त्यांनी केलेला युक्तीवाद वरकरणी बिनतोड वाटतो. पण सत्प्रवृत्तींना कुठल्याही परिस्थितीत जीवंत रहायची एक विलक्षण खोड आहे असे दिसते.
ही वाक्ये बेहद्द आवडली... अगदी पटलीच...
हे माझे आवडते पुस्तक होते पण आजच्या ; कमी वयात मोठ्या (!) होणार्या मुलामुलींना हे पुस्तक कसे आणि कितपत आवडते / आवडेल याविषयी थोडी शंका वाटते.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
श्यामच्या आईची पुस्तकातली गोष्ट वाचल्यानंतर किंवा तो चित्रपट पाहिल्यावर त्यातले वातावरण आपल्याला ओळखीचे वाटणार नाही. तरीही "ती ग्रेटच होती " असेच कोणीही म्हणेल.
. हे अगदी खरं आहे. मी पण असेच म्हणतो.
अवांतर : श्री. माधव वझे आणि त्यांचा मुलगा अमित हे उत्तम नाट्यनिर्मितीची जाण अजूनही ठेऊन आहेत.
लहानपणी (जेव्हा पुस्तक वाचता येत नव्हते) आई 'श्यामच्या आई' पुस्तकातल्या गोष्टी सांगायची,त्या आठवणी जाग्या झाल्या.त्यातील कळ्यांची गोष्ट (या प्रसंगाचे चित्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असल्यामुळे कदाचित) मनात विशेष घर करून राहिली.
लेख खूपच आवडला. जग कितीही पुढे गेल तरी शामची आई या पुस्तकातला संस्कारांचा खजिना कधी कमी होणार नाही, त्याची गोडी अविटच रहाणार आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
प्रतिक्रिया
त्यांनी
लेख फार आवडला.
खूप छान लेख
श्याम व श्यामची आई...
खूप छान लेख.