Skip to main content

शकू

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/08/2014 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती.. लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती.. तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या.. गोदाक्क

दाक्षिणात्य भाषातील शब्दांची देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी

लेखक माहितगार यांनी रविवार, 17/08/2014 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे. मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे. या धाग्या अंतर्गत पहिला शब्द കാഞ്ഞങ്ങാട് भाषा मल्याळम केरळराज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक गाव / शहर കാഞ്ഞങ്ങാട് याचे देवनागरी- मराठी लेखन ' काञ्ञङ्ङाट् ' असे होते याची जवळपास निश्चित माहिती मिळाली आहे.

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 16/08/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव". २. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला. ३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले. ४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले. ५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं. ६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे.

बेबी

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 16/08/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?', कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती. जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली, 'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,' डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला, 'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,' हे एकताच तीने आपले जो

भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी

लेखक पारस यांनी शनिवार, 16/08/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान". २. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला. ३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले. ४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या. ५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे. ६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे. ७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३ मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे. ८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले. तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे. ९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली. १०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.

बोर्डिंग गेम्स्

लेखक समर्पक यांनी शनिवार, 16/08/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रवासवर्णनामध्ये या खेळांचा उल्लेख केला, तेव्हा एका प्रतिसादामध्ये अधिक माहितीविषयी विचारणा केली होती, त्यासाठी हा लेख. संदर्भासाठी साठवणीतीलच छायाचित्रे वापरली आहेत.

कहां गये वो लोग?--रणशूर

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 16/08/2014 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28220 कहां गये वो लोग?--बाबूकाका http://www.misalpav.com/node/28221 कहां गये वो लोग?--आजीबाई http://www.misalpav.com/node/28230 कहां गये वो लोग?--नाथा http://misalpav.com/node/28237 कहां गये वो लोग?--मंग्या मित्रांबरोबर एकदा असाच कट्टा जमलेला असतांना विषय तब्येतीवर घसरला.

आजार!

लेखक कवितानागेश यांनी शनिवार, 16/08/2014 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजार हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन. स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात.

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.

One Night Stand आणि आपण सगळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 16/08/2014 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत .