भारतीय संघाचे अभिनन्दन
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला.
विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन.
भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता.
पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले.
आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा.
मला आवडलेले काही
१) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या च
मिसळपाव
२६ मार्च २०११ रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई विभागात जगन्नाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
२. कोलंबी मुरेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्या.
३. एका मोठ्ठ्या जड बूडाच्या भांड्यात थोडे तेल तापवा.