डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन
गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.
मिसळपाव
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग, कुलंग, मदनची रांग ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
सह्याद्रीतील सर्वांग सुंदर आणि सर्वात कठीण मानली जाणार्या भटकंतीची आपण ओळख करुन घेणार आहोत.