Skip to main content

चार थेंब

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चार थेंबांत संपेल मग पाऊस तो काय, चार शब्दांत मावेल, मग माणसाचं मन ते काय, संपलाही असता तो, जर प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं, मावलेही असते ते, जर प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं, पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ? -अभिजीत
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3263
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान