काळा दिवस
१३ दिवसाच्या लढाई नंतर शेवटी तिची प्राणज्योत मालवली.
तीच्या जगण्याच्या जिद्दीच कौतुक कराव तितक कमीच आहे, पण फक्त तेवढच पुरेस नाही या घटकेला. विचार व्हायला हव्हा आपल्या बिघडलेल्या मानसिकतेचा , कायद्याच्या कमकुवत पणाचा , राजकारण्यांच्या भ्रष्ट मानसिकतेचा आणि त्यावर कृती ची सर्वात जास्त गरज .
जेव्हा त्या नराधमाना त्यांच्याच भाषेत शिक्षा मिळेल तेव्हाच त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, तिच्या कुटुंबियांना न्याय आणि आपल्या सगळ्यांना समाधान .
मिसळपाव