मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.
"हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं."
मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो,
"तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं.तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती."
मला अरविंद म्हणाला,
"तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे.
मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म
मिसळपाव
