नमस्कार!
टिप-(पहिलाच लेख आहे त्यामुळे काही चुका आहेत कृपया समजुन घ्यावे.हा एक ट्रायल लेख)
मी 10वी शिकत आहे.सध्या गाजत असलेल्या BEST OF 5 या राज्य सरकार च्या निर्णया बद्दल मी माझे वैयक्तीक मत मांडणार आहे.या निर्णयांबाबत आमच्या विद्यार्थाँमध्ये जी चर्चा चालते ती तुमच्या समोर मांडणार आहे.:
BEST OF 5 चा निर्णय चांगला आहे कारण आम्हा विद्यार्थ्याँचे सर्वात जास्त मार्कस हे मराठीत जातात.आणि BOF मुळे शक्यतो मराठी बाजुला पडते.तसे बघितले तर मराठी आपली मातृभाषा.तिच्यात जास्त मार्कस मिळायला हवेत पण मराठीच्या पेपरला हस्ताक्षर,शुद्धलेखणाच्या चुका,ईत्यादी निव्वळ लेखणाच्या चुकात गुण जातात.माझ्या मते जगात खुप लोकांना आपली मातृभाषा कुठलीही असो ती लिहायला नीट जमत नाही.
उदा. अमेरीकेच्या ENGLISH SPELING MASTER र्स्पधेच्या विजेतेपदी अनेक वेळा अमेरीकन नाही तर भारतीर अथवा आशियन मुलांचा समावेष आहे.
सध्या वर्तमान पत्रात खुप वेळा वाचले आहे की ENGLAND,US लिखापडीच्या कामांमध्ये भारतीर आणि आशियाई व्यक्तिँची नेमणुक जास्त केली जाते कारण त्यांच्याकडुन ENGLISH GRAMMAR च्या चुका ENGLISHलोकांपेक्षा कमी होतात.
S.S.C मध्ये बहुतांश मुलांचे मराठीचे गुण हे ईतर विषयांच्या गुणांपेक्षा कमी असतात.माझ्या मते 80% मुलांचे BEST OF हे विज्ञान.गणित,समाजशास्त्र,ईग्रजी आणि संस्कृत हे असणार आहेत कारण यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.आणि 95%च्या आसपास सहज जाता येते.
त्यामुळे माझ्या मते B O F IS THE BEST.