आली दिवाळी....
राम राम मंडळी!
काय मग? कसं काय चाललंय? काय म्हणतंय औंदाचं पीक-पाणी? :)
आज धनत्रयोदशी! वर्षभर आपण ज्या सणाची आवडीनं आणि आतूरतेनं वाट पहात असतो तो दिवाळसण (हं.हं...नवविवाहित मित्रांनो, तोच तो..तोच तो, आणि जूनविवाहित मित्रांनो, 'तो' नव्हे पण आपला साधाच दिवाळीचा सण ;) ) आजपासून सुरु होतोय. मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया.
सूड
जेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.
ह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली.देहाची तिजोरी
"काल तुझी निलू दिसली होती मार्केटात. मला बघितलं पण ओळख नाही दिली तिनी. तुला भेटते का गं अजून ती?"
आवराआवर संपवून खोलीत येत ताई म्हणाली.
"नाही गं आता काही संपर्कच नाही राह्यला तिच्या लग्नानंतर. पंकजशीच लग्न झालंय तिचं. दोन मुली आहेत एवढं माहितीये."
"केवढ्या थापा मारायचीस तू तिच्यासाठी आठवतंय का? अगदी आईला तिचा सगळा घोळ कळल्यावरही तिच्यासाठी खोटं बोलणं संपलं नव्हतं तुझं. नशीब तुझं की मला खरं काय ते कळलेलं होतं. नाहीतर आईनी तर तुला कैदेतच ठेवलं असतं शिक्षण संपेपर्यंत."
"हा हा ताई! मी काय कैदेत बियदेत टिकले नसते.
दोन हिंदुस्तान.................................
'गरीब व श्रीमंतांना कॉंग्रेसच एकत्र आणू शकते'
माननीय युवराज राहुल गांधी यांनी नुकतेच 'फक्त गरिबचं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात.' असे विधान केले, तसेच 'सध्या देशात दोन हिंदूस्थान निर्माण झाले आहेत. एक अतिशय वेगाने प्रगती करतो आहे आणि दुसरा गरिबीमुळे अडचणीत आला आहे.' हेही मान्य केले.
गोवा
दि. ८ व ९ ला गोव्याला जाणार आहे. त्यासाठी माहिती हवी आहे. मि व मित्र असे दोघे जण सहकुटुंब (बायको आणि मुलं) जात आहोत.
आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?) त्यामुलं) गोब्यात काय काय करता येइल किंवा व्हेज जेवणाची काय सोय या बद्दल माहिति हव आहे ?
मार्गदर्शनाची अपेक्षक
हर्षद
going in minty who is preparing to invade NH17.
शास्त्रीय संगीताबद्द्ल माहीती देनारा दुवा.
संगिताविशयीचं मला काहीच माहित नाही. शास्त्रिय संगीताविशयी मी जानुन घेन्यासाठी मायाजाळावर शोध घेताना, हा धागा सापड्ला. रसीकांना आवडेल. ह्यात प्रत्येक रागाबद्द्ल सविस्तर माहीती दिलेली आहे.
http://www.swarganga.org
पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०
नमस्कार,
आज धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२. आजच्या या शुभदिनी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध होत आहे.
अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे.
या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत.
मला पिस्तुल हवं आहे !!!!
"अशोकच" जेव्हा शुंभा सारखे वागतात
तेव्हा लोकशाहीचे चारी स्तंभ
धाडकन कोसळतात.
हे बघुन स्वर्गात नारदही हादरतात
'नारायणं ' 'नारायणं ' म्हणताना
जीभ चावतात
आता नाव घ्यावं असा
देवच उरला नाही म्हणतात !
इतक्यात स्वर्गाच्या दाराजवळ
एक हतबुद्ध झालेला बुद्धपुरुष
सत्य आणि चरखा विकायला
बसलेला त्यांना दिसतो.
" या मुल्यवान वस्तु ,
का विकतो आहेस तु"
नारद विचारतात, त्या बाबाला
तो महात्मा खिन्नपणे म्हणतो
" माझ्या चरख्याचा अर्थ
चर आणि खा असा काढतील
असं वाटलं नव्हतं.
आणि सत्याच्या प्रयोगाचा अर्थ
ते सट्टयाचे प्रयोग
आधार प्रितीचा
आज तुच माझा आधार आहे
ज्या आधाराला तुझ्या प्रितीची धार आहे
डोक्यावर असला जरी काळजीन्चा भार
आठवण होता तुझी जातो पळून सारा आजार
जात असता जोडी समोरुनी फुलपाखरान्ची
आठवण येते तुझ्या सन्गतीची
अम्रुताहुनी गोड तुझ्या प्रितीची
तू केले आहे माझ्या हृदयात पक्के स्थान
म्हणूनी हरपले माझेही देहभान
तुला आहे माझ्या प्रितीची जान
म्हणुनच आहे माझ्या जगण्यात शान.
मिसळपाव