Skip to main content

आठवणी

लेखक मीनादि यांनी बुधवार, 24/02/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1344
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

Scratch here ▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒ to reveal my comment.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

धन्यवाद :)