मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नियोजन आर्थिक आपत्तीचे !

kvponkshe ·

ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते. हा नेमका कुठला मंत्र आहे? तांव्याच्या चौकोनी पत्र्यावर असे मंत्र कोरुन ते सिद्ध यंत्र म्हणून गजानन बुक डेपो वा तत्सम ठिकाणी पुर्वी विकले जायचे. आता टीव्हीवर जाहिराती असतात. लेखाची सुरवात अशी करुन नेमके काय सूचित करायचे आहे हे समजले नाही.

In reply to by kvponkshe

गॉडजिला 28/08/2021 - 19:06
:( मला तर आख्या धाग्यात फक्त मंत्रपठण विधी हेच एकदम सुटसुटीत सोपं, कष्ट रहित आणि मुळातच फार कमी असलेल्या माझ्या बुध्दीच्या आवाक्यातील म्हणूनचं करायला जमेल असे प्रकरण वाटले होते... तेव्हढा भाग सोडुन आख्खा धागा डोक्यावरुन गेला होता माझ्या...:( अन तूम्ही तर बॉम्ब टाकलात की माझ्या भावी आर्थिक भरभराटीवर. आजकाल एक तर धंदा मंदीत आहे, खिसे रिकामे आहेत कसे बसे एक वेळ समाधानाने जेवण हाच काय तो किंचीत आनंदाचा क्षण असतोोआता मी काय करू ? तुमचे इतर सगळे उपाय खिशात पैसा असताना करायचे आहेत मी तर कफल्लक आहे, मलाआताकसलेही कामकरण्यातमनलागतनाही, माझ्याकडे पैसा यावा म्हणून मी काय केले पाहिजे यावर आपण काही मार्गदर्शन करु शकता का ?

In reply to by गॉडजिला

कंजूस 28/08/2021 - 20:42
प्रत्येक पायरीवर उपाय ठेवले आहेत. आशावादी राहा. श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.

In reply to by कंजूस

गॉडजिला 28/08/2021 - 21:19
मनापासून धन्यवाद कंजूसजी, तुमच्या शब्दाने थोडा धीर आला आहे, चार शब्द प्रेमाचे अन धीराचे फार मोठे काम करतात, त्याचे मोल अनमोल आहे.

In reply to by कंजूस

श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.
अरे देवा...! पण एवढ्याने लक्ष्मी स्थिर राहील का ? लक्ष्मी आली की मन चंचल बनते त्यामुले लक्ष्मी ( मी पैशाबद्दल बोलतोय) सांभाळणेही कला आहे. सांभाळायचे म्हणजे मन मारुन जगायचे असे नव्हे. आता ऐन दिवाळीत ऋषिमुनींनी ज्या संपत्तीचे आवाहन केले त्या श्रीसुक्तमबद्दल धागा काढणे आले. -दिलीप बिरुटे (धार्मिक ) :)

In reply to by kvponkshe

वामन देशमुख 30/08/2021 - 21:07
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
हे जर तुम्हाला माहीत होते तर ते इथे लिहिण्याचे कारणच काय? श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?

In reply to by वामन देशमुख

कॉमी 31/08/2021 - 07:56
उत्सुकता! सदर लेखकाने लिहिताना मर्यादा सोडून, अश्लील इत्यादी काही लिहिलेले दिसत नाही. मंत्रांबद्दलच्या "उपहासात" तो मंत्र आहे तसा आणि त्याच्या डिझायर्ड इफेक्ट सकट कोट केला आहे. इतर कोणतीही खवचट टिप्पणी सुद्धा नाही. त्यामुळे सर्व विचार करून इतकेच दिसते की "(१) हिंदू मंत्र काम करत नाहीत असा विश्वास असणे (आणि) (२) हेच पब्लिकली सांगणे" हेच भावना दुखावणारे आहे. मंत्र संपादित करून काढून टाकला तर फक्त दोन वर उपाय मिळतो, (१) वर काय उपाय करावा !? का मंत्र इत्यादींबद्दल तुमच्या भावना ज्या काही असतील त्या असुदेत, पण बाहेर एक शब्दही बोलला तर आमच्या भावना दुखावतात, असे काही आहे ? But don't you think that makes no sense ? एखाद्या माणूस एखादा विचार ठेऊ शकतो अशी मान्यता असल्यावर जनरली तो विचार सभ्य शब्दाच्या मर्यादेमध्ये विनोद म्हणा, उपहास म्हणा, किंवा सरळसोट विधान म्हणा, वापरण्याची मान्यता असतेच कि.
श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?
ऑ ? महालक्ष्मीचा अपमान कसे काय झाला ? महालक्ष्मीच्या मंत्राचा इफेक्ट होत नाही असे म्हणणे, किंवा फॉरज्ञाटम्याटर महालक्ष्मी अस्तित्वातच नसते असे म्हणणे महालक्ष्मीच्या संकल्पनेचा अथवा खुद्द देवतेचा अपमान कसा काय बुवा ? ह्यात पुरोगामी तरी काय आहे ? "मंत्र म्हणल्यावर काही होत नसते" हा विचार जर तुम्हाला एक्सकलुसिव्हली पुरोगामी वाटत असेल तर 'कुछ तो गडबड है दया' असे मला वाटेल.

कंजूस 28/08/2021 - 20:40
आपल्याला जमतील तेवढे करणे. मंत्राने काम होते असे कुणाला वाटणे आता सामान्य गोष्ट आहे. सिद्धिविनायक, शिरडी जोरात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून , राज्यातून शिरडी, बालाजी, वैष्णोदेवीला वाहने जातात. बाबा महाराज आहेतच. जोडीला सायकॉलजी ओफ मनी, रिच ड्याड पुअर ड्याड पुस्तके आहेतच. एवढे तोडगे आणि उपाय केल्यावर पैसा येणारच.

वामन देशमुख 29/08/2021 - 10:24
ओ kvponkshe साहेब, तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही. संपादक मंडळाला विनंती करून संपादक मंडळाला विनंती करून लेखातील आक्षेपार्ह भाग आणि संबंधित प्रतिसाद काढून टाका. यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 29/08/2021 - 11:07
तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही.
त्यांचा वैयक्तीक अनुभव ते १००% विषद करू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवात कोणालाही फायदा झाला नसेल तर तसेही ते स्पश्टपणे मांडू शकतात यात उप्रोधाचा प्रश्नच नाही, जास्ती जास्त त्यांनी हिंदु उपासना सोडावी व इतर धर्मीय उपासना करून पैशाचा पाऊस पडतो का ते तपासावे अशी सूचना करता येऊ शकते. इतर धर्मीय देवही त्यांच्या अनुभवानुसार उपयुक्त ठरले नाहीत तर ते ईश्वर ही संकल्पना निरुपयोगी असे वैयक्तीक प्रतिपादन जाहीरपणे करु शकतात व त्यांचे म्हणणे मान्य करणे कोणत्याही जातीधर्माच्या सश्रद्ध अथवा अश्रद्ध व्यक्तीला बंधनकारक नाही. मी स्वतः अर्थिक भरभराटीसाठी कुबेरा पासुन लक्ष्मी पर्यंत अनेकांच्या उपासना विधी वाचले आहेत व ज्यांनी ते केले त्यांना त्याचा फायदा झाला नाही हे ही सपुरावा मान्य करतो. बाकी माझे मत थोडे उलटे आहे, उपासनेचा चांगला विधी असणाऱ्या या धाग्यावर त्यांनी विनाकारण आधूनीक अर्थनीती घुसडवून उपासनेची थट्टा केली आहे सबब या धाग्यातील उपासना विधी ही बाब सोडुन धाग्यातील इतर मजकूर त्वरित संपादित करावा इतर मजकूर लिहल्याने श्रध्दावान व्यक्ती हतोत्सहित नक्की होऊ शकते.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 29/08/2021 - 11:33
हिंदू देवतेला फोल आणि इतर धर्मीय देवता/उपासना मात्र पावरफुल असे काही स्पष्ट अथवा अस्पष्ट पणे सुचवले असेल

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 29/08/2021 - 11:35
वरील विधान उपरोधिक कीतीही असले तरी ते फक्त उपरोध व्यक्त व्हायला मर्यादित आहे त्यात हिंदुत्व टारगेट आजिबात केले ले नाही.

In reply to by वामन देशमुख

रंगीला रतन 29/08/2021 - 11:51
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका. देशमुख साहेब बहुतेक तुम्ही सदर आयडीने लिहिलेला दुसऱ्या घराचा लेख वाचला नाही! तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने त्याची अपेक्षा करू नका :) कृ ह.घ्या

In reply to by रंगीला रतन

वामन देशमुख 30/08/2021 - 21:10
तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने
ते स्वयंस्पष्ट आहे, पण अश्या भरकटलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करतोय.

सतिश गावडे 29/08/2021 - 12:16
@वामन देशमुखः
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?

In reply to by सतिश गावडे

वामन देशमुख 29/08/2021 - 13:46
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?
- हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणून, कुणालाही हिंदू श्रद्धा अवमानित करण्याचा / दुखाविण्याचा / खिल्ली उडविण्याचा / उपरोधिक लिहीण्याचा कसलाही अधिकार नाही.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 30/08/2021 - 00:08
ते शब्द ऐकून तूम्ही आत्महत्या तरी केली असती अथवा हार्ट अटॅक तरी आला असता. गंमत अशी आहे की ती फक्त तीच्या देवांच्या नावे बोटं मोडत होती मात्र आता हिंदु देवांच्या नावे रोज बोटं मोडत असे असा शब्द वापरून तिला हिन्दू धर्माचे शत्रू जाहीर करायचे काडीलावू काम मी केले आहे वस्तुतः तिने देवाला रोज शिव्या घातल्या तरी त्या देवाला दिलेल्या शिव्या आहेत कोणत्याही व्यक्तीचां तीने ती व्यक्ती फक्त हिन्दू आहे म्हणून तिरस्कार केला नव्हता, कमी लेखलं नव्हते पण आता मात्र तुमच्या तर्का नुसार ती हिंदु देवांना बोल लावणारी ठरली म्हणजेच समस्त हिंदुंची शत्रू ठरवली जात आहे... मी आधीही स्पष्ट केले आहे हिंदुत्व टार्गेट तेंव्हा होते जेंव्हा इतर श्रध्दांचा उदोउदो व हिंदू श्रध्दाची मात्र हेतुपुरस्सर हेटाळणी एखादी व्यक्ती करते पण जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते पण इतर धर्मीय श्रध्दाचा उदो उदो करत नसेल तर त्या व्यक्तीला हिंदु विरोधकांचा दर्जा देणे हा हिंदू धर्मांधपणा होय .जो भारताचा अफगाणिस्तान बनवायला नक्की कामीं येईल. शिवाजी महाराजांनी देखील हिंदू धर्मांधपणा आजिबात सहन केला नव्हता आम्हीं देखील त्याचा निषेध करतो.

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 30/08/2021 - 21:00
जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते...
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा उपरोध / उपहास / हेटाळणी / चेष्टा / अवमान / तिरस्कार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हिंदूंनाही नाही. हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते. हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहायचे असेल तर आजच धर्मांध होऊन अशी कोणतीही विषवल्ली, तिचा विषवृक्ष होण्याआधीच ठेचावी लागेल. सुरुवात अश्या किरकोळ वाटणाऱ्या उपरोधिक विधानापासून होते आणि शेवट मूर्तिभंजनात होतो. मूळ मुद्दा: सदर अर्थविषयक भासणाऱ्या लेखाच्या पहिल्या काही ओळी आणि त्याखालचा लेखकाचा पहिल्या प्रतिसाद, या मिश्रणात असाच विषांकूर दडलेला आहे. लेखकाने, संपादक मंडळाला विनंती करून तो काढून टाकायला हवा.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 00:22
हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते.
बिनडोक विधान. कारण हिंदू जितकें धर्मांध होते त्यापेक्षा जास्त धर्मांध जरी बनले असते तरीही ब्रिटिशांचे गुलाम झालेच असते आणि कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता. तुमची मते वाचून भिंतीवरील पालीची गोश्ट आठवते जिथं ती विचार करत असते की या भिंतीला मी धरले आहे म्हणून भिंत उभी आहे....

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 06:49
Dont be a bunch of confusion full of knowledge... वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचे

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 31/08/2021 - 07:48
वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचे
नाही. सर्वात वाईट + संतापजनक बाब ही आहे की @kvponkshe यांनी साळसूदपणाने हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा टिपिकल पुरोगामी अवमान केला आहे - हे पहा. @kvponkshe यांच्या मूळ लेखातील भाग -
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
@kvponkshe यांचा वरील भागाबद्धलचा पहिला प्रतिसाद -
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
मी पुन्हा @kvponkshe यांना विचारतो - जर तुम्हाला कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणून काहीही होत नसते हे जर माहित होते तर तुम्ही तो मंत्र आणि त्याखालचा उपरोधिक प्रतिसाद लिहिलाच कशाला?

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 07:57
मंत्रविधिने सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते ही बाब त्यांना उप्रोधात्मक वाटत आहे असे दिसते... म्हणून त्यांनी असे रक्षण वगैरे काही होत नसते हे स्पष्ट केले आहे त्यांना लोकांनी मंत्र म्हणू नये असे सुचवायचेच नाहीय फक्त ते म्हटल्याने आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होतेच ही बाब उप्रोधतमक वाटते आहे... उपरोध दैवत अथवा उपासनेचा अथवा धर्माचा नसून फलश्रुती मागील अपेक्षांचा केलेला आहे असे भासते

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 31/08/2021 - 06:26
कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता.
सहमत. पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, बांगलादेश... यांपेक्षा शैवीस्थान, वैष्णवीस्थान, ब्रह्मदेश, गांधार, पर्शिया... हे चांगले, नाही का?

शानबा५१२ 29/08/2021 - 12:35
मला वाटत लेखकाला असे सुचवायचे आहे की फक्त मंत्रांवर विश्वास ठेउन कींवा ते म्हणुन आपण आर्थिक संकटातुन सुटत नाही तर काही 'टर्म ईन्शुरन्स' सारख्या क्रूत्या कराव्या लागतात, बरोबर ना लेखकभाउ?

अचानक नोकरी जाणे या प्रकारातुन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जो contingency fund तयार करायचा पर्याय दिलाय तो १०० टक्के बरोबर आहे. फक्त त्यात २ सुधारणा सुचवू इच्छितो. १. हा fund किमान सहा महिने ते कमाल दोन अडीच वर्षाचा खर्च भागेल असा हवा. सहा ते नऊ महिने तगून राहता येईल अशी रक्कम निव्वळ अशा लोकांनी साठवून ठेवावी ज्यांना नोकरीची हमी (किंवा एक गेली तर जवळपास त्याच पगाराची दुसरी नोकरी लगेच मिळू शकेल) जास्त आहे, ज्यांचा खर्च मासिक उत्पन्नापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, सहा ते नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिले तरी उपासमारीची वेळ येणार नाही. या प्रकाराच्या लोकांमध्ये सरकारी नोकरी असलेले, नुकतेच शिकून नोकरीला लागलेले, ज्यांचे आई वडील (किंवा कुटुंबातील सदस्य) अजूनही कमावते आहेत किंवा निव्वळ यांच्यावर कमाईचा भार नाही, आणि ज्यांचा जोडीदार कमावता आहे आणि/किंवा वरीलपैकी किमान एका category मध्ये आहे. बाकी बऱ्याच जणांना यापेक्षा अधिक रक्कम emergency/contingency fund मध्ये ठेवावी लागू शकते. स्वयंरोजगार असलेले लोक, व्यावसायिक (proprietors, partners in partnership firms, directors of OPCs) वगैरे लोक, काही niche skills असलेले लोक ज्यांची गरज ते काम करत असलेल्या कंपनीमध्ये खूप असते पण काही कारणाने जर अशांच्या नोकरीवर पाय आला तर अशीच दुसरी नोकरी मिळणे फार लवकर शक्य होत नाही अशा आणि या तऱ्हेच्या लोकांनी साधारण वर्ष ते अडीच वर्ष पुरेल एवढी रक्कम अशा fund मध्ये ठेवावी असं माझं मत आहे. शिवाय नोकरदार किंवा स्वयंरोजगार मंडळींनी आहे ती नोकरी गेल्यास दुसरी नोकरी मिळवण्यासाठी skills upgradation साठीही या फंडात भर घालावी. हे skill upgradation नोकरीवर असताना करायच्या upgradation पेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा आहे. २. नोकरी गेलेली असताना किंवा प्राथमिक उत्पन्नाचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद असताना मासिक खर्चात कपात करावी लागते. तुम्ही यादीत दिलेल्या hotel, trip, hobby and lifestyle, festival expenses वगैरे discretionary spending या काळात बंद करणे अपेक्षित आहे. अगदी त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले असतील तरीही अगदीच गरज असल्याशिवाय किंवा प्राथमिक उत्पन्नाची जागा घेणारे दुसरे उत्पन्न चालू झाल्याशिवाय discretionary spending पूर्णपणे बंद ठेवणे पुढील आर्थिक आरोग्यासाठी हितावह आहे.

सुरसंगम 31/08/2021 - 08:03
याला म्हणतात चांगल्या विषयावरील धाग्याचं फतफतं करणं. अरे त्या पोंक्षेने जो पोटतिडकीने विषय मांडलाय त्यावर कोणी बोलायला तयारच नाहीये. सगळे "धर्म बुडाला सकळ पृथ्वी आंदोळली" असा आव आणून त्याच्यावर तुटून पडलेत. बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा. कदाचित हीच संधी असू शकेल शून्यातून नवे विश्व् उभी करण्याची. ! कठीण समयी सकरात्मक विचारासाठी शुभेच्छा सर्वांना !

In reply to by सुरसंगम

गॉडजिला 31/08/2021 - 08:14
बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा.
प्रयत्न तर चालूच आहे पणं कधी कधी एक नैतिक, आत्मिक अथवा दैवी बळ (जे हवे ते म्हणा) काहितरी नवीन सुरू करायला फार मोठे बूस्टर म्हणून काम करते... आणि अशा प्रसंगी मंत्र साधना फार कामी येते असे लोकं सांगतात त्यामूळे जेंव्हा धागालेखकाने लक्ष्मी उपासना सांगितली तेव्हा मनात फार मोठी आशा निर्माण झाली होती की याचा मला फायदा होईल पण अर्थातच नंतर धागा उपासनेचा न राहता नियोजनावर फोकस करणारा बनला त्यामुळं माझा जरा हिरमोड झाला. हा धागा सर्वस्वी उपासनेला वाहून घेतलेला हवा होता असे अजूनही वाटते. जर इतर कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अनुभव सिध्द उपासना तोडगे माहित असतील तर त्यांनी ते दुसऱ्या धाग्यावर अवश्य प्रसिध्द करावेत अशी विनंती आहे किंबहुना चालु घडामोडी अथवा सध्या मी काय पाहतोय च्या धर्तीवर खास तोडग्यांवर आधारित एक सेप्रेट धागाच काढला जावा जिथं विवीध अडचणींवर श्रध्दाळू लोकांसाठीच उपयुक्त मार्गदर्शन केलेले असेल, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी त्या धाग्यांवर हजेरी व प्रतिसाद देऊ नये _/\_

सुबोध खरे 31/08/2021 - 09:48
जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना. १०० % सत्य कोणताही विमा आपल्याला कधीच वापरायला लागूच नये अशीच आपली इच्छा असावी. हीच गोष्ट आरोग्यविम्याला लागू आहे. मी गेली १५ वर्षे दर वर्षी १८ हजारापासून ते २५ हजार पर्यंत ( वयानुसार/ आय आर डी ए च्या अधिनियमानुसार हप्ता थोडा वाढत जातो) आरोग्यविम्याचा प्रीमियम भरत आलो आहे. यात माझ्या संपूर्ण कुटुंबाचा १५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा येतो. सुदैवाने मला आजपर्यंत आरोग्य विम्याची गरज पडलेली नाही मागच्या वर्षी मला कोव्हीड झाला होता तेंव्हा सुदैवाने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले नव्हते परंतु तसे अनेक लोक मी त्या काळात पाहिले ज्यांचे उत्पन्न बंद झाले आणि त्यावर लाखांनी जर रुग्णालयाचे बिल भरावे लागले. यामुळे त्यांचे आयुष्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातील काही लोक "काय करायचाय आरोग्य विमा? मला काय धाड भरली आहे?" अशा विचारांचे होते. मला कोव्हिड झाला तेंव्हा आपल्याला रुग्णालयात जावे लागले तरी १५ लाख रुपये पर्यंत चिंता नाही हा विचार सुद्धा अतिशय दिलासा देणारा होता. याशिवाय माझा आयुर्विमा १ कोटी रुपयांचे आहे. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून या दोन्ही विम्याची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत आणि लागले तर कुणाला संपर्क करायचा आहे हे समजावून सांगितले. उद्या माझे बरे वाईट झाले तर निदान आर्थिक कारणाने कुटुंबाची दुर्दशा होऊ नये एवढी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आमच्या वडिलांचे एक "स्वतःला अत्यंत शहाणे समजणारे निवृत्त प्राध्यापक मित्र वय वर्षे ८०. मला नेहमी हेच सांगत असत कि "मी कसलाही विमा काढलेला नाही. मला आजतागायत काहीही झालेले नाही". मी त्यांना दवाखान्याच्या समोरची रेल्वे लाईन दाखवून म्हणालो कि काका आपले म्हणणे म्हणजे "मी इतकी वर्षे रेल्वे लाईन पार करत आलो आहे मला काही झाले का? म्हणजेच रेल्वे लाईन पार करणे सुरक्षित आहे असे म्हणण्यासारखे आहे." हेच महाशय कोव्हीड होऊन फोर्टिस रुग्णालयात भरती झाले आणि साधारण ६ लाख बिल झाले ते त्यांच्या मुलाने भरले. (सुदैवाने त्याच्या कपंनीने अपवादात्मक बाब म्हणून ते पैसे परत केले हा भाग अलाहिदा). विम्याचे पैसे भरणे म्हणजे पैसे फुकट जाणे असे समजणारे कित्येक लोक मी पाहतो आहे.

ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते. हा नेमका कुठला मंत्र आहे? तांव्याच्या चौकोनी पत्र्यावर असे मंत्र कोरुन ते सिद्ध यंत्र म्हणून गजानन बुक डेपो वा तत्सम ठिकाणी पुर्वी विकले जायचे. आता टीव्हीवर जाहिराती असतात. लेखाची सुरवात अशी करुन नेमके काय सूचित करायचे आहे हे समजले नाही.

In reply to by kvponkshe

गॉडजिला 28/08/2021 - 19:06
:( मला तर आख्या धाग्यात फक्त मंत्रपठण विधी हेच एकदम सुटसुटीत सोपं, कष्ट रहित आणि मुळातच फार कमी असलेल्या माझ्या बुध्दीच्या आवाक्यातील म्हणूनचं करायला जमेल असे प्रकरण वाटले होते... तेव्हढा भाग सोडुन आख्खा धागा डोक्यावरुन गेला होता माझ्या...:( अन तूम्ही तर बॉम्ब टाकलात की माझ्या भावी आर्थिक भरभराटीवर. आजकाल एक तर धंदा मंदीत आहे, खिसे रिकामे आहेत कसे बसे एक वेळ समाधानाने जेवण हाच काय तो किंचीत आनंदाचा क्षण असतोोआता मी काय करू ? तुमचे इतर सगळे उपाय खिशात पैसा असताना करायचे आहेत मी तर कफल्लक आहे, मलाआताकसलेही कामकरण्यातमनलागतनाही, माझ्याकडे पैसा यावा म्हणून मी काय केले पाहिजे यावर आपण काही मार्गदर्शन करु शकता का ?

In reply to by गॉडजिला

कंजूस 28/08/2021 - 20:42
प्रत्येक पायरीवर उपाय ठेवले आहेत. आशावादी राहा. श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.

In reply to by कंजूस

गॉडजिला 28/08/2021 - 21:19
मनापासून धन्यवाद कंजूसजी, तुमच्या शब्दाने थोडा धीर आला आहे, चार शब्द प्रेमाचे अन धीराचे फार मोठे काम करतात, त्याचे मोल अनमोल आहे.

In reply to by कंजूस

श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.
अरे देवा...! पण एवढ्याने लक्ष्मी स्थिर राहील का ? लक्ष्मी आली की मन चंचल बनते त्यामुले लक्ष्मी ( मी पैशाबद्दल बोलतोय) सांभाळणेही कला आहे. सांभाळायचे म्हणजे मन मारुन जगायचे असे नव्हे. आता ऐन दिवाळीत ऋषिमुनींनी ज्या संपत्तीचे आवाहन केले त्या श्रीसुक्तमबद्दल धागा काढणे आले. -दिलीप बिरुटे (धार्मिक ) :)

In reply to by kvponkshe

वामन देशमुख 30/08/2021 - 21:07
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
हे जर तुम्हाला माहीत होते तर ते इथे लिहिण्याचे कारणच काय? श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?

In reply to by वामन देशमुख

कॉमी 31/08/2021 - 07:56
उत्सुकता! सदर लेखकाने लिहिताना मर्यादा सोडून, अश्लील इत्यादी काही लिहिलेले दिसत नाही. मंत्रांबद्दलच्या "उपहासात" तो मंत्र आहे तसा आणि त्याच्या डिझायर्ड इफेक्ट सकट कोट केला आहे. इतर कोणतीही खवचट टिप्पणी सुद्धा नाही. त्यामुळे सर्व विचार करून इतकेच दिसते की "(१) हिंदू मंत्र काम करत नाहीत असा विश्वास असणे (आणि) (२) हेच पब्लिकली सांगणे" हेच भावना दुखावणारे आहे. मंत्र संपादित करून काढून टाकला तर फक्त दोन वर उपाय मिळतो, (१) वर काय उपाय करावा !? का मंत्र इत्यादींबद्दल तुमच्या भावना ज्या काही असतील त्या असुदेत, पण बाहेर एक शब्दही बोलला तर आमच्या भावना दुखावतात, असे काही आहे ? But don't you think that makes no sense ? एखाद्या माणूस एखादा विचार ठेऊ शकतो अशी मान्यता असल्यावर जनरली तो विचार सभ्य शब्दाच्या मर्यादेमध्ये विनोद म्हणा, उपहास म्हणा, किंवा सरळसोट विधान म्हणा, वापरण्याची मान्यता असतेच कि.
श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?
ऑ ? महालक्ष्मीचा अपमान कसे काय झाला ? महालक्ष्मीच्या मंत्राचा इफेक्ट होत नाही असे म्हणणे, किंवा फॉरज्ञाटम्याटर महालक्ष्मी अस्तित्वातच नसते असे म्हणणे महालक्ष्मीच्या संकल्पनेचा अथवा खुद्द देवतेचा अपमान कसा काय बुवा ? ह्यात पुरोगामी तरी काय आहे ? "मंत्र म्हणल्यावर काही होत नसते" हा विचार जर तुम्हाला एक्सकलुसिव्हली पुरोगामी वाटत असेल तर 'कुछ तो गडबड है दया' असे मला वाटेल.

कंजूस 28/08/2021 - 20:40
आपल्याला जमतील तेवढे करणे. मंत्राने काम होते असे कुणाला वाटणे आता सामान्य गोष्ट आहे. सिद्धिविनायक, शिरडी जोरात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून , राज्यातून शिरडी, बालाजी, वैष्णोदेवीला वाहने जातात. बाबा महाराज आहेतच. जोडीला सायकॉलजी ओफ मनी, रिच ड्याड पुअर ड्याड पुस्तके आहेतच. एवढे तोडगे आणि उपाय केल्यावर पैसा येणारच.

वामन देशमुख 29/08/2021 - 10:24
ओ kvponkshe साहेब, तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही. संपादक मंडळाला विनंती करून संपादक मंडळाला विनंती करून लेखातील आक्षेपार्ह भाग आणि संबंधित प्रतिसाद काढून टाका. यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 29/08/2021 - 11:07
तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही.
त्यांचा वैयक्तीक अनुभव ते १००% विषद करू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवात कोणालाही फायदा झाला नसेल तर तसेही ते स्पश्टपणे मांडू शकतात यात उप्रोधाचा प्रश्नच नाही, जास्ती जास्त त्यांनी हिंदु उपासना सोडावी व इतर धर्मीय उपासना करून पैशाचा पाऊस पडतो का ते तपासावे अशी सूचना करता येऊ शकते. इतर धर्मीय देवही त्यांच्या अनुभवानुसार उपयुक्त ठरले नाहीत तर ते ईश्वर ही संकल्पना निरुपयोगी असे वैयक्तीक प्रतिपादन जाहीरपणे करु शकतात व त्यांचे म्हणणे मान्य करणे कोणत्याही जातीधर्माच्या सश्रद्ध अथवा अश्रद्ध व्यक्तीला बंधनकारक नाही. मी स्वतः अर्थिक भरभराटीसाठी कुबेरा पासुन लक्ष्मी पर्यंत अनेकांच्या उपासना विधी वाचले आहेत व ज्यांनी ते केले त्यांना त्याचा फायदा झाला नाही हे ही सपुरावा मान्य करतो. बाकी माझे मत थोडे उलटे आहे, उपासनेचा चांगला विधी असणाऱ्या या धाग्यावर त्यांनी विनाकारण आधूनीक अर्थनीती घुसडवून उपासनेची थट्टा केली आहे सबब या धाग्यातील उपासना विधी ही बाब सोडुन धाग्यातील इतर मजकूर त्वरित संपादित करावा इतर मजकूर लिहल्याने श्रध्दावान व्यक्ती हतोत्सहित नक्की होऊ शकते.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 29/08/2021 - 11:33
हिंदू देवतेला फोल आणि इतर धर्मीय देवता/उपासना मात्र पावरफुल असे काही स्पष्ट अथवा अस्पष्ट पणे सुचवले असेल

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 29/08/2021 - 11:35
वरील विधान उपरोधिक कीतीही असले तरी ते फक्त उपरोध व्यक्त व्हायला मर्यादित आहे त्यात हिंदुत्व टारगेट आजिबात केले ले नाही.

In reply to by वामन देशमुख

रंगीला रतन 29/08/2021 - 11:51
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका. देशमुख साहेब बहुतेक तुम्ही सदर आयडीने लिहिलेला दुसऱ्या घराचा लेख वाचला नाही! तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने त्याची अपेक्षा करू नका :) कृ ह.घ्या

In reply to by रंगीला रतन

वामन देशमुख 30/08/2021 - 21:10
तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने
ते स्वयंस्पष्ट आहे, पण अश्या भरकटलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करतोय.

सतिश गावडे 29/08/2021 - 12:16
@वामन देशमुखः
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?

In reply to by सतिश गावडे

वामन देशमुख 29/08/2021 - 13:46
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?
- हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणून, कुणालाही हिंदू श्रद्धा अवमानित करण्याचा / दुखाविण्याचा / खिल्ली उडविण्याचा / उपरोधिक लिहीण्याचा कसलाही अधिकार नाही.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 30/08/2021 - 00:08
ते शब्द ऐकून तूम्ही आत्महत्या तरी केली असती अथवा हार्ट अटॅक तरी आला असता. गंमत अशी आहे की ती फक्त तीच्या देवांच्या नावे बोटं मोडत होती मात्र आता हिंदु देवांच्या नावे रोज बोटं मोडत असे असा शब्द वापरून तिला हिन्दू धर्माचे शत्रू जाहीर करायचे काडीलावू काम मी केले आहे वस्तुतः तिने देवाला रोज शिव्या घातल्या तरी त्या देवाला दिलेल्या शिव्या आहेत कोणत्याही व्यक्तीचां तीने ती व्यक्ती फक्त हिन्दू आहे म्हणून तिरस्कार केला नव्हता, कमी लेखलं नव्हते पण आता मात्र तुमच्या तर्का नुसार ती हिंदु देवांना बोल लावणारी ठरली म्हणजेच समस्त हिंदुंची शत्रू ठरवली जात आहे... मी आधीही स्पष्ट केले आहे हिंदुत्व टार्गेट तेंव्हा होते जेंव्हा इतर श्रध्दांचा उदोउदो व हिंदू श्रध्दाची मात्र हेतुपुरस्सर हेटाळणी एखादी व्यक्ती करते पण जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते पण इतर धर्मीय श्रध्दाचा उदो उदो करत नसेल तर त्या व्यक्तीला हिंदु विरोधकांचा दर्जा देणे हा हिंदू धर्मांधपणा होय .जो भारताचा अफगाणिस्तान बनवायला नक्की कामीं येईल. शिवाजी महाराजांनी देखील हिंदू धर्मांधपणा आजिबात सहन केला नव्हता आम्हीं देखील त्याचा निषेध करतो.

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 30/08/2021 - 21:00
जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते...
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा उपरोध / उपहास / हेटाळणी / चेष्टा / अवमान / तिरस्कार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हिंदूंनाही नाही. हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते. हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहायचे असेल तर आजच धर्मांध होऊन अशी कोणतीही विषवल्ली, तिचा विषवृक्ष होण्याआधीच ठेचावी लागेल. सुरुवात अश्या किरकोळ वाटणाऱ्या उपरोधिक विधानापासून होते आणि शेवट मूर्तिभंजनात होतो. मूळ मुद्दा: सदर अर्थविषयक भासणाऱ्या लेखाच्या पहिल्या काही ओळी आणि त्याखालचा लेखकाचा पहिल्या प्रतिसाद, या मिश्रणात असाच विषांकूर दडलेला आहे. लेखकाने, संपादक मंडळाला विनंती करून तो काढून टाकायला हवा.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 00:22
हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते.
बिनडोक विधान. कारण हिंदू जितकें धर्मांध होते त्यापेक्षा जास्त धर्मांध जरी बनले असते तरीही ब्रिटिशांचे गुलाम झालेच असते आणि कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता. तुमची मते वाचून भिंतीवरील पालीची गोश्ट आठवते जिथं ती विचार करत असते की या भिंतीला मी धरले आहे म्हणून भिंत उभी आहे....

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 06:49
Dont be a bunch of confusion full of knowledge... वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचे

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 31/08/2021 - 07:48
वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचे
नाही. सर्वात वाईट + संतापजनक बाब ही आहे की @kvponkshe यांनी साळसूदपणाने हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा टिपिकल पुरोगामी अवमान केला आहे - हे पहा. @kvponkshe यांच्या मूळ लेखातील भाग -
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
@kvponkshe यांचा वरील भागाबद्धलचा पहिला प्रतिसाद -
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
मी पुन्हा @kvponkshe यांना विचारतो - जर तुम्हाला कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणून काहीही होत नसते हे जर माहित होते तर तुम्ही तो मंत्र आणि त्याखालचा उपरोधिक प्रतिसाद लिहिलाच कशाला?

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 31/08/2021 - 07:57
मंत्रविधिने सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते ही बाब त्यांना उप्रोधात्मक वाटत आहे असे दिसते... म्हणून त्यांनी असे रक्षण वगैरे काही होत नसते हे स्पष्ट केले आहे त्यांना लोकांनी मंत्र म्हणू नये असे सुचवायचेच नाहीय फक्त ते म्हटल्याने आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होतेच ही बाब उप्रोधतमक वाटते आहे... उपरोध दैवत अथवा उपासनेचा अथवा धर्माचा नसून फलश्रुती मागील अपेक्षांचा केलेला आहे असे भासते

In reply to by गॉडजिला

वामन देशमुख 31/08/2021 - 06:26
कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता.
सहमत. पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, बांगलादेश... यांपेक्षा शैवीस्थान, वैष्णवीस्थान, ब्रह्मदेश, गांधार, पर्शिया... हे चांगले, नाही का?

शानबा५१२ 29/08/2021 - 12:35
मला वाटत लेखकाला असे सुचवायचे आहे की फक्त मंत्रांवर विश्वास ठेउन कींवा ते म्हणुन आपण आर्थिक संकटातुन सुटत नाही तर काही 'टर्म ईन्शुरन्स' सारख्या क्रूत्या कराव्या लागतात, बरोबर ना लेखकभाउ?

अचानक नोकरी जाणे या प्रकारातुन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जो contingency fund तयार करायचा पर्याय दिलाय तो १०० टक्के बरोबर आहे. फक्त त्यात २ सुधारणा सुचवू इच्छितो. १. हा fund किमान सहा महिने ते कमाल दोन अडीच वर्षाचा खर्च भागेल असा हवा. सहा ते नऊ महिने तगून राहता येईल अशी रक्कम निव्वळ अशा लोकांनी साठवून ठेवावी ज्यांना नोकरीची हमी (किंवा एक गेली तर जवळपास त्याच पगाराची दुसरी नोकरी लगेच मिळू शकेल) जास्त आहे, ज्यांचा खर्च मासिक उत्पन्नापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, सहा ते नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिले तरी उपासमारीची वेळ येणार नाही. या प्रकाराच्या लोकांमध्ये सरकारी नोकरी असलेले, नुकतेच शिकून नोकरीला लागलेले, ज्यांचे आई वडील (किंवा कुटुंबातील सदस्य) अजूनही कमावते आहेत किंवा निव्वळ यांच्यावर कमाईचा भार नाही, आणि ज्यांचा जोडीदार कमावता आहे आणि/किंवा वरीलपैकी किमान एका category मध्ये आहे. बाकी बऱ्याच जणांना यापेक्षा अधिक रक्कम emergency/contingency fund मध्ये ठेवावी लागू शकते. स्वयंरोजगार असलेले लोक, व्यावसायिक (proprietors, partners in partnership firms, directors of OPCs) वगैरे लोक, काही niche skills असलेले लोक ज्यांची गरज ते काम करत असलेल्या कंपनीमध्ये खूप असते पण काही कारणाने जर अशांच्या नोकरीवर पाय आला तर अशीच दुसरी नोकरी मिळणे फार लवकर शक्य होत नाही अशा आणि या तऱ्हेच्या लोकांनी साधारण वर्ष ते अडीच वर्ष पुरेल एवढी रक्कम अशा fund मध्ये ठेवावी असं माझं मत आहे. शिवाय नोकरदार किंवा स्वयंरोजगार मंडळींनी आहे ती नोकरी गेल्यास दुसरी नोकरी मिळवण्यासाठी skills upgradation साठीही या फंडात भर घालावी. हे skill upgradation नोकरीवर असताना करायच्या upgradation पेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा आहे. २. नोकरी गेलेली असताना किंवा प्राथमिक उत्पन्नाचा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद असताना मासिक खर्चात कपात करावी लागते. तुम्ही यादीत दिलेल्या hotel, trip, hobby and lifestyle, festival expenses वगैरे discretionary spending या काळात बंद करणे अपेक्षित आहे. अगदी त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले असतील तरीही अगदीच गरज असल्याशिवाय किंवा प्राथमिक उत्पन्नाची जागा घेणारे दुसरे उत्पन्न चालू झाल्याशिवाय discretionary spending पूर्णपणे बंद ठेवणे पुढील आर्थिक आरोग्यासाठी हितावह आहे.

सुरसंगम 31/08/2021 - 08:03
याला म्हणतात चांगल्या विषयावरील धाग्याचं फतफतं करणं. अरे त्या पोंक्षेने जो पोटतिडकीने विषय मांडलाय त्यावर कोणी बोलायला तयारच नाहीये. सगळे "धर्म बुडाला सकळ पृथ्वी आंदोळली" असा आव आणून त्याच्यावर तुटून पडलेत. बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा. कदाचित हीच संधी असू शकेल शून्यातून नवे विश्व् उभी करण्याची. ! कठीण समयी सकरात्मक विचारासाठी शुभेच्छा सर्वांना !

In reply to by सुरसंगम

गॉडजिला 31/08/2021 - 08:14
बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा.
प्रयत्न तर चालूच आहे पणं कधी कधी एक नैतिक, आत्मिक अथवा दैवी बळ (जे हवे ते म्हणा) काहितरी नवीन सुरू करायला फार मोठे बूस्टर म्हणून काम करते... आणि अशा प्रसंगी मंत्र साधना फार कामी येते असे लोकं सांगतात त्यामूळे जेंव्हा धागालेखकाने लक्ष्मी उपासना सांगितली तेव्हा मनात फार मोठी आशा निर्माण झाली होती की याचा मला फायदा होईल पण अर्थातच नंतर धागा उपासनेचा न राहता नियोजनावर फोकस करणारा बनला त्यामुळं माझा जरा हिरमोड झाला. हा धागा सर्वस्वी उपासनेला वाहून घेतलेला हवा होता असे अजूनही वाटते. जर इतर कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अनुभव सिध्द उपासना तोडगे माहित असतील तर त्यांनी ते दुसऱ्या धाग्यावर अवश्य प्रसिध्द करावेत अशी विनंती आहे किंबहुना चालु घडामोडी अथवा सध्या मी काय पाहतोय च्या धर्तीवर खास तोडग्यांवर आधारित एक सेप्रेट धागाच काढला जावा जिथं विवीध अडचणींवर श्रध्दाळू लोकांसाठीच उपयुक्त मार्गदर्शन केलेले असेल, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी त्या धाग्यांवर हजेरी व प्रतिसाद देऊ नये _/\_

सुबोध खरे 31/08/2021 - 09:48
जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही तर प्रीमियम वाया जातील. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला जर हॉस्पिटलायझेशन लागलं नाही तर तुम्ही भरलेले प्रीमियम वाया गेले हे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही निरोगी आयुष्य जगत आहात यात आनंद माना. १०० % सत्य कोणताही विमा आपल्याला कधीच वापरायला लागूच नये अशीच आपली इच्छा असावी. हीच गोष्ट आरोग्यविम्याला लागू आहे. मी गेली १५ वर्षे दर वर्षी १८ हजारापासून ते २५ हजार पर्यंत ( वयानुसार/ आय आर डी ए च्या अधिनियमानुसार हप्ता थोडा वाढत जातो) आरोग्यविम्याचा प्रीमियम भरत आलो आहे. यात माझ्या संपूर्ण कुटुंबाचा १५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा येतो. सुदैवाने मला आजपर्यंत आरोग्य विम्याची गरज पडलेली नाही मागच्या वर्षी मला कोव्हीड झाला होता तेंव्हा सुदैवाने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले नव्हते परंतु तसे अनेक लोक मी त्या काळात पाहिले ज्यांचे उत्पन्न बंद झाले आणि त्यावर लाखांनी जर रुग्णालयाचे बिल भरावे लागले. यामुळे त्यांचे आयुष्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातील काही लोक "काय करायचाय आरोग्य विमा? मला काय धाड भरली आहे?" अशा विचारांचे होते. मला कोव्हिड झाला तेंव्हा आपल्याला रुग्णालयात जावे लागले तरी १५ लाख रुपये पर्यंत चिंता नाही हा विचार सुद्धा अतिशय दिलासा देणारा होता. याशिवाय माझा आयुर्विमा १ कोटी रुपयांचे आहे. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून या दोन्ही विम्याची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत आणि लागले तर कुणाला संपर्क करायचा आहे हे समजावून सांगितले. उद्या माझे बरे वाईट झाले तर निदान आर्थिक कारणाने कुटुंबाची दुर्दशा होऊ नये एवढी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आमच्या वडिलांचे एक "स्वतःला अत्यंत शहाणे समजणारे निवृत्त प्राध्यापक मित्र वय वर्षे ८०. मला नेहमी हेच सांगत असत कि "मी कसलाही विमा काढलेला नाही. मला आजतागायत काहीही झालेले नाही". मी त्यांना दवाखान्याच्या समोरची रेल्वे लाईन दाखवून म्हणालो कि काका आपले म्हणणे म्हणजे "मी इतकी वर्षे रेल्वे लाईन पार करत आलो आहे मला काही झाले का? म्हणजेच रेल्वे लाईन पार करणे सुरक्षित आहे असे म्हणण्यासारखे आहे." हेच महाशय कोव्हीड होऊन फोर्टिस रुग्णालयात भरती झाले आणि साधारण ६ लाख बिल झाले ते त्यांच्या मुलाने भरले. (सुदैवाने त्याच्या कपंनीने अपवादात्मक बाब म्हणून ते पैसे परत केले हा भाग अलाहिदा). विम्याचे पैसे भरणे म्हणजे पैसे फुकट जाणे असे समजणारे कित्येक लोक मी पाहतो आहे.
============================================================================================ ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते. ============================================================================================ असो ! आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो.

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - २)

अमर विश्वास ·

गणेशा 10/04/2021 - 15:00
पुन्हा अप्रतिम समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.. खुप उपयुक्त धागा.. माझ्या गुंतवणूक या आता दिलेल्या प्रकारात असल्याने, पुढील गोष्टी हि जाणून घ्यायला नक्कीच आवडतील... तुम्ही लवकरच माझा share मार्केटचा आणखीन काही हिस्सा mutual fund कळे वळवणार आहात असे वाटते :-)

In reply to by गणेशा

अमर विश्वास 10/04/2021 - 17:12
धन्यवाद गणेशा भाऊ ... चाळीशी तल्या किंवा त्यापपेक्षा तरुण कोणत्याही माणसाने (विशेषतः नोकरदार) सिप च्या माध्यमातून flexi funds मध्ये भरपूर गुंतवणूक करावी ... चाळीशी म्हटले कारण नोकरीची अजून किमान १५ वर्षे शिल्लक असतात. त्यामुळे दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणे शक्य असते

In reply to by गणेशा

राघवेंद्र 11/04/2021 - 18:07
अमर विश्वास आणि गणेश भाऊ तुम्ही एकदम उपयोगी लेखमालिका चालू केली आहे. आता आपण मार्केटमध्येच mutual फंड घेऊ शकतो आणि त्याला ETF "exchange traded फंड" म्हणतात. ह्याचा भाव शेअर मार्केट मधील बाकीच्या कंपनी सारखा वर-खाली होतो आणि त्याच प्रमाणे आपण घेऊ-विकू शकतो. माझा भारतीय मार्केटचा अभ्यास ETF मध्ये नसल्यामुळे मी जास्त लिहु शकत नाही पण ETF चा पर्याय mutual फंडच्या ऐवजी बघू शकता. जर कोणी भारतीय ETF वर लिहिले तर छान होईल.

सौंदाळा 10/04/2021 - 16:01
उत्तम भाग ELSS हा पण फंडचा प्रकार आहे का? यात इन्कम टॅक्स वाचतो असे ऐकले होते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अमर विश्वास 10/04/2021 - 17:20
ELSS म्हणजे Equity linked saving schemes यात केलेली गुंतवणूकीवर 80 C अंतर्गत कर सवलत असते . पण ह्या गुंतवणुकीला ३ वर्षे लॉक इन पिरियड असतो. आणि यातून मिळालेला फायद्यावर कर भरावा लागतो

काही जुनी माहिती पडताळुन बघितली आणि काही नवी माहिती समजली. आशा आहे की तुम्ही एक एक करुन सर्व बाजु समजवाल. जसे की हायब्रिड,ई एल एस एस,अर्बिट्रेज,फोकस्ड, गिल्ट्,इंडेक्स,लिक्विड वगैरे. पण एक मात्र आहे--सेबीने वेळोवेळी नियम बदलुन म्युचुअल फंडांच्या मनमानीला बरीच वेसण घातली आहे. जसे तुम्ही वर मल्टी कॅप्,फ्लेक्झि कॅप फंडांच्या रेशोबद्दल लिहिले आहे. त्या आधी बरेच फंड मॅनेजर ते गुणोत्तर पाळत नसत. म्हणजे म्हणायला मल्टि कॅप, पण गुंतवणुक करायचे स्मॉल कॅप सारखी जोखमीची ईत्यादी. जानेवारीच्या सुमारास सेबीने सगळ्या फंड हाउस ना अल्टिमेटम दिला की फंडाचे नाव तरी बदला किवा रेशो तरी सुधारा. त्यामुळे बर्‍याच फंडांची नावेही बदलली, आणि नफ्यावरही परीणाम झाला. पण एकुण जरा शिस्त आली हे खरे. अजुन एक म्हणजे मागील वर्षापर्यंत ईक्विटी म्युचुअल फंडांमधुन मिळालेला फायदा १ लाख पर्यंत टॅक्स फ्री होता, शिवाय खरेदी विक्रीला जी एस टी लागु होत नव्हता. आता प्रत्येक व्यवहाराला जी एस टी आहे, आणि टॅक्स चे नियम वेगवेगळे आहेत(डेट्/इक्विटी/हायब्रिड वगैरेसाठी). असो. पुभाप्र

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमर विश्वास 10/04/2021 - 17:06
राजेंद्र सर फायनान्शिअल सर्व्हिसेस वर पूर्वी १५% टॅक्स होता तो आता GST नंतर १८% झाला . अर्थात हा टॅक्स expense ratio चा एक भाग आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना GST भरावा लागत नाही For individual investors, mutual fund redemption is taxable. Beginning from 1 April 2018, the long-term capital gains over Rs 1 lakh on sale of units of equity funds are taxable at the rate of 10% without the benefit of indexation. All the existing investors will get an exemption on the capital gains made up to 31 January 2018

राघवेंद्र 11/04/2021 - 18:37
SIP बद्दल आपल्याला माहिती आहे पण कुठला फंड निवडायचा आणि केंव्हा खरेदी आणि विक्री करायचा यासाठी अजून एक पर्याय आहे "रोबो मार्गदर्शक " वापरायचा. मी सध्या अमेरिकेमध्ये SIP "रोबो मार्गदर्शक" कंपनी मध्ये करतो आणि ती कंपनी तुमच्या वतीने ETF ( Exchange Traded Fund ) विकत घेते - विकते. "रोबो मार्गदर्शक" कंपनी आपल्याला आधीच प्रश्न विचारून आपला risk score ठरवते. प्रश्न म्हणजे पैसे कशासाठी साठवता आहात, वय किती आणि त्यापद्धतीने फंड निवडते. भारतात wealthy.in कंपनी त्याच पद्धतीने काम करत mutual फंड घेते -विकते पण मी काहीही व्यवहार केला नाही.

In reply to by राघवेंद्र

अमर विश्वास 12/04/2021 - 12:15
रोबो मार्गदर्शक ही कल्पना छान आहे. अर्थात कुठल्याही decision support system प्रमाणे ही सिस्टिम आपण दिलेल्या माहितीवर अवलंबून असते ... wealth.com वर ही सर्व्हिस फ्री आहे का पेड ?

In reply to by राघवेंद्र

चौकस२१२ 12/04/2021 - 14:30
रोबो मार्गदर्शकातून गुंतवणूक करताना १-२ गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे - ETF चे समभाग आपल्या नावावर पूर्ण असणार आहेत का? - ब्रोकर डीलर नक्की कोण आहे ? त्याला अमेरिकेतील https://www.sipc.org/list-of-members/ चे कव्हरेज आहे का ? - % फी रोबो फिनतेक या नावाने फक्त भरून जाऊन निर्णय घेऊ नये .... गुंतवणूक ती शेवटी गुंतवणूक

गणेशा 10/04/2021 - 15:00
पुन्हा अप्रतिम समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.. खुप उपयुक्त धागा.. माझ्या गुंतवणूक या आता दिलेल्या प्रकारात असल्याने, पुढील गोष्टी हि जाणून घ्यायला नक्कीच आवडतील... तुम्ही लवकरच माझा share मार्केटचा आणखीन काही हिस्सा mutual fund कळे वळवणार आहात असे वाटते :-)

In reply to by गणेशा

अमर विश्वास 10/04/2021 - 17:12
धन्यवाद गणेशा भाऊ ... चाळीशी तल्या किंवा त्यापपेक्षा तरुण कोणत्याही माणसाने (विशेषतः नोकरदार) सिप च्या माध्यमातून flexi funds मध्ये भरपूर गुंतवणूक करावी ... चाळीशी म्हटले कारण नोकरीची अजून किमान १५ वर्षे शिल्लक असतात. त्यामुळे दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणे शक्य असते

In reply to by गणेशा

राघवेंद्र 11/04/2021 - 18:07
अमर विश्वास आणि गणेश भाऊ तुम्ही एकदम उपयोगी लेखमालिका चालू केली आहे. आता आपण मार्केटमध्येच mutual फंड घेऊ शकतो आणि त्याला ETF "exchange traded फंड" म्हणतात. ह्याचा भाव शेअर मार्केट मधील बाकीच्या कंपनी सारखा वर-खाली होतो आणि त्याच प्रमाणे आपण घेऊ-विकू शकतो. माझा भारतीय मार्केटचा अभ्यास ETF मध्ये नसल्यामुळे मी जास्त लिहु शकत नाही पण ETF चा पर्याय mutual फंडच्या ऐवजी बघू शकता. जर कोणी भारतीय ETF वर लिहिले तर छान होईल.

सौंदाळा 10/04/2021 - 16:01
उत्तम भाग ELSS हा पण फंडचा प्रकार आहे का? यात इन्कम टॅक्स वाचतो असे ऐकले होते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अमर विश्वास 10/04/2021 - 17:20
ELSS म्हणजे Equity linked saving schemes यात केलेली गुंतवणूकीवर 80 C अंतर्गत कर सवलत असते . पण ह्या गुंतवणुकीला ३ वर्षे लॉक इन पिरियड असतो. आणि यातून मिळालेला फायद्यावर कर भरावा लागतो

काही जुनी माहिती पडताळुन बघितली आणि काही नवी माहिती समजली. आशा आहे की तुम्ही एक एक करुन सर्व बाजु समजवाल. जसे की हायब्रिड,ई एल एस एस,अर्बिट्रेज,फोकस्ड, गिल्ट्,इंडेक्स,लिक्विड वगैरे. पण एक मात्र आहे--सेबीने वेळोवेळी नियम बदलुन म्युचुअल फंडांच्या मनमानीला बरीच वेसण घातली आहे. जसे तुम्ही वर मल्टी कॅप्,फ्लेक्झि कॅप फंडांच्या रेशोबद्दल लिहिले आहे. त्या आधी बरेच फंड मॅनेजर ते गुणोत्तर पाळत नसत. म्हणजे म्हणायला मल्टि कॅप, पण गुंतवणुक करायचे स्मॉल कॅप सारखी जोखमीची ईत्यादी. जानेवारीच्या सुमारास सेबीने सगळ्या फंड हाउस ना अल्टिमेटम दिला की फंडाचे नाव तरी बदला किवा रेशो तरी सुधारा. त्यामुळे बर्‍याच फंडांची नावेही बदलली, आणि नफ्यावरही परीणाम झाला. पण एकुण जरा शिस्त आली हे खरे. अजुन एक म्हणजे मागील वर्षापर्यंत ईक्विटी म्युचुअल फंडांमधुन मिळालेला फायदा १ लाख पर्यंत टॅक्स फ्री होता, शिवाय खरेदी विक्रीला जी एस टी लागु होत नव्हता. आता प्रत्येक व्यवहाराला जी एस टी आहे, आणि टॅक्स चे नियम वेगवेगळे आहेत(डेट्/इक्विटी/हायब्रिड वगैरेसाठी). असो. पुभाप्र

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अमर विश्वास 10/04/2021 - 17:06
राजेंद्र सर फायनान्शिअल सर्व्हिसेस वर पूर्वी १५% टॅक्स होता तो आता GST नंतर १८% झाला . अर्थात हा टॅक्स expense ratio चा एक भाग आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना GST भरावा लागत नाही For individual investors, mutual fund redemption is taxable. Beginning from 1 April 2018, the long-term capital gains over Rs 1 lakh on sale of units of equity funds are taxable at the rate of 10% without the benefit of indexation. All the existing investors will get an exemption on the capital gains made up to 31 January 2018

राघवेंद्र 11/04/2021 - 18:37
SIP बद्दल आपल्याला माहिती आहे पण कुठला फंड निवडायचा आणि केंव्हा खरेदी आणि विक्री करायचा यासाठी अजून एक पर्याय आहे "रोबो मार्गदर्शक " वापरायचा. मी सध्या अमेरिकेमध्ये SIP "रोबो मार्गदर्शक" कंपनी मध्ये करतो आणि ती कंपनी तुमच्या वतीने ETF ( Exchange Traded Fund ) विकत घेते - विकते. "रोबो मार्गदर्शक" कंपनी आपल्याला आधीच प्रश्न विचारून आपला risk score ठरवते. प्रश्न म्हणजे पैसे कशासाठी साठवता आहात, वय किती आणि त्यापद्धतीने फंड निवडते. भारतात wealthy.in कंपनी त्याच पद्धतीने काम करत mutual फंड घेते -विकते पण मी काहीही व्यवहार केला नाही.

In reply to by राघवेंद्र

अमर विश्वास 12/04/2021 - 12:15
रोबो मार्गदर्शक ही कल्पना छान आहे. अर्थात कुठल्याही decision support system प्रमाणे ही सिस्टिम आपण दिलेल्या माहितीवर अवलंबून असते ... wealth.com वर ही सर्व्हिस फ्री आहे का पेड ?

In reply to by राघवेंद्र

चौकस२१२ 12/04/2021 - 14:30
रोबो मार्गदर्शकातून गुंतवणूक करताना १-२ गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे - ETF चे समभाग आपल्या नावावर पूर्ण असणार आहेत का? - ब्रोकर डीलर नक्की कोण आहे ? त्याला अमेरिकेतील https://www.sipc.org/list-of-members/ चे कव्हरेज आहे का ? - % फी रोबो फिनतेक या नावाने फक्त भरून जाऊन निर्णय घेऊ नये .... गुंतवणूक ती शेवटी गुंतवणूक
ह्या भागात म्युच्युअल फंड चे विविध प्रकार पहाणार आहोत. उदाहरण म्हणून या लेखात काही स्कीम्स चा उल्लेख येईल. ह्या स्कीम्स माझ्या अनुभवरून मी वेळोवेळी गुंतवणुकीसाठी वापरल्या आहेत. तरीहि गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा ____________________________________________________________________________________________________ सर्वप्रथम म्युच्युअल फंडाबद्दलच्या काही महत्वाच्या संज्ञा १. Entry & Exit load : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही शुल्क भरावे लागले तर त्याला entry load म्हणतात. बहुतेक सर्व स्कीम्स मध्ये entry load शून्य असते.

गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ?

अमर विश्वास ·

लेख आवडला. आणखी दोन मुद्दे: १. चुकूनही एन्डाऊमेंट प्लॅनमध्ये पैसे गुंतवू नयेत. हे प्लॅन्स म्हणजे लोकांना यड्यात काढायचा कारखाना असतात. हे प्लॅन्स विकून विकणार्‍यांना चांगले कमिशन मिळते म्हणून असले प्लॅन्स ते आपल्या गळ्यात मारतात. असल्या प्लॅन्समध्ये रिटर्न सेव्हीग्ज बँक अकाऊंटपेक्षा फार काही जास्त असतात असे अजिबात नाही आणि ३ ते ५ वर्षे लॉकिन असते. त्यानंतरही १५-२० वर्षांची टर्म पूर्ण व्हायच्या आत पैसे काढायचे असतील तर आपलेच पैसे ते लोक अर्धे खातात आणि उरलेले अर्धेच आपल्याला परत देतात. २. बर्‍याच विमाकंपन्या अ‍ॅन्युईटी प्लॅन्स विकतात. म्हणजे आपण अमुक एक कॉर्पस त्यांना भरायचा आणि ते दर वर्षी/महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा व्याज देतात. हे प्लॅन्स पण सगळ्या अटी वाचून मगच घ्यावेत. वय जास्त म्हणजे ६० च्या पुढे असेल तर ८-८.५०% असा व्याजाचा दर मिळू शकतो. हा दर बराच आकर्षक आहे आणि एफ.डी पेक्षा जास्त असल्याने तो चांगला दिसतो. मात्र त्यात गोम ही की जास्त दर असेल तर त्यात आपल्याला मुद्दल परत मिळणार का हे बघावे. काही प्लॅन्समध्ये व्याजाचा दर जास्त असला तरी मुद्दल परत मिळणार नाही ही मेख असते. काही प्लॅन्समध्ये आपण मेल्यावर वारसाला मुद्दल परत मिळणार असे असते पण त्यासाठी व्याजाचा दर कमी लागेल. तेव्हा अ‍ॅन्युईटी प्लॅन्समध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. plan

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मराठी_माणूस 08/04/2021 - 16:52
अ‍ॅन्युईटी प्लॅन्स हा निवृत्ती नंतरचा एक चांगला गुंतवणूकीचा मार्ग आहे. आपल्या पुंजीचा काही भाग ह्या मधे ठेवण्याचा विचार करावा.

गणेशा 08/04/2021 - 15:56
अमर जी, आपण दोघांनी आलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला एकाच वेळेस सारखेच धागे लिहिले आहेत मला आधी माहीती असते तुम्ही लिहिता आहात तर माझा वेळ वाचला असता.. मी नक्कीच लिहिला नसता धागा..

चौकटराजा 08/04/2021 - 16:22
खरे तर हे गुंतवणुकीला कितपत लागू पडते हे माहीत नाही पण मी पाहिलेले उदाहरण चिंचवड येथे एकाच परिसरात चार कुटुंबे राहात होती. सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचे सूर जुळलेले होते. चार ही भाड्याने राहात होते . चौघांनी पैसे साठवून प्रथम चौघांच्या मालकीचा एक प्लॉट घेतला .( त्यावेळी या भागात ते शक्य झाले आता सर्व मोठमोठ्या बिल्डरचे ते काम आहे . ) काही वर्षे भाड्यानेच राहून आणखी पैसे साठवले व मग प्रत्येकाने थोडे कर्ज घेऊन इमारत स्वतः:च विकसित केली . फायदा असा झाला की ज्या किमतीत त्यांना बिल्डरकडून फ्लॅट मिळाला असता त्या किमतीत त्यांना एकेक आख्खया मजला वाट्याला आला . याला म्हणायचे प्लानींग व सहकार्य !!

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 08/04/2021 - 18:34
माझा एक मित्र . त्याचे वडीलानी घेतेलेले वाई येथील एक घर ! त्याची बदली जेव्हा वाई येथे झाली त्यावेळी त्याने आपल्याच खात्यातील एकीशी प्रेमविवाह केला . दोन तीन बदल्या त्याच्या लहान लहान मुदतीच्या झाल्या पण काही दिवसानी तो पुन्हा वाई येथे आला . त्यावेळी डबल इन्कम मुळे पैसे साठले होते. त्याने एक महिना रजा काढली. स्वतःच घराचा प्लान केला तो अर्किटेक्ट कडून सही करून घेऊन ( फी देऊन ) सम्मत करून घेतला जुने घर पाडले व महिन्यात स्वतः च्या सुपर व्हिजन खाली कंत्राट दाराकडून घर बान्धून घेतले. बिल्डर ने १ लाख ६० हजार सांगितले होते. याने ते ८०००० मधे बसविले .

बिटाकाका 08/04/2021 - 23:42
गणेशा यांच्या लेखाप्रमाणे हा लेखही अतिशय सुंदर झालेला आहे. एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या कोणाने विचार करायला लावणारे लेख. सुरुवातीचे scenarios तर मस्तच! खरं सांगायचं तर हे गणेशा, अमर विश्वास, चंद्रसूर्यकुमार यांचे लेख/प्रतिसाद वाचल्यापासून अर्थकारणात आपण फारच मागास आहोत हे जाणवून जात आहे. अर्थात उशिरा का होईना पण शिकायला मिळतेय याचा आनंदच आहे.

In reply to by बिटाकाका

गणेशा 09/04/2021 - 00:03
चंद्रसूर्यकुमार हे ह्या field मधले उच्च विभुशीत आहेत..त्यांचा खरा अनुभव, अभ्यास जास्तच आहे.. माझे म्हणाल तर मी नविन आहे या field मध्ये.. आणि गुंतवणूक या विषयात खुप तुमच्या सारखाच उशिरा आलोय.. त्यामुळे आपण एक सारखे आहोत..मी शिकत आहेच..त्यात मी finance चा नाही.. माझ्या फक्त जमेच्या बाजू आहेत माझे maths आणि stat आणि जास्त खोलवर जाऊन अभ्यास. आणि मला आनंद आहे आपल्या सारखी छान टीम झाली आहे तर अभ्यास जबरदस्त होईलच.. अमर जे सांगत आहेत, ते मी किती अभ्यासाचा प्रयत्न केला होता , पण अवघड जात होते. ते mf मस्त सांगत आहेत..खुपच छान अभ्यास दिसतोय आणि अनुभव सुद्धा.. त्यामुळे आपले सगळे धागे एकत्र link देऊन ठेवत आहे.. Its nice..

लेख आवडला. आणखी दोन मुद्दे: १. चुकूनही एन्डाऊमेंट प्लॅनमध्ये पैसे गुंतवू नयेत. हे प्लॅन्स म्हणजे लोकांना यड्यात काढायचा कारखाना असतात. हे प्लॅन्स विकून विकणार्‍यांना चांगले कमिशन मिळते म्हणून असले प्लॅन्स ते आपल्या गळ्यात मारतात. असल्या प्लॅन्समध्ये रिटर्न सेव्हीग्ज बँक अकाऊंटपेक्षा फार काही जास्त असतात असे अजिबात नाही आणि ३ ते ५ वर्षे लॉकिन असते. त्यानंतरही १५-२० वर्षांची टर्म पूर्ण व्हायच्या आत पैसे काढायचे असतील तर आपलेच पैसे ते लोक अर्धे खातात आणि उरलेले अर्धेच आपल्याला परत देतात. २. बर्‍याच विमाकंपन्या अ‍ॅन्युईटी प्लॅन्स विकतात. म्हणजे आपण अमुक एक कॉर्पस त्यांना भरायचा आणि ते दर वर्षी/महिन्याला किंवा तीन महिन्यातून एकदा व्याज देतात. हे प्लॅन्स पण सगळ्या अटी वाचून मगच घ्यावेत. वय जास्त म्हणजे ६० च्या पुढे असेल तर ८-८.५०% असा व्याजाचा दर मिळू शकतो. हा दर बराच आकर्षक आहे आणि एफ.डी पेक्षा जास्त असल्याने तो चांगला दिसतो. मात्र त्यात गोम ही की जास्त दर असेल तर त्यात आपल्याला मुद्दल परत मिळणार का हे बघावे. काही प्लॅन्समध्ये व्याजाचा दर जास्त असला तरी मुद्दल परत मिळणार नाही ही मेख असते. काही प्लॅन्समध्ये आपण मेल्यावर वारसाला मुद्दल परत मिळणार असे असते पण त्यासाठी व्याजाचा दर कमी लागेल. तेव्हा अ‍ॅन्युईटी प्लॅन्समध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. plan

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मराठी_माणूस 08/04/2021 - 16:52
अ‍ॅन्युईटी प्लॅन्स हा निवृत्ती नंतरचा एक चांगला गुंतवणूकीचा मार्ग आहे. आपल्या पुंजीचा काही भाग ह्या मधे ठेवण्याचा विचार करावा.

गणेशा 08/04/2021 - 15:56
अमर जी, आपण दोघांनी आलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला एकाच वेळेस सारखेच धागे लिहिले आहेत मला आधी माहीती असते तुम्ही लिहिता आहात तर माझा वेळ वाचला असता.. मी नक्कीच लिहिला नसता धागा..

चौकटराजा 08/04/2021 - 16:22
खरे तर हे गुंतवणुकीला कितपत लागू पडते हे माहीत नाही पण मी पाहिलेले उदाहरण चिंचवड येथे एकाच परिसरात चार कुटुंबे राहात होती. सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचे सूर जुळलेले होते. चार ही भाड्याने राहात होते . चौघांनी पैसे साठवून प्रथम चौघांच्या मालकीचा एक प्लॉट घेतला .( त्यावेळी या भागात ते शक्य झाले आता सर्व मोठमोठ्या बिल्डरचे ते काम आहे . ) काही वर्षे भाड्यानेच राहून आणखी पैसे साठवले व मग प्रत्येकाने थोडे कर्ज घेऊन इमारत स्वतः:च विकसित केली . फायदा असा झाला की ज्या किमतीत त्यांना बिल्डरकडून फ्लॅट मिळाला असता त्या किमतीत त्यांना एकेक आख्खया मजला वाट्याला आला . याला म्हणायचे प्लानींग व सहकार्य !!

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 08/04/2021 - 18:34
माझा एक मित्र . त्याचे वडीलानी घेतेलेले वाई येथील एक घर ! त्याची बदली जेव्हा वाई येथे झाली त्यावेळी त्याने आपल्याच खात्यातील एकीशी प्रेमविवाह केला . दोन तीन बदल्या त्याच्या लहान लहान मुदतीच्या झाल्या पण काही दिवसानी तो पुन्हा वाई येथे आला . त्यावेळी डबल इन्कम मुळे पैसे साठले होते. त्याने एक महिना रजा काढली. स्वतःच घराचा प्लान केला तो अर्किटेक्ट कडून सही करून घेऊन ( फी देऊन ) सम्मत करून घेतला जुने घर पाडले व महिन्यात स्वतः च्या सुपर व्हिजन खाली कंत्राट दाराकडून घर बान्धून घेतले. बिल्डर ने १ लाख ६० हजार सांगितले होते. याने ते ८०००० मधे बसविले .

बिटाकाका 08/04/2021 - 23:42
गणेशा यांच्या लेखाप्रमाणे हा लेखही अतिशय सुंदर झालेला आहे. एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या कोणाने विचार करायला लावणारे लेख. सुरुवातीचे scenarios तर मस्तच! खरं सांगायचं तर हे गणेशा, अमर विश्वास, चंद्रसूर्यकुमार यांचे लेख/प्रतिसाद वाचल्यापासून अर्थकारणात आपण फारच मागास आहोत हे जाणवून जात आहे. अर्थात उशिरा का होईना पण शिकायला मिळतेय याचा आनंदच आहे.

In reply to by बिटाकाका

गणेशा 09/04/2021 - 00:03
चंद्रसूर्यकुमार हे ह्या field मधले उच्च विभुशीत आहेत..त्यांचा खरा अनुभव, अभ्यास जास्तच आहे.. माझे म्हणाल तर मी नविन आहे या field मध्ये.. आणि गुंतवणूक या विषयात खुप तुमच्या सारखाच उशिरा आलोय.. त्यामुळे आपण एक सारखे आहोत..मी शिकत आहेच..त्यात मी finance चा नाही.. माझ्या फक्त जमेच्या बाजू आहेत माझे maths आणि stat आणि जास्त खोलवर जाऊन अभ्यास. आणि मला आनंद आहे आपल्या सारखी छान टीम झाली आहे तर अभ्यास जबरदस्त होईलच.. अमर जे सांगत आहेत, ते मी किती अभ्यासाचा प्रयत्न केला होता , पण अवघड जात होते. ते mf मस्त सांगत आहेत..खुपच छान अभ्यास दिसतोय आणि अनुभव सुद्धा.. त्यामुळे आपले सगळे धागे एकत्र link देऊन ठेवत आहे.. Its nice..
म्युच्युअल फंड्स च्या धाग्यावरील प्रतिसाद / चर्चा बघून मला हा धागा लिहावासा वाटला... यात मी माझे विचार मांडणार आहे. मी लिहीन तेच बरोबर अशी भूमिका कधीच नव्हती / नसेल त्यामुळे तुमचे विचार वाचायला जरूर आवडेल. तसेच काही लोकांना हा धागा बाळबोध (बेसिक) वाटण्याची शक्यता आहे ... त्याच्यासाठी गणेशा चा धागा आहेच __________________________________________________________________________________________________________________ गुंतवणूक का करावी ? भविष्यातल्या खर्चाची तरतूद म्हणून गुंतवणूक करावी. ऋण काढून सण करू नयेत असे म्हणतात आता भविष्यातले मध्ये कधीचे ? एक - पाच - दहा - पंधरा वर्षे ...

अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज

युयुत्सु ·

माहितीपूर्ण रे युयुत्सू. पण शेयर बाजाराच्या चढ-उताराचा व अर्थव्यवस्थेचा काही संबंध नसतो असे म्हंटले जाते. असो. अ‍ॅल्गोरिथ्मिक ट्रेडिंग हा एक नविन प्रकार ऐकला आहे. ह्यात विविध प्रकारच्या स्ट्रॅटिजीज वापरल्या जातात. त्यावरही माहिती दिलीस तर उत्तम.

अनिंद्य 25/02/2019 - 14:25
नवीन माहिती - प्योत्रोस्की श्रेणी. मला BETA आणि Z स्कोरच माहित होते :-) अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे. - तथास्तु !

अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भवितव्य उज्वल आहे? काही झेपले नाही. १. तुमच्या आलेखात जास्त कंपन्या ५-६ च्या रेंजमध्ये आहेत पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का? २. लोकसभा निवडणुकांचे निकाल, पाकिस्तान विरुद्ध संभाव्य युद्ध , चीनचा वाढता (युद्ध आणि आर्थिक) प्रभाव यावर बाजाराची प्रतिक्रिया कशी असेल हे प्योत्रोस्की सांगु शकेल का? की फक्त भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु 25/02/2019 - 16:17
पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का? अगोदर एक लक्षात घ्यावे की प्योत्रोस्की श्रेणी कोणतेही भाकित करत नाही तर कंपनीचा पाया सध्या किती भक्कम आहे यावर प्रकाश टाकते. भक्कम पाया उत्तम व्यवस्थापनाचे एक चिन्ह आहे. भक्कम पायामुळे वादळाला तोंड द्यायची क्षमता येते. जर पाया भक्कम असलेल्या कंपन्यांची संख्या जर जास्त तर ते एक सुचिन्ह मानायला हवे (कमीत कमी मी तरी मानेन). अर्थव्यवस्थेची गती, व्यवस्थापनाचा दर्जा यामुळे कंपनीची कामगिरी उत्तम होते आणि पाया मजबूत राहतो. तुम्ही म्हणता ती वादळे येतात आणि जातात...

In reply to by युयुत्सु

एक उदाहरण घेउ एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, प्योत्रोस्की प्रमाणे आत्ता तिचा पाया भक्कम आणि व्यवस्थापन उत्तम आहे. पण अचानक भारत पाक युद्ध सुरु झाले आणि वाहनांची मागणी घटली किवा आखातात अमेरिकेच्या निर्णयामुळे किवा अशाच काही कारणाने तेलाच्या किमती भडकल्या म्हणुन वाहनांची मागणी घटली तर ती (आणि ईतर ऑटो/ बॅटरी/टायर्/ इंजिन कंपन्या) कंपनी ५-६ कॅटेगरीमधुन २-३ मध्ये जाउ शकेल. एक सेक्टर कोसळला कि मग अर्थव्यवस्थेची गती कशी टिकणार? मग ह्या कारणांना तत्कालिक वादळे कसे म्हणायचे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु 25/02/2019 - 20:27
अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपन्यांची कामगिरी खराब होणार. पण समस्येपूर्वी पाया चांगला असेल तर परिस्थिती बदलल्यावर असे शेअर उसळी मारतात. इतकेच नव्हे तर तुम्ही म्हणता तसे युध्द संपल्यावर बाजाराला तेजी येते, असे वाचले आहे.

"० ते ४ या श्रेणीमधील कंपन्या बेभरवशाच्या किंवा धोकादायक ठरतात." एस.बी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर १ आय.सी.आय.सी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर ३ येस बँकेचा प्योत्रोस्की स्कोर २ एच.डी.एफ.सीचा प्योत्रोस्की स्कोर ४ बँकांची स्थिती हालाखीची आहे हे सर्व्श्रुत आहे... प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत. https://trendlyne.com/stock-screeners/fundamentals/PITROSKI_F/piotroski-score/lowest/index/BSESENSEX/bse-sensex/

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चामुंडराय 26/02/2019 - 07:17
>>>> प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत. माईसाहेब, संभाळयो, बेअरिंग सुटते आहे. प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमच्या ह्यांचे मत, असे हवे !!

शब्दानुज 25/02/2019 - 22:35
छान. अशीच एक लेखमाला होवून जाऊ दे. जरा विस्तारित करता आली तर पहावी.

कंजूस 26/02/2019 - 06:40
१) देशपरत्वे स्थिती बदलेल. लेखात ते नक्की करा कोणता देश ते. २) रामेंचा मुद्दा >>भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?>>हा सुद्धा पाहा. ३) चानेल्सवर दोन्ही प्रकारच्या चर्चा होत असतात. ४) भूतकाळावर /भविष्यावर आधारित ?

माहितीपूर्ण रे युयुत्सू. पण शेयर बाजाराच्या चढ-उताराचा व अर्थव्यवस्थेचा काही संबंध नसतो असे म्हंटले जाते. असो. अ‍ॅल्गोरिथ्मिक ट्रेडिंग हा एक नविन प्रकार ऐकला आहे. ह्यात विविध प्रकारच्या स्ट्रॅटिजीज वापरल्या जातात. त्यावरही माहिती दिलीस तर उत्तम.

अनिंद्य 25/02/2019 - 14:25
नवीन माहिती - प्योत्रोस्की श्रेणी. मला BETA आणि Z स्कोरच माहित होते :-) अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भविष्य नजिकच्या काळात उज्ज्वल आहे. - तथास्तु !

अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे आणि देशाचे भवितव्य उज्वल आहे? काही झेपले नाही. १. तुमच्या आलेखात जास्त कंपन्या ५-६ च्या रेंजमध्ये आहेत पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का? २. लोकसभा निवडणुकांचे निकाल, पाकिस्तान विरुद्ध संभाव्य युद्ध , चीनचा वाढता (युद्ध आणि आर्थिक) प्रभाव यावर बाजाराची प्रतिक्रिया कशी असेल हे प्योत्रोस्की सांगु शकेल का? की फक्त भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु 25/02/2019 - 16:17
पण त्यामानाने १-४ रेंजमध्ये कमी आहेत म्हणुन गती घेतली आहे म्हणायचे का? अगोदर एक लक्षात घ्यावे की प्योत्रोस्की श्रेणी कोणतेही भाकित करत नाही तर कंपनीचा पाया सध्या किती भक्कम आहे यावर प्रकाश टाकते. भक्कम पाया उत्तम व्यवस्थापनाचे एक चिन्ह आहे. भक्कम पायामुळे वादळाला तोंड द्यायची क्षमता येते. जर पाया भक्कम असलेल्या कंपन्यांची संख्या जर जास्त तर ते एक सुचिन्ह मानायला हवे (कमीत कमी मी तरी मानेन). अर्थव्यवस्थेची गती, व्यवस्थापनाचा दर्जा यामुळे कंपनीची कामगिरी उत्तम होते आणि पाया मजबूत राहतो. तुम्ही म्हणता ती वादळे येतात आणि जातात...

In reply to by युयुत्सु

एक उदाहरण घेउ एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, प्योत्रोस्की प्रमाणे आत्ता तिचा पाया भक्कम आणि व्यवस्थापन उत्तम आहे. पण अचानक भारत पाक युद्ध सुरु झाले आणि वाहनांची मागणी घटली किवा आखातात अमेरिकेच्या निर्णयामुळे किवा अशाच काही कारणाने तेलाच्या किमती भडकल्या म्हणुन वाहनांची मागणी घटली तर ती (आणि ईतर ऑटो/ बॅटरी/टायर्/ इंजिन कंपन्या) कंपनी ५-६ कॅटेगरीमधुन २-३ मध्ये जाउ शकेल. एक सेक्टर कोसळला कि मग अर्थव्यवस्थेची गती कशी टिकणार? मग ह्या कारणांना तत्कालिक वादळे कसे म्हणायचे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

युयुत्सु 25/02/2019 - 20:27
अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंपन्यांची कामगिरी खराब होणार. पण समस्येपूर्वी पाया चांगला असेल तर परिस्थिती बदलल्यावर असे शेअर उसळी मारतात. इतकेच नव्हे तर तुम्ही म्हणता तसे युध्द संपल्यावर बाजाराला तेजी येते, असे वाचले आहे.

"० ते ४ या श्रेणीमधील कंपन्या बेभरवशाच्या किंवा धोकादायक ठरतात." एस.बी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर १ आय.सी.आय.सी.आय. चा प्योत्रोस्की स्कोर ३ येस बँकेचा प्योत्रोस्की स्कोर २ एच.डी.एफ.सीचा प्योत्रोस्की स्कोर ४ बँकांची स्थिती हालाखीची आहे हे सर्व्श्रुत आहे... प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत. https://trendlyne.com/stock-screeners/fundamentals/PITROSKI_F/piotroski-score/lowest/index/BSESENSEX/bse-sensex/

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चामुंडराय 26/02/2019 - 07:17
>>>> प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमचे मत. माईसाहेब, संभाळयो, बेअरिंग सुटते आहे. प्योत्रोस्की स्कोरने ते अधोरेखीत झाले.. असे आमच्या ह्यांचे मत, असे हवे !!

शब्दानुज 25/02/2019 - 22:35
छान. अशीच एक लेखमाला होवून जाऊ दे. जरा विस्तारित करता आली तर पहावी.

कंजूस 26/02/2019 - 06:40
१) देशपरत्वे स्थिती बदलेल. लेखात ते नक्की करा कोणता देश ते. २) रामेंचा मुद्दा >>भूतकाळातील परफॉर्म्न्स आणि भविष्यातील संधीवरच गणित बांधले आहे?>>हा सुद्धा पाहा. ३) चानेल्सवर दोन्ही प्रकारच्या चर्चा होत असतात. ४) भूतकाळावर /भविष्यावर आधारित ?
शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते. सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.

मोहाचा विळखा भाग १/३

असहकार ·

अथांग आकाश 17/01/2019 - 20:15
झटपट श्रीमंत होण्याची इच्छा जो पर्यंत माणसाच्या स्वभावात राहिल तो पर्यंत अशा स्कीम्स चालूच राहतील! आश्चर्य या गोष्टीचं वाटतं कि परत परत माणूस अशा स्कीम्सला बळी कसा पडतो? money

In reply to by नगरीनिरंजन

स्वधर्म 18/01/2019 - 18:06
नुकतेच WM Kotke या लेखकाचे फायनल एंम्पायर हे पुस्तक वाचले. यात इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन चा अगदी नागडं उघडं करून समाचार घेतलेला अाहे. बर्याच लोकांना अात्ता जे अापले हिरो वाटतात, ते कसे वाट चुकलेले प्रवासी अाहेत, हे समजल्यावर धक्का बसतो. उदा. सध्याचे सर्व विकासपुरूष राजकारणी, मोठे उद्योजक, मोठे शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ. लोक जो विकास करण्याच्या मागे अाहेत, तो संपूर्णपणे कसा विनाशकारीच होता, हे विदारक सत्य समोर येतं. माणसानं अापल्या चड्डीत राहून मातीसोबत जगलं पाहिजे, नाही तर कधी हाल हाल होउन मानवजात मरेल, हे सांगता यायचे नाही, हे सत्य दिलीप कुलकर्णी पासून हरारीपर्यंत सगळे सांगत अाहेत, पण लक्षात कोण घेतो?

अथांग आकाश 17/01/2019 - 20:15
झटपट श्रीमंत होण्याची इच्छा जो पर्यंत माणसाच्या स्वभावात राहिल तो पर्यंत अशा स्कीम्स चालूच राहतील! आश्चर्य या गोष्टीचं वाटतं कि परत परत माणूस अशा स्कीम्सला बळी कसा पडतो? money

In reply to by नगरीनिरंजन

स्वधर्म 18/01/2019 - 18:06
नुकतेच WM Kotke या लेखकाचे फायनल एंम्पायर हे पुस्तक वाचले. यात इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन चा अगदी नागडं उघडं करून समाचार घेतलेला अाहे. बर्याच लोकांना अात्ता जे अापले हिरो वाटतात, ते कसे वाट चुकलेले प्रवासी अाहेत, हे समजल्यावर धक्का बसतो. उदा. सध्याचे सर्व विकासपुरूष राजकारणी, मोठे उद्योजक, मोठे शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ. लोक जो विकास करण्याच्या मागे अाहेत, तो संपूर्णपणे कसा विनाशकारीच होता, हे विदारक सत्य समोर येतं. माणसानं अापल्या चड्डीत राहून मातीसोबत जगलं पाहिजे, नाही तर कधी हाल हाल होउन मानवजात मरेल, हे सांगता यायचे नाही, हे सत्य दिलीप कुलकर्णी पासून हरारीपर्यंत सगळे सांगत अाहेत, पण लक्षात कोण घेतो?
जगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात शेकडो कायदेही आहेत. पण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम घडत असतात. मोहाचा विळखा घालणार्‍या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक. पॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं डोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.
फसवणार्‍यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.
; बघा वाटलं ना आश्चर्य? तुम्हाला कधी कोणी फसवलं असेल तर थोडासा रागही आला असेल.

कॅशलेस ? एक DW Documentary

माहितगार ·

नितिन थत्ते 06/12/2018 - 14:26
सर्व कॅशलेस व्यवहार फास्ट नसतात. सोयीचे असलेले व्यवहार लोक कॅशलेस करतातच. कॅशचा वापर कमी झाला तर भ्रष्टाचार कमी होईल हा मोठाच भ्रम आहे.

अभ्या.. 06/12/2018 - 14:32
भारीच की, कशावर बघितली डॉक्युमेंटरी? स्मार्टफोन, पीसी, ल्यापटोपावर? की स्मार्टटीव्हीवर? काय रेझोल्युशन स्क्रीनचे? एलईडी की प्लाझ्मा फोर्के? कुठले नेट वापरता? ब्रॉडबॅन्ड, वायफाय की आपला अंबानि जियो? न थंबता स्ट्रीमींग होते का?

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 06/12/2018 - 16:19
मला वाटते त्या डॉक्युमेंटरीत कॅशलेसचे स्विडनमध्ये प्रमाण वाढल्याचा उल्लेख आहे. जर्मनीत अजूनही कॅश व्यवहार होत असल्याचा उल्लेख करतानाच कॅशचे प्रमाण जसेकमी होत आहे तसे एटीएम आणि बँक ब्रँचेस चे प्रमाण कमी होऊन येणार्‍या अडचणींचा उल्लेख आहे. डॉक्यूमेंटरी कोणतीही एक साईड घेताना दिसत नाही बदलाच्या सर्व बाजू स्पष्टपणे मांडताना दिसते असे वाटते.

कंजूस 07/12/2018 - 07:00
कार्ड फक्त सरकवयाचे, पासवड नाही ? ------------ कार्ड चोरून सगळेच पैसे जातील? ----------------- इथे इंग्रजी नको ओरड आहे,कार्ड मराठीत कधी येणार? -------------------- पेटीएम, गुगल पे,/ अशासारखे इतर यातून व्यवहार वाढला की पाचदहा टक्के ट्रानसफर ट्याक्स लागेल पुढे. ------------ खोट्या नोटा छापणारे कार्ड ह्याक करायच्या मागे लागतील. --------- अमेरिकन कंपन्यांचे फास घट्ट होत जातील.

In reply to by कंजूस

माहितगार 07/12/2018 - 10:35
मला स्वतःला अद्याप ऑनलाईन बँकींग जमलेले नाही. मला आलेल्या अडचणी कदाचित क्षूल्लक असतील पण त्या सोडवल्याजाण्यासाठी माझ्या बँक ब्रँच कर्मचार्‍यांकडून मदत झालेली नाही. अर्थात त्याच वेळी छोट्या शहरातील माझ्या परिचीतांना ऑनलाईन बँकींग व्यवस्थित जमताना दिसते. बेसिअकली इन्फर्मेशन शेअरींग मध्ये गॅप आहे. असे इतरही बरेच गॅप असावेत वर दिलेल्या डॉक्युमेंटरीतही विवीध गॅप्सचा बर्‍यापैकी उहापोह आहे. डाटा प्रायव्हसी काळजीची गोष्ट आहे. कायदे येतील पण डाटा सांभाळणार्‍यांच्या वृत्तीचा प्रश्न शिल्लक रहाणार. आमेरीकन कंपन्यांकडे आंतरजालीय व्यवहारांची मोनोपॉली तयार होण्याचा प्रश्न आहे ज्यावर अद्याप तरी नेमके उत्तर माहित नाही. वरच्या डॉक्युमेंटरीत म्हटल्याप्रमाणे जशी डिजीटल ट्रँझॅक्शनचे ओव्हर हेड आहेत तसे बँकांना कॅश हँडलींगचेही ओव्हरहेड असायचेच. कॅश हँडलींगचा खर्च अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह खर्चात दाखवला जातो का माहित नाही पण बँकेच्या खर्चाचा बोजा अप्रत्येक्षपणे लोन घेणार्‍यांवर व्याजाच्या स्वरुपात जातो तर डिजीटल व्यवहारांच्या बाबतीतही तीच पद्धत ठेवण्यास हरकत नाही. टॅक्स उत्पन्नाधारीत ठेवण्याएवजी डिजीटर ट्रँझॅक्शनवर ठेवण्याची चर्चा होते आहे पण त्याची व्यवहार्यता अद्याप नीटशी उमगलेली नाही. असा काही मोठा टॅक्स लावला गेला तर लोक पुन्हा बार्टर पद्धतीने टॅक्स वाचवण्या चे प्रयत्न करतील. सुरक्षीतता काळाच्या ओघात वाढत जाईल , झटका बसल्या शिवाय सावरायचे नाही ही मानवी स्वभाव आहे त्यास पर्याय नाही. नक्षल-आणि दहशतवाद्यांच्या पैशांच्या स्रोतांवर मात्र बर्‍यापैकी चाप लागू शकावा, नोटबंदी नंतर काश्मिर मध्ये दहशतवाद्यांनी अर्धा डझन तरॉ बँक लूटी केल्या, अधिकतम बँक व्यवहार कॅशलेस असता तर दहशतवाद्यांना अशा बँक लूटी करणे अवघड गेले असते असे वाटते.

नितिन थत्ते 06/12/2018 - 14:26
सर्व कॅशलेस व्यवहार फास्ट नसतात. सोयीचे असलेले व्यवहार लोक कॅशलेस करतातच. कॅशचा वापर कमी झाला तर भ्रष्टाचार कमी होईल हा मोठाच भ्रम आहे.

अभ्या.. 06/12/2018 - 14:32
भारीच की, कशावर बघितली डॉक्युमेंटरी? स्मार्टफोन, पीसी, ल्यापटोपावर? की स्मार्टटीव्हीवर? काय रेझोल्युशन स्क्रीनचे? एलईडी की प्लाझ्मा फोर्के? कुठले नेट वापरता? ब्रॉडबॅन्ड, वायफाय की आपला अंबानि जियो? न थंबता स्ट्रीमींग होते का?

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 06/12/2018 - 16:19
मला वाटते त्या डॉक्युमेंटरीत कॅशलेसचे स्विडनमध्ये प्रमाण वाढल्याचा उल्लेख आहे. जर्मनीत अजूनही कॅश व्यवहार होत असल्याचा उल्लेख करतानाच कॅशचे प्रमाण जसेकमी होत आहे तसे एटीएम आणि बँक ब्रँचेस चे प्रमाण कमी होऊन येणार्‍या अडचणींचा उल्लेख आहे. डॉक्यूमेंटरी कोणतीही एक साईड घेताना दिसत नाही बदलाच्या सर्व बाजू स्पष्टपणे मांडताना दिसते असे वाटते.

कंजूस 07/12/2018 - 07:00
कार्ड फक्त सरकवयाचे, पासवड नाही ? ------------ कार्ड चोरून सगळेच पैसे जातील? ----------------- इथे इंग्रजी नको ओरड आहे,कार्ड मराठीत कधी येणार? -------------------- पेटीएम, गुगल पे,/ अशासारखे इतर यातून व्यवहार वाढला की पाचदहा टक्के ट्रानसफर ट्याक्स लागेल पुढे. ------------ खोट्या नोटा छापणारे कार्ड ह्याक करायच्या मागे लागतील. --------- अमेरिकन कंपन्यांचे फास घट्ट होत जातील.

In reply to by कंजूस

माहितगार 07/12/2018 - 10:35
मला स्वतःला अद्याप ऑनलाईन बँकींग जमलेले नाही. मला आलेल्या अडचणी कदाचित क्षूल्लक असतील पण त्या सोडवल्याजाण्यासाठी माझ्या बँक ब्रँच कर्मचार्‍यांकडून मदत झालेली नाही. अर्थात त्याच वेळी छोट्या शहरातील माझ्या परिचीतांना ऑनलाईन बँकींग व्यवस्थित जमताना दिसते. बेसिअकली इन्फर्मेशन शेअरींग मध्ये गॅप आहे. असे इतरही बरेच गॅप असावेत वर दिलेल्या डॉक्युमेंटरीतही विवीध गॅप्सचा बर्‍यापैकी उहापोह आहे. डाटा प्रायव्हसी काळजीची गोष्ट आहे. कायदे येतील पण डाटा सांभाळणार्‍यांच्या वृत्तीचा प्रश्न शिल्लक रहाणार. आमेरीकन कंपन्यांकडे आंतरजालीय व्यवहारांची मोनोपॉली तयार होण्याचा प्रश्न आहे ज्यावर अद्याप तरी नेमके उत्तर माहित नाही. वरच्या डॉक्युमेंटरीत म्हटल्याप्रमाणे जशी डिजीटल ट्रँझॅक्शनचे ओव्हर हेड आहेत तसे बँकांना कॅश हँडलींगचेही ओव्हरहेड असायचेच. कॅश हँडलींगचा खर्च अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह खर्चात दाखवला जातो का माहित नाही पण बँकेच्या खर्चाचा बोजा अप्रत्येक्षपणे लोन घेणार्‍यांवर व्याजाच्या स्वरुपात जातो तर डिजीटल व्यवहारांच्या बाबतीतही तीच पद्धत ठेवण्यास हरकत नाही. टॅक्स उत्पन्नाधारीत ठेवण्याएवजी डिजीटर ट्रँझॅक्शनवर ठेवण्याची चर्चा होते आहे पण त्याची व्यवहार्यता अद्याप नीटशी उमगलेली नाही. असा काही मोठा टॅक्स लावला गेला तर लोक पुन्हा बार्टर पद्धतीने टॅक्स वाचवण्या चे प्रयत्न करतील. सुरक्षीतता काळाच्या ओघात वाढत जाईल , झटका बसल्या शिवाय सावरायचे नाही ही मानवी स्वभाव आहे त्यास पर्याय नाही. नक्षल-आणि दहशतवाद्यांच्या पैशांच्या स्रोतांवर मात्र बर्‍यापैकी चाप लागू शकावा, नोटबंदी नंतर काश्मिर मध्ये दहशतवाद्यांनी अर्धा डझन तरॉ बँक लूटी केल्या, अधिकतम बँक व्यवहार कॅशलेस असता तर दहशतवाद्यांना अशा बँक लूटी करणे अवघड गेले असते असे वाटते.
कॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी. डॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.
Cashless payments are on the rise. They are fast, easy and convenient. Worldwide, cashless transactions have become the norm. But Germany’s central bank and government are still clinging on to cash. Can they stop the move towards a cashless society?

उद्योग/व्यापार : प्रस्तावना

टर्मीनेटर ·

फार महत्वाचा विषय निवडला आहात. ही मालिका फार माहितीपूर्ण असेल याची झलक या भागातच दिसली. या विषयातील अनेक समज-गैरसमज व शंका-कुशंका दूर होतील अश्या प्रकारे अगदी विस्ताराने पुढचे भाग लिहावे.

डँबिस००७ 24/11/2018 - 21:45
टर्मिनेटर , धन्यवाद एका चांगला धागा काढल्या बद्दल ! भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे. भारतात नविन नोकर्या निर्माण होत नाही म्हणुन सरकारला बोल लावणे सोडायला पाहिजे कारण ते सरकारचे काम नाही ! कोणत्याही प्रकारची कंपनी चालवणे सरकारचे काम नाही कारण कंपनी नफ्यात चालण्यासाठी कॉस्ट कंट्रोल महत्वाचा , नफ्यात नसलेली कंपनी नाहीशी होते !

In reply to by डँबिस००७

सतिश गावडे 24/11/2018 - 22:40
भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.
कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?

टर्मीनेटर 24/11/2018 - 21:55
भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.
खरं आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून बदलांना सामोरं गेलं तर स्वयंरोजगारा बरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण करण्या साठी खूप स्कोप आहे.

श्वेता२४ 25/11/2018 - 00:07
नोकरिसोबतच एक छोटा उद्योग सुरु केला आहे. आता जरा स्थिरस्थवर होतोयत त्यात. त्यामुळे याच्याशी सम्बंधित कायदेशीर बाबी समजल्या तर बरंच आहे. पु. भा. प्र

ऊत्तम रे टर्मिनेटरा. विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून असणे (नेट्वर्क बनवणे) हे धंदा करण्याचा मुख्य पाया आहे असे आमचे मत. बीकानेर्/जैसलमेरमधील एखाद्या मारवड्याला कोथरूडमध्ये कोणता गाळा रिकामा आहे हे कसे कळते? कारण एकच- नेटवर्क. गुजराती/मारवाडी व्यापार्यांचे देशभर जबरदस्त नेटवर्क असते. विविध माध्यमांतर्फे फक्त आणी फक्त आपल्याच समाजातील लोकाना ही माहिती हे लोक पुरवतात. मग अगदी कमी व्याजावर कर्ज देणे पासून स्थानिक पोलिस्/सरकारी अधिकार्यांशी भेट घडवून आणणे.. हे सोप्स्कार पार पाडले जातात. "गुणवत्ता असेल तर टिकेल् " ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तेव्हा हे नेटवर्क कसे बनवता येईल ह्याचाही विचार व्हावा.

In reply to by मार्मिक गोडसे

टर्मीनेटर 27/11/2018 - 11:22
नेटवर्क बनवणे हे महत्वाचे आहेच. आता सोशल मिडिया तळागाळापर्यंत पोचल्याने ते बनवणे तसे कठीणही राहिले नाहीये, प्रश्न आहे तो समाजातील प्रत्येक घटकाच्या ईच्छाशक्तीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा.

गामा पैलवान 26/11/2018 - 01:11
सतिश गावडे,
कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?
मी जे सांगतोय त्याचा संदर्भ माझ्याकडे नाही. भाऊ तोरसेकरांनी याचा उल्लेख केला होता. ते कुठल्याशा वाहिनीवरील एक चर्चासत्र पहात होते. त्यात एक प्रशासकीय उच्चपदस्थ (निवृत्त?) अधिकारी महिला होती. ती आजच्या प्रशासनासमोरील सर्वात मोठ्या आव्हानाविषयी सांगत होती. ती म्हणाली की लोकं आपणहून पुढे येताहेत, पण प्रशासन त्यांची मागणी पुरी करतांना तोकडं पडतंय. People are coming forward to volunteer, but the administration does not know how to handle great surge in demand. हेच ते स्थित्यंतर आहे. याचा एक परिणाम म्हणजे मोदींची फेरनिवड. जो माणूस आपणहून पुढाकार घेतोय, त्याचं मत मोदींकडेच जाणार आहे. अन्यथा त्यानं घेतलेला पुढाकार कचऱ्याच्या डब्यात जाईल. आ.न., -गा.पै.

कंजूस 26/11/2018 - 07:31
कागदपत्रे, परवानग्या, संभाव्य करआकारणी, फॅाम्स भरणे हासुद्धा व्यापा उदीमाचा एक महत्त्वाचा भाग आहेच आणि लेखाचा उद्देश तो आहे. पण एकदा तो धंधा सुरू झाला की कोळ्यासारखं भक्ष आणि भक्षक दोघांवर लक्ष ठेवावं लागतं ( गिऱ्हाइक आणि स्पर्धक.) शिवाय बदलते हवामान. या दुसऱ्या बाबतीत नवशिके कमी पडू शकतात पण तो एक वेगळा विषय आहे.

मेधा.. 26/11/2018 - 10:32
व्यापार अथवा उद्योग यासाठी लागणारी अधिकृत माहिती आता याठिकाणी मिळेल.याशिवाय अनेकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल असे वाटतेय.

टर्मीनेटर 27/11/2018 - 11:28
राजेंद्र मेहेंदळे, जेडी, पद्मावति, मेधा.., अनिंद्य, खिलजि, अथांग आकाश, दुर्गविहारी आणि रघुनाथ.केरकर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by अनिंद्य

टर्मीनेटर 27/02/2019 - 19:05
माफी असावी, पण काही समस्यांमुळे पुढचे भाग लिहिण्यास खूप उशीर झाला आहे. नुकतेच कुमार१ सरांनी लिहिल्या प्रमाणे पुढचा भाग टाकत नाही तर प्रकाशित करतो... कळावे, लोभ असुद्या...

फार महत्वाचा विषय निवडला आहात. ही मालिका फार माहितीपूर्ण असेल याची झलक या भागातच दिसली. या विषयातील अनेक समज-गैरसमज व शंका-कुशंका दूर होतील अश्या प्रकारे अगदी विस्ताराने पुढचे भाग लिहावे.

डँबिस००७ 24/11/2018 - 21:45
टर्मिनेटर , धन्यवाद एका चांगला धागा काढल्या बद्दल ! भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे. भारतात नविन नोकर्या निर्माण होत नाही म्हणुन सरकारला बोल लावणे सोडायला पाहिजे कारण ते सरकारचे काम नाही ! कोणत्याही प्रकारची कंपनी चालवणे सरकारचे काम नाही कारण कंपनी नफ्यात चालण्यासाठी कॉस्ट कंट्रोल महत्वाचा , नफ्यात नसलेली कंपनी नाहीशी होते !

In reply to by डँबिस००७

सतिश गावडे 24/11/2018 - 22:40
भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.
कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?

टर्मीनेटर 24/11/2018 - 21:55
भारतात माईक्रो लेव्ललला जबरदस्त ट्रांस्फॉर्मेशन होत आहे . समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या बदलाला सामोर जाताना स्वतःला बदलणे अपेक्षित आहे ! सुशिक्षित लोकांनी ह्या संधी फायदा उचलला पाहिजे.
खरं आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून बदलांना सामोरं गेलं तर स्वयंरोजगारा बरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण करण्या साठी खूप स्कोप आहे.

श्वेता२४ 25/11/2018 - 00:07
नोकरिसोबतच एक छोटा उद्योग सुरु केला आहे. आता जरा स्थिरस्थवर होतोयत त्यात. त्यामुळे याच्याशी सम्बंधित कायदेशीर बाबी समजल्या तर बरंच आहे. पु. भा. प्र

ऊत्तम रे टर्मिनेटरा. विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून असणे (नेट्वर्क बनवणे) हे धंदा करण्याचा मुख्य पाया आहे असे आमचे मत. बीकानेर्/जैसलमेरमधील एखाद्या मारवड्याला कोथरूडमध्ये कोणता गाळा रिकामा आहे हे कसे कळते? कारण एकच- नेटवर्क. गुजराती/मारवाडी व्यापार्यांचे देशभर जबरदस्त नेटवर्क असते. विविध माध्यमांतर्फे फक्त आणी फक्त आपल्याच समाजातील लोकाना ही माहिती हे लोक पुरवतात. मग अगदी कमी व्याजावर कर्ज देणे पासून स्थानिक पोलिस्/सरकारी अधिकार्यांशी भेट घडवून आणणे.. हे सोप्स्कार पार पाडले जातात. "गुणवत्ता असेल तर टिकेल् " ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तेव्हा हे नेटवर्क कसे बनवता येईल ह्याचाही विचार व्हावा.

In reply to by मार्मिक गोडसे

टर्मीनेटर 27/11/2018 - 11:22
नेटवर्क बनवणे हे महत्वाचे आहेच. आता सोशल मिडिया तळागाळापर्यंत पोचल्याने ते बनवणे तसे कठीणही राहिले नाहीये, प्रश्न आहे तो समाजातील प्रत्येक घटकाच्या ईच्छाशक्तीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा.

गामा पैलवान 26/11/2018 - 01:11
सतिश गावडे,
कोणते ट्रांस्फॉर्मेशन? कोणते बदल? कोणती संधी? जरा सविस्तर लिहाल का?
मी जे सांगतोय त्याचा संदर्भ माझ्याकडे नाही. भाऊ तोरसेकरांनी याचा उल्लेख केला होता. ते कुठल्याशा वाहिनीवरील एक चर्चासत्र पहात होते. त्यात एक प्रशासकीय उच्चपदस्थ (निवृत्त?) अधिकारी महिला होती. ती आजच्या प्रशासनासमोरील सर्वात मोठ्या आव्हानाविषयी सांगत होती. ती म्हणाली की लोकं आपणहून पुढे येताहेत, पण प्रशासन त्यांची मागणी पुरी करतांना तोकडं पडतंय. People are coming forward to volunteer, but the administration does not know how to handle great surge in demand. हेच ते स्थित्यंतर आहे. याचा एक परिणाम म्हणजे मोदींची फेरनिवड. जो माणूस आपणहून पुढाकार घेतोय, त्याचं मत मोदींकडेच जाणार आहे. अन्यथा त्यानं घेतलेला पुढाकार कचऱ्याच्या डब्यात जाईल. आ.न., -गा.पै.

कंजूस 26/11/2018 - 07:31
कागदपत्रे, परवानग्या, संभाव्य करआकारणी, फॅाम्स भरणे हासुद्धा व्यापा उदीमाचा एक महत्त्वाचा भाग आहेच आणि लेखाचा उद्देश तो आहे. पण एकदा तो धंधा सुरू झाला की कोळ्यासारखं भक्ष आणि भक्षक दोघांवर लक्ष ठेवावं लागतं ( गिऱ्हाइक आणि स्पर्धक.) शिवाय बदलते हवामान. या दुसऱ्या बाबतीत नवशिके कमी पडू शकतात पण तो एक वेगळा विषय आहे.

मेधा.. 26/11/2018 - 10:32
व्यापार अथवा उद्योग यासाठी लागणारी अधिकृत माहिती आता याठिकाणी मिळेल.याशिवाय अनेकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल असे वाटतेय.

टर्मीनेटर 27/11/2018 - 11:28
राजेंद्र मेहेंदळे, जेडी, पद्मावति, मेधा.., अनिंद्य, खिलजि, अथांग आकाश, दुर्गविहारी आणि रघुनाथ.केरकर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by अनिंद्य

टर्मीनेटर 27/02/2019 - 19:05
माफी असावी, पण काही समस्यांमुळे पुढचे भाग लिहिण्यास खूप उशीर झाला आहे. नुकतेच कुमार१ सरांनी लिहिल्या प्रमाणे पुढचा भाग टाकत नाही तर प्रकाशित करतो... कळावे, लोभ असुद्या...
मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.

विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल

arunjoshi123 ·

यशोधरा 11/11/2018 - 21:41
लेख वाचल्याची पोच. प्रत्येक जण वैश्य बनू लागला आहे इथवर, लेख पोचला, पण त्या वैश्य परिच्छेदापासून काहीतरी लिंक सुटली.

In reply to by arunjoshi123

यशोधरा 12/11/2018 - 22:10
नक्की नाही सांगता येणार मला. एकदम गाडी वेगळ्या मार्गावरून धावायला लागली, असं वाटलं. काहीतरी विषय बदलला गेला, असं. मेबी पुन्हा वाचून मग लिहू शकेन.

यशोधरा 11/11/2018 - 21:41
लेख वाचल्याची पोच. प्रत्येक जण वैश्य बनू लागला आहे इथवर, लेख पोचला, पण त्या वैश्य परिच्छेदापासून काहीतरी लिंक सुटली.

In reply to by arunjoshi123

यशोधरा 12/11/2018 - 22:10
नक्की नाही सांगता येणार मला. एकदम गाडी वेगळ्या मार्गावरून धावायला लागली, असं वाटलं. काहीतरी विषय बदलला गेला, असं. मेबी पुन्हा वाचून मग लिहू शकेन.
या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

पाषाणभेद ·
वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.

सुरक्षा विमा आहे, साहेब?

विवेकपटाईत ·

अभ्या.. 27/10/2018 - 10:56
नेक्स्ट टाइम मोलकरणीला झालेला आणि जनधन खात्यात जमा झालेला उज्ज्वला योजनेचा फायदा येऊ द्या. मेक इन इंडियातल्या रिक्षातून फिरताना तुम्हाला आठवलेले अटल पेंशनचे फायदे लिहिल्यास सोन्याहून पिवळे.

In reply to by अभ्या..

mayu4u 02/11/2018 - 20:57
मोदींचा फोटो असलेली जर्षि बनवण्याची ऑर्डर तुला देणार होतो, पण 2024 च्या विलेक्शन पर्यंत काय ती मिळणार नाही.

कंजूस 27/10/2018 - 14:25
मरावे परी अटलरुपी उरावे. नेहरु घराण्यातल्या लोकांची नावं सगळ्या दानधर्म योजनांना आहेत यावर ओरड होत असे॥ आता बाळासाहेब ठाकरे रोजगार योजना भाजपने आणली मागच्या आठवड्यात. काल युती निश्चित झाल्याची बातमी आहे. सर्व राज्यांत काळजीवाहू सरकारे आहेत॥

विवेकपटाईत 29/10/2018 - 15:01
अभ्या आणि कंजूषजी, पहिली गोष्ट हि सत्य घटना आहे, कुणाचा प्रचार नव्हे. दुसरी विम्यासाठी त्याने पैशे भरले आहे. अश्या लोकांचे पूर्वी खातेच उघडत नव्हते किंवा बँकेत शिरण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. या लोकांपैकी २५ टक्के लोक जरी भविष्याच्या आर्थिक बाबींबाबत विचार करू लागले तरी मोठी आर्थिक क्रांती होईल. अर्थात अनेक खाते ठेवणार्या सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना हे कळणार नाही. त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल. याचा अर्थ तो मोदीजींना वोट देणार असे हि नाही. गेल्या निवडणूकीत अधिकांश रिक्षाचालकांने या दुसर्या शब्दांत अधिकांश गरीब लोकांनी आप पार्टीला वोट दिले होते.

चित्रगुप्त 29/10/2018 - 20:55
त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
खरे आहे. माझ्या एका दिल्ली पोलीसमधील मित्राकडून अनेक सत्यकथा ऐकायला मिळतात, ते सगळे अगदी वेगळेच, कल्पनातीत, भीषण विश्व आहे.

यशोधरा 29/10/2018 - 21:36
दिल्लीचा बकाल भाग बाहेरूनच पाहिला आहे. ( प्रवासात) पण जे किनाऱ्यावरून झालेले दर्शन होते ते खरेच विदारक आणि फार त्रास देणारे होते, हे आठवते. चित्रगुप्त काका म्हणतात ते खरेच असावे.

आणि केली त्यांनी जाहिरात तरी ते तुमच्या घरी येवुन लगेच विमा घ्या म्हणुन पाठीस नाही ना लागलेत. गोरगरिब ज्यांचे खरेच कधीही बॅन्केत खाते नव्हते ते कधी विमा काढु शकत नव्हते आता सग़ळे व्यवहार करु लागलेत हे चांगलेच आहे ना ? भलेही सरकार कोणाचेही असु दे.

चौथा कोनाडा 31/10/2018 - 18:19
त्याच्यासाठी एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
+१ सर्व सामान्य, गरिब यांच्यासाठी या अतिशय महत्वाच्या योजना आहेत. या विमा योजनांद्वारां किती रक्कम जमा होते, त्याचा विनियोग कसा होतो व विमाधारकांना कशी वागणूक मिळते, किती रकमा वितरित होतात या तपशिलाची उत्सुकता आहे.

अभ्या.. 27/10/2018 - 10:56
नेक्स्ट टाइम मोलकरणीला झालेला आणि जनधन खात्यात जमा झालेला उज्ज्वला योजनेचा फायदा येऊ द्या. मेक इन इंडियातल्या रिक्षातून फिरताना तुम्हाला आठवलेले अटल पेंशनचे फायदे लिहिल्यास सोन्याहून पिवळे.

In reply to by अभ्या..

mayu4u 02/11/2018 - 20:57
मोदींचा फोटो असलेली जर्षि बनवण्याची ऑर्डर तुला देणार होतो, पण 2024 च्या विलेक्शन पर्यंत काय ती मिळणार नाही.

कंजूस 27/10/2018 - 14:25
मरावे परी अटलरुपी उरावे. नेहरु घराण्यातल्या लोकांची नावं सगळ्या दानधर्म योजनांना आहेत यावर ओरड होत असे॥ आता बाळासाहेब ठाकरे रोजगार योजना भाजपने आणली मागच्या आठवड्यात. काल युती निश्चित झाल्याची बातमी आहे. सर्व राज्यांत काळजीवाहू सरकारे आहेत॥

विवेकपटाईत 29/10/2018 - 15:01
अभ्या आणि कंजूषजी, पहिली गोष्ट हि सत्य घटना आहे, कुणाचा प्रचार नव्हे. दुसरी विम्यासाठी त्याने पैशे भरले आहे. अश्या लोकांचे पूर्वी खातेच उघडत नव्हते किंवा बँकेत शिरण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. या लोकांपैकी २५ टक्के लोक जरी भविष्याच्या आर्थिक बाबींबाबत विचार करू लागले तरी मोठी आर्थिक क्रांती होईल. अर्थात अनेक खाते ठेवणार्या सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना हे कळणार नाही. त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल. याचा अर्थ तो मोदीजींना वोट देणार असे हि नाही. गेल्या निवडणूकीत अधिकांश रिक्षाचालकांने या दुसर्या शब्दांत अधिकांश गरीब लोकांनी आप पार्टीला वोट दिले होते.

चित्रगुप्त 29/10/2018 - 20:55
त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
खरे आहे. माझ्या एका दिल्ली पोलीसमधील मित्राकडून अनेक सत्यकथा ऐकायला मिळतात, ते सगळे अगदी वेगळेच, कल्पनातीत, भीषण विश्व आहे.

यशोधरा 29/10/2018 - 21:36
दिल्लीचा बकाल भाग बाहेरूनच पाहिला आहे. ( प्रवासात) पण जे किनाऱ्यावरून झालेले दर्शन होते ते खरेच विदारक आणि फार त्रास देणारे होते, हे आठवते. चित्रगुप्त काका म्हणतात ते खरेच असावे.

आणि केली त्यांनी जाहिरात तरी ते तुमच्या घरी येवुन लगेच विमा घ्या म्हणुन पाठीस नाही ना लागलेत. गोरगरिब ज्यांचे खरेच कधीही बॅन्केत खाते नव्हते ते कधी विमा काढु शकत नव्हते आता सग़ळे व्यवहार करु लागलेत हे चांगलेच आहे ना ? भलेही सरकार कोणाचेही असु दे.

चौथा कोनाडा 31/10/2018 - 18:19
त्याच्यासाठी एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल.
+१ सर्व सामान्य, गरिब यांच्यासाठी या अतिशय महत्वाच्या योजना आहेत. या विमा योजनांद्वारां किती रक्कम जमा होते, त्याचा विनियोग कसा होतो व विमाधारकांना कशी वागणूक मिळते, किती रकमा वितरित होतात या तपशिलाची उत्सुकता आहे.
कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.