Skip to main content

उकडीचे मोदक

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले..... http://lh6.ggpht.com/_VlO7HEUFFks/SwURLPRlRaE/AAAAAAAAC_M/rlue5PA727E/s…"

मैत्रीचे लोणचे

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा मेन्यु खुप खास आहे सगळ्यांसाठी....खास आजच्या दिवसाकरीता की जो आयुष्यभर पुरेल.... साहित्य : प्रेम, दुःख, आनंद, सत्य, विश्वास, मदत, गुप्तता कृती : खुप सारे प्रेम द्या व घ्या.... आपले दुःख शेअर करा दुसर्याचे शेअर करुन घ्या.... जीवनात खुप आनंद आहे...तो आनंद मिळवा इतरांना पण आनंद द्या.... सत्याचीच कास धरा...कधिही असत्याचा पाठपुरावा कधीच करु नका.... विश्वास ही आयुष्यातील फ़ार महत्वाची गोष्ट आहे...विश्वास ठेवा.... नेहमीच सगळ्याना मदत करा....मदतीचा हात कायम पुढे ठेवलात तर तुम्हाला हवी तेव्हा मदत मिळु शकते गुप्तता ही तर महत्वाची आहेच...कोणी तुम्हाला स्वताबद्दल काही शेअर केले असेल तर ते मनात

'सामना'चे आभार...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/11/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.. (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

कोडी-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 19/11/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तिताईंची सुरेख कविता कोडी ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी साधे, सरळ कधी ही जमते न बोलण्याला उद्धार खानदानी तोंडी नि लावण्याला भाष्या सदैव असते तोंडात शालजोडी बोलून संकटाला आमंत्रणे कशाला चिखलात दगड आधी अन् मारणे कशाला मग बोलता अता का "पळण्या भुईच थोडी!" उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते? घालू नका अम्हाला असली भिकार कोडी! "केश्या" मुळात तू

पुणेकर / मुम्बैकर / सातारकर / कोल्हापुरकर / औरंगबादकर .......

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/11/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.

(कोडी)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 19/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला आधार बिहार्‍यांचा माजोरड्या भिकेला तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी मुंबई-मराठीचीही वाट लावली मी नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!
काव्यरस

रगडा पॅटीस

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पांढरे वाटाणे १/४ किलो , चिंच ५० ग्रॅम, गुळ २०० ग्रॅम, आले - लसुण पेस्ट ६ साधे चमचे, मिरची पेस्ट १ चमचा, बटाटे मध्यम ५ ते ६ , ब्रेड स्लाइस ४, पंजाबी गरम मसाला ४ साधे चमचे, तिखट (कांदा लसणीचे ) चवीप्रमाणे,मीठ चवीप्रमणे,ह्ळ्द, हिंग, तेल,कांदा चिरलेला - २ वाटी, शेव, कोथिंबीर

सुखांत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 19/11/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.