तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार
आपल्या देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही याची माहीती सरकारला झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या दुर्गम भागातील एक लाख शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिसळपाव