Skip to main content

असुद प्रवासात हे टिपले

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 24/02/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या झाडावर हे काय? मीत्र सांगत होता, सूर्याची किरणे त्या वाळलेल्या पानाला क्षणात सोनेरी करत होती. माझे लक्ष त्या सोनेरी क्षणाची प्रतिमा साठवून ठेवण्याकडे होते. ह्या पिवळ्या रंगात गडद लाल रंगाने मला आकर्षीत केले.

ए देवबप्पा....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/02/2010 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

लेखक कुल यांनी मंगळवार, 23/02/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार... आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन नि
काव्यरस

'म'वाली

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2010 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या माबोवर कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित. 'बाई' ने पुरावे खुले मांडलेले... 'साहेबां'शी दुरावे किती वाढलेले.., पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन... खंड भुखंडांचे वाया चाललेले ..., वासना धनाची प्रभागास जाळी ... चरे नित्य आमदार निधीस लाभलेले, दिसे राजधानीची कवाडे मनाशी ... रडतात पुढारी, तिकीट कापलेले.., द्यावे..? घ्यावे..?
काव्यरस

झुंडशाही म्हणजे देशद्रोहच

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 23/02/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. दै.सकाळ २० फेब्रुवारी ला प्रसिद्ध झालेला हा मूळ लेख राजीव साने यांच्या अनुमतीनेच इथे चर्चेसाठी घेत आहे. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांच स्वागत आहे. ------------------------------------------------------------------------ जनआंदोलनाच्या नावाखाली उघड झुंडशाही चालविण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.