Skip to main content

हा खरा दुर्गाअवतार

लेखक रन्गराव
रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दोन विडिओ लिंक्स देतो आहे. स्व. ईंदिरा गांधी ह्यानी बीबीसी ला दिलेल्या दोन मुलाखती आहेत. ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये. जेव्हा त्यांना विचारला जात -"युद्ध शक्य आहे का?" त्यावर अप्रत्यक्ष पण ठणठणित तस सुचवला आहे. आणि हा दुसरी मुलाखत - ह्यात पाकिस्तानची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करून बीबीसीच्या मुलाखत घेनार्या मानसाला अक्षरशः गप्प बसवला आहे. देब करो आणि असो दुर्गावतार पून्हा भारतात जन्म घेवो.

जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

लेखक गणेशा
रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता ही पाचोळ्या प्रती मेघाची ओढ दाखवते आहे. मेघ- पाउस .मेघ - वसुंधरा ह्यांचे नाते सर्वांना माहीत आहेच. पण या नविन नात्याची अनोखी ओढ प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...
काव्यरस

कार्टीचा पराक्रम

लेखक रन्गराव
रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पोरं चिड्ल की काय करतात ह्याचा लई भारी नमुना आहे हा. ईंग्रजीमध्यी आहे पन सगळ्यांना नक्की आवडेल

पाककृती टीप्स

रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. माहित असलेल्या, नसलेल्या सर्व पाकृ बद्दलच्या छोट्या- मोठ्या टीप्स जमवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे आयटी नवर्‍यांना/लग्नाळु लोकांना याने मदत होईल. ;) आणि आयटीवाईव्ज ना नवर्‍याला स्वयंपाकात या टीप्स देऊन नवर्‍याला बसल्या जगेवरुन टीवी सिरियल बघता बघता मदत करता येईल. =)) टीप्स: १. अ‍ॅल्युमिनियमची भांडे/कुकर शक्यतो टाळावेत, आणि वापरलीच तर त्यात जास्त वेळ जेवण ठेवु नये. २. लोखंडी, पितळी भांड्यांमधला स्वयंपाक हा रुचकर आणि सत्वयुक्त होतो, शक्य असल्यास वापरावेत. (भांडी जास्त घासण्याचा थोडा त्रास सहन करावा लागतो) ३.

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत

शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्‍यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते.

शाही गुलाबजाम

शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : खवा २५० ग्रॅम रवा २ चमचे दुध साखर २ वाट्या पाणी २ १/४ वाट्या पिस्ता व बदामाचे काप केशर वेलची पुड तेल / तुप कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा. नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा.

एकाच राज्याची एकांगी प्रगती होणे निषेधार्थ असो.

शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात चे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदीना कुणीतरी आवरले पाहीजे. सर्व महानगरपालीका चे निकाल लागले आणि प्रचंड मताधिक्याने परत त्यांनाच निवडून दिले. सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत. अहमदावाद मध्ये झालेले बदल आश्चर्य कारक आहेत. कसे चिकट्वायचे याचे मार्गदर्शन करावे. ---- काही उपाय सुचवावेसे वाटतात. १.

आई..मिटलेला श्वास - १

लेखक गणेशा
शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो . नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ
काव्यरस

निवडक सुविचार संग्रह

शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे. तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! * लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म! * एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. * एखाद्या कृतीमध्ये पाप नसते.