महाराष्ट्र विरुदध बिहार....
परवा १ बातमी वाचली की बिहार आता विकासाच्या गतीत देशात २र्या क्रमांकावर आहे. =D>
हे वाचून मला खालील प्रश्न पडले :?
१. ह्या प्रगतीचा महाराष्ट्रावर काय परीणाम होईल?
२. इथले बिहारी परत जातील?
३. इथले उद्योग धंदे पण तिकडे गेले तर???
मिपाकरांना काय वाटतं????
मिसळपाव