आत्मा की आवाज
कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात
तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल .
आगावू धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वटणीवर आणायच म्हणजे काय करायच
याला कस वटणीवर आणायच.
अवं त्याइच्याबी काई अडचणी
हे बी खरंय राजा...
सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात
थेच म्हनो मी..मले मालूम हाय
एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत
भाई, आपका लॉजिक भोत भोत
गंडेला म्हणजे काय पारच
नंतर परत विचार केला तर
तुमच्या गुरूंना म्हणावं
तुमच्या गुरूंना म्हणावं
उर्ध्वरेतन पद्धती >> काय
ते नदीपात्रातील रेती उचलायची
झालं का? आता प्रतिसाद परत
अरेरे
आजपर्यंत जन्मलेले सगळे मानवप्राणी हे
brahmadnyani
भारतीय / हिन्दु / मराठी
=))
अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे
धर्माची टिंगल
धन्यवाद सहमतीसाठी.
चर्चा आणि मतैक्य
बोका-ए-आझम,
त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी
झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे
करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !
मेणबत्ती विझली की विझली. मग
चरणकमल
चरणकमल