वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी
आधीचे भाग :
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
वाहनविश्व : भाग २ इतिहास
सर्वात आधी पुढचा भाग टाकावयास एवढा उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. कार्य बाहुल्यामुळे टंकायला वेळ झाला नाही.
’एस्सेल वर्ल्ड"
गोष्ट जुनी आहे.......
.
कारखान्यात कामे लावून दिली होती..
शांतपणे डेटर/क्रेडिटर च्या याद्या काढत बसलो होतो....साधारण ११ वाजत आले होते अन एक कस्टमर आत आला..
आल्यावर पाणी पिणे इत्यादी झाल्यावर..कळले तो एक सीनियर ट्ल रुम इंजिनियर आहे..नाव आठवत नाही पण जोशी बापट असे असावे..
मुळ्याचा ठेचा
साहित्यःमुळा चकत्या १ मोठी वाटी
मुळ्याचा पाला १ मोठी वाटी
कोथिंबिर २ चमचे
मिरच्या ७ ते ८ (आवडिनुसार)
लसुण ३ पाकळ्या
जिरे १/२ चमचा
लिंबु रस १ चमचा
मीठ
साखर
तेल

माहिती हवी आहे - हिरे, माणिक, मोती, पोवळा
मौल्यवान खडे, त्यांचे दागिन्यांतील महत्व वा वापर, त्यांची पारख, खरेदी, व इतिहास याच्या ज्ञानाविषयी आपला आनंदी आनंदच आहे. म्हटलं इथे काही मर्गदर्शन मिळाले तर मदत होईल. हिरे सोडले तर बाकीच्या खड्यांबद्दल अंतरजाळावर सुद्धा वाचण्याची काही सोय नाही कारण त्यांचे विंग्रजी नावे माहित नाहीत, आणि जर अंदाजाने काही शोधले तर नेमके तेच शोधत आहोत याचा भरोसा नाही.
अनाहीता रॉक्स इन ठाणे कट्टा...
खुप दिवसांपासुन अनाहीतांनी कट्टा करायचे ठरवले होते, सगळ्यांच्या वेळा जुळवुन २१ डीसेंबरला ठरले. अनाहीता म्हणजे झाशीच्या राण्या काही अनाहीता म्हणजे त्रिवेणी, मितान आणि मिता पुण्याहुन येणार होत्या अन मी ही जरा लांबुनच येणार होते बाकीच्या मुंबईतल्याच होत्या. घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्यल्या व्हिलेज सोल ऑफ इंडिया मध्ये १२.३० वाजता प्रवेश मिळत असल्याने सर्वांनी दुपारी १२ वाजता मॉल मधे जमुन एकत्रच प्रवेश करायचे ठरले.
एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
अंधार क्षण भाग ४ - काॅनी सली (लेख २२)
अंधार क्षण - काॅनी सली
काॅनी सलीला भेटण्याची मला खूप इच्छा होती, कारण तिच्यावर जपान्यांकडून झालेल्या अत्याचारांबद्दल ती बोलायला तयार झाली होती. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने पर्ल हार्बरवर बाँबफेक करुन अमेरिकेला युद्धात ओढलं. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि नेदरलँडस् ह्या प्रशांत महासागरातल्या दोन सागरी सत्ता होत्या. त्यांना नेस्तशब्दकरणं ही जपानची पुढची खेळी होती. त्यामुळे जपानने डच ईस्ट इंडीज म्हणजे आजचा इंडोनेशिया आणि हाँगकाँग यावर एकाच वेळी हल्ला चढवला आणि १९४१ च्या शेवटापर्यंत हे भाग आपल्या टाचेखाली आणले. त्यावेळी हाँगकाँगमधल्या जनतेवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.
होउ दे श्वास मोकळा
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
ये ना परत दाराकडे,
कुंथणे आता मुश्किल झाले,
नाक माझे हिरमुसले,
कससचं म्हणुन बसून राहिले,
"ब"
काव्यरस
अटलजींना भारतरत्न
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.
मिसळपाव