आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक
आय्गरची उत्तरभिंत
इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे.
गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अॅलन
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.
मँगो शिरा
साहित्यः
१. रवा - १ वाटि
२. साजुक तुप - पाव वाटि
३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल)
४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि
५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार)
६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते
७. पाव चमचा वेलचीपुड
कॄती:
१. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा
२. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी
३....हे असचं आहे
कविता/लिखाण हा आपला प्रांत नाहि. जी लोकं हे करतात त्यांच्याबद्द्ल आपल्याला प्रचंड आदर आहे. मिका कवी म्हणुन ग्रेट आहेतच त्यामुळे खालील विडंबन करुन त्याना दुखवावं किंवा त्यांची खील्ली उडवावी असा विचार अजीबात नाहि. फक्त हे उत्स्फुर्त सुचलं म्हणुन लिहलं.
मराठी इतिहासाचा मागोवा !!
खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत.
कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)
२० जुन २०१३
आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला "बडी बोअर लगती है" .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती "बडी अच्छी लगती है" .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय.
सुप्त
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही
सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही
गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही
विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही
श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही
आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही
दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही
खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही
तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही
मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही
जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही
..............................अज्ञात
काव्यरस
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.
मिसळपाव
