दहशतवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान भारताला एखाद्या कुत्र्यासारखा चावतोय. लचका तोडतो आणि मग भ्याडासारखा शेपूट घालून पळून जातो. १९९२ चे जबरी बॉम्बस्फोट, २६/११ चा रक्तपात, लोकल ट्रेनमधले आणि बेस्ट बसमधले बॉम्बस्फोट, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, संसदेवरचा हल्ला, जर्मन बेकरीतला स्फोट, हैदराबादचा स्फोट...काही विचारू नका. शिवाय जगभर धर्मांध अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तर संतापजनक आहे. ९/११ चा विमाने घुसवून इमारती पाडण्याचा अघोरी प्रकार असो की अजून कुठल्याही देशात होणारा रक्तपात असो, धर्मांध अतिरेकी जगाला बुडवायला निघालेले आहेत. सगळ्या देशांनी या 'जिहादीं'ची धास्ती घेतलेली आहे.
मिसळपाव
हि भेंडी ची भाजी म्हणजे आमच्या आई ची 'स्पेशल' कॅटेगरी मधला पदार्थ. नेहमी ची भेंडी ची भाजी म्हणजे नुसतीच भेंडी परतून केलेली, स्पेशल भाजी म्हणजे - कांदा, टोमाटो, आलं आणि लांबट चिरलेली भेंडी. हि भाजी आईच्या खूप खूप मागे लागून मिळायची. आमची आई म्हणजे (अजून पण) केक, लाडू, बटाट्या चा कीस, साबुदाण्याचा चिवडा, करंजी इत्यादी पदार्थ आम्ही खूप हट्ट केला कि मगच करायची. आणि ते आम्ही म्हणायचो तेव्हा हमखास न करता अचानक कधी तरी करून आम्हाला सरप्राईज करायची.