Skip to main content

विचार

विचार मन्थन

लेखक sunil bhat यांनी शुक्रवार, 26/04/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता सर्वसमावेशक रोजगार निर्मिती, राष्ट्रवाद :सगळ्यांची एक ओळख, आणि उत्पादकता सुधारणे हि भारत सरकार साठी तीन मोठी आव्हाने आहेत सर्व उपलब्ध संसाधनांपैकी कमीत कमी खर्च मध्ये उत्पादकता सुधारली जाऊ शकते हे जपान ने गेल्या शतकात सर्व जगाला दाखऊन दिले। जपानने गेल्या शतकात वेगवान उद्योगिकरणं सुरु केले तेंव्हा मर्यादित संसाधने वापरून गुणवत्ता व्यवस्थापनाची पद्धती लागू करून भांडवल योग्य प्रकारे वापरून खूप यश सांपदले । त्याची कारखान्याची रचना एकाद्या घरा प्रमाणे केली ज्याप्रकारे आपण आपले घर राखतो त्या प्रमाणे तेथील लोक कारखान्या मध्ये काम करतात। त्याम

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी बुधवार, 24/04/2019 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात .

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन साधारण मार्च महिन्यातील गोष्ट आहे, माझ्या मुलीला ( अदितीला) प्रोजेक्ट करायचा होता, विषय होता स्वतःच्या हाताने एक रोपटे लावणे, नेहमीच्या सवयीने मुलीने खूपच लवकर याबद्दल आम्हाला सांगितले, म्हणजे प्रोजेक्ट द्यायचा सोमवारी आणि सांगितले रविवारी दुपारी, मग काय तसेच दोघेही कॉलनी च्या बाहेर आलो, मला आठवत होते की एक माणूस हातगाडी वर विविध प्रकारची छोटी मोठी फुलझाडे ठेवतो, जरा पुढे गेल्यावर तो मनुष्य हातगाडी सहित दिसला, त्याच्या कडे जाऊन त्याला आमची निकड सांगितली, तसे तो बोलला काही काळजी नाही , या एरियात मीच सगळ्यांना प्रोजेक्ट साठी लागणारी झाडे देतो, मग काय आम्ही खुश, घासागीस करून ५० रुपयाल

फ्रान्सिस्को डे गोया

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 17/04/2019 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्‍या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला ! https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ५

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 13/04/2019 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ४

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 12/04/2019 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 भाग ३: http://www.misalpav.com/node/44375 दिल्ली शहरांत घुसण्याकरता शहराचे दरवाजे किंवा तट उध्वस्त होऊन शहरांत घुसता येण्याइतके खिंडार पडल्यावर लगेचच पुरेसे सैनिकदेखील त्या खिंडारांतून घुसण्याकरता तयार असायला हवे होते.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ३

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 11/04/2019 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 दिल्लीत अशी वाढती बेबंदशाही पसरत असतांना सैनिकांचा सगळ्यात मोठा जथा बरेलीहून दिल्लीत पोहोचला.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग २

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 10/04/2019 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368#comment-1030023 १८५७ सालाच्या काही काळ आधी दिल्लीच्या भवितव्याबद्दलच्या इंग्रजांच्या काही हालचाली पडद्यामागे सुरू होत्या. कांही वर्षांपासूनच मुघल बादशाहीचा भारतावरचा जो काही पगडा शिल्लक राहिला होता तो देखील कसा कमी होईल किंवा काढूनच टाकता येईल आणि "बहादूरशहानंतर काय" हा विचार इंग्रजांच्या डोक्यांत सुरू झाला होता.