पाणी तापवतोय रिक्षावाला !
आत्ताच ही बातमी वाचली.
रावसाहेब आणि त्याचा रिक्षावाला आता परत सामान्यांचे पाणी तापविणार.
कुणीही यावे आणी टपली मारुन जावे अशी सर्वसामान्य माणसाची गत झालीये. बातमीखालील प्रतिक्रिया वाचून जनतेच्या मनात किती राग आहे याचा अंदाज येतो.
नेहमीप्रमाणे पब्लिक चार दिवस शिव्या घालेल आणी परत रिक्षाप्रवास सुरू करेल ! तसा आमचा राग शहाणा आहे. तो जितक्या लवकर येतो तितक्या लवकर मावळतो.
रावसाहेबांना एक सुचना : २५/- रु. ऐवजी कमीतकमी १००/- ची भाडेवाड मागा.
मिसळपाव
ही अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्रज्ञा या चौघांची गोष्ट आहे.