राज ठाकरेंचे भाषण.. एक विचार..
(मी कुठल्याही पक्षाचा समर्थक, कर्यकर्ता अथवा संबंधित नसून केवळ जे वाटतेय तेच लिहित आहे.. मिपाच्या धोरणाबाहेर असल्यास लेखनास पंख देऊन ऊडवले तरी चालेल..)
कडोंमपा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी काल केलेले भाषण टिव्हीवर लाईव्ह बघितले.. काय बोलतो तो माणूस.. गेल्या दोनेक वर्षांत त्यांनी जी मजल गाठली आहे ती कौतुकास्पद आहे. अगदी मनापासून बोलायचं झाल्यास सध्या महाराष्ट्रात निश्चित दिशा असलेला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंचेच नाव घ्यावे लागेल. कालच्या त्यांच्या भाषणातील एक मुद्दा मात्र खरोखर विचार करायला लावणारा होता..
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात टाईम्स ऑफ ईंडीयातील एका लेखाचा संदर्भ दिला.
मिसळपाव
आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !