निरुपम यांची मागणी : ऊत्तर भारतीयांना मुंबई-ठाण्यात आरक्षण
थोड्याच वेळापूर्वी कानावर आलं की, कॉंग्रेस चे खासदार श्री. संजय निरुपम यांनी त्यांच्या पक्षाकडे मुंबई-ठाण्यात विधानसभेच्या ६० पैकी ३५ जागांची मागणी केलीय. त्यांचे म्हणणे आहे की, त्या विभागांमधे ऊत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे स्थलांतरीत होऊन मुंबई-ठाण्यात आले आहेत.
त्यानी मात्र शेवटचा निर्णय पक्षावर सोडला आहे.
मिपाकरांचं ह्या विषयावर मत काय आहे???
मिसळपाव