छत्रपती शिवाजीमहाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले ?
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने दिलेल्या लढ्यानंतर त्यांना स्मारकासाठी त्वरीत जागा मिळाली,मग ज्या छत्रपती शिवरायांनी हा देशाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले,मेलेल्या मनात स्वाभीमान जागृत केला,मनामनात,इथल्या दगडाधोंड्यात स्वराज्याचे,सुराज्याचे स्पुलिंग पेटवले त्या शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक कधी होणार्,का इथला मराठा पेटल्यावरच सरकारला जाग येणार आहे.....
मिसळपाव