Coronaचे साईड इफेक्ट्स
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिशाभूल
भरपूर उदाहरणे आहेत ...
गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला
उत्तम प्रतिसाद.
मर्मावर घाव
सर्वात म्हत्वाचे म्हणजे फकिरांना
फकिरीवृतीच्या
फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही
स्वतः मोदीजी भर
+++ट्वेनटीन लाख करोड
फकिरी वृत्तीचे कारण
भारतीय जनतेची व
+१
पुन्हा वाचाल का ?
कसेही ..
चौरा,
खिक्.. :D
सॉलीड चौकटराजासाब
वामन देशमूख, चौकस २१२,
प्रतिसादातल्या प्रत्येक गोष्टीचा विडिओ यू ट्यूबवर आहे
हे घ्या
वारलो.
आसुरी आनंद
नक्कीच
मुद्दा असा आहे
करोडो लोकांना 3 दिवसात एक
आपआपल्या राज्यात परत जाणार्
सहमत...
+१००
मार्मिक
मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?
फकिरी वृत्तीचे तुणतुणे
तुमचा मुद्दाच हुकतोयं !
Sushruta
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी.
वैदिक विमान....
महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळ
ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा
खरंच हसून गार झालो राव!
संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?हो. भारत सरकारला माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे दोन प्रश्न विचारा.लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते
दुरुस्ति
ग्रेटच
अरेरे....
शंकराचार्य
तुमच्या प्रतिसादाबद्दल
हा प्रतिसाद चौकस२१२ यांना
गणितातले सरळ सोडवता येणारे
लॉकडाऊनचे निकष ?
लॉकडाऊनला काही निकष होते ?