Skip to main content

छायाचित्रे खडगपूरची

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/05/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक, अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे.

सेना भाजप युती तुटावी का ?

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 02/05/2011 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाजप सेनेबाबत काही निरीक्षणे नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे भाजपमधे राष्ट्रीय स्तरावर नवे नेतृत्व आल्यावर काही आशा निर्माण झाली आहे https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rz… वरील डॉक्युमेंटवर नजर टाका आणि विचार करा

टक्कल

लेखक utkarsh shah यांनी सोमवार, 02/05/2011 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय झालं.... (असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.) परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते.

ओसामा मारला गेला

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 02/05/2011 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा मारला गेला आत्ताच आलेल्या वृत्तानुसार ओसामा बीन लादेन पाकिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये मारला गेला आहे. मृतदेहाची DNA चाचणी करून अमेरिकेच्या संस्थानी कान्फर्मेशन दिला आहे. साधारणे तो एक आठवद्यापूर्वी मारला गेला असावा. थोड्याच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रकाश टाकतील माझ्या मते एका दहशतीच्या युगाचा अंत झाला आहे , पाकिस्तानच्या धोंगीपणा सुध्डा उघड झाला आहे. जाणकारांची मते जाणून घ्यावीशी वाटतात. (चु.भु.द्या.घ्या)

"आदर्श महिला बचत गट

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 01/05/2011 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे.

महाराष्ट्र दिन

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 01/05/2011 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्र दिन , टाईम्स ग्रुप (ईंग्लीश ) त्यांच्या धोरणाला जागला पहील्या पानावर कुठेही उल्लेख नाही , जणु काही "त्यात काही विषेश नाही" अशी भुमिका महाराष्ट्रात राहुन ते हे करतात माझे आधीचे निरीक्षण http://www.misalpav.com/node/17386

पाणीपुरी आणि त्यानिमित्ताने बरेच काही......

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मुंबईजवळील ठाण्यामध्ये एक हिंदी भाषिक पाणीपुरीवाला पुरीमध्ये उकडलेल्या मुगासमावेत जे तिखटगोड पेयजल घालून देतात आणि नंतर मिटक्या मारीत एकामागून एक पुर्‍या पोटात रिचवितात त्या पेयजलात आपली लघुशंका मिसळतांना पकडला गेला किंवा एका भांड्यात त्याने लघवी केली आणि तेच भांडे लोकांना पाणीपुरी खिलवितांना त्यांने वापरले अशा काहीशा संशयाने ठाण्यात आणि मुंबईत भीतीची आणि संतापाची लाट उसळली आणि जो दिसेल त्

यांना कमरेतून उचलून फेकून द्या !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी रविवार, 01/05/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी पुणे लोकमान्य टिळकांमुळे ओळखले जात होते. अजूनही जाते. परंतु शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य सुरेश कलमाडी यांनी आपल्या कर्तृत्वाने या पुण्यनगरीला नवी अस्मिता देण्याचा जणू विडा उचलला आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली दूर मंडालेच्या कारागृहात बंदिस्त होते. आज सुरेश कलमाडी दिल्लीत न्यायालयीन कोठडीत गजाआड झाले आहेत.