महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार
महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो.
मिसळपाव
गवार आमची तशी एकदम मनपसंद भाजी. त्यात परवा तात्यांनी जवळयाची आठवण काढून दिली. मग काय घेतली पिशवी आणि गेले बाजाराला. फरक हाच की इथे कोळीण न्हवती भांडायला. इथे बाप्या होत्या मिचमिच्या डोळ्याचा. इकडच्या एशियन मार्केटात गेले अन घेवून आले सुखा जवळा. मग गवार आणली. जमवाजमव झाली.मग केली सुरुवात. तर मंडळी, हे घ्या.
सामानः
१ वाटी जवळा,
१/२ किलोच्या आसपास खुटखुटीत गवार्(मोडून पहा कशी खुटकन मोडते का नाही.
" alt="" />
"अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे' हा वाक्प्रचार जसा अंतू बर्व्यानं मराठी भाषेला बहाल केला, तसा "कोणतीही गोष्ट उठसूट विसरणे म्हणजे एखाद्याचा "गजनी' होणे' हा वाक्प्रचार ए. मुरुगदासने बहाल केलेला म्हणायला हवा. तर, माझा सध्या असा "गजनी' झालाय.
एखादी प्रचंड इंटरेस्टची गोष्ट वगळता, बहुतेक सगळं विसरायला होतं. मध्यंतरी "अल्झायमर'चा पण एकदा भास झाला होता.