पिशवीच्या रंगाचा तपशील खासच!
दोन किलो भाजीत इतके सगळे लोक जेवायचे, म्हणजे भाजीत रस भरपूर अशी आमच्या कोकणाकडची पाककृती असणार. (शतके ठोकणार्या फलंदाजाच्या एकेका सुरेख खेळीकडे दुर्लक्ष होते खरे. पण दुर्लक्ष झाले, तरी ही खेळी सफाईदार आहे, हे निश्चित.)
धनंजयजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या,"असं मी म्हटलंय.
"दोनच किलोची भाजी " असं म्हटलं नाही.
दोन चार भाज्या प्रत्येकी किलो दोन किलोच्या असं मल म्हणायचं होतं.
किलो दोन किलोच्या कुणी दोन चार भाज्या घेत नाहीत.असं मला वाटतं.
कोकणच्या पाककृतीत "स्टॅंन्डींग भाजी आणि रनिंग आमटी" नसते. बर्याचश्या भाज्या पातळ असतातच आणि आमटी जरूर जाड नारळाच्या रसाची असते.
माटुंग्याचे आजोबा कोकणातले असल्याने त्यांना हे जेवण माहित होतं.
आता शतक काढताना कुणीतरी एल.बी.डब्ल्युचे अपील करणारच.ते अपेक्षीत असतं.
त्यामुळे पुढची खेळी काळजी घेऊन केली जाते.अपील करणार्याचे आभार मानले पाहिजेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
छान आहेत ..
आभार
सुंदर
हाउज द्दाट??