भारताच्या वाढत्या लोकसंख्ये बद्दल काय करायला पाहीजे.......??
आज जरी भारताची अतीशय प्रगती होत असली ,तरी दुसरीकडे ज्या हिशोबाने लोकसंख्या वाढते आहे तेच पुढे त्रासाचे कारण बनणार आहे. तेव्हा हा प्रश्न पडतो की वाढ्त्या लोकसंख्ये बद्दल काय करायला पाहीजे.??
आपली मते जाणुन घ्यायला उत्सुक आहे. ~X( ~X( ~X( ~X(
मिसळपाव