दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १८: तंजावूर- कुंभकोणम- श्रीमुशनाम ९४ किमी
✪ कुंभकोणमची मंदिरं आणि कावेरी नदी!
✪ शांत गावं आणि रमणीय रस्ते
✪ निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत भेट
✪ “अगर शिवाजी महाराज नही होते तो...”
✪ “कमकुवत युवा पिढी" हासुद्धा देशाचा शत्रू
✪ श्रीमुशनामचं वेलुनाव्हियार केंद्र – वेगळी संस्था
✪ “रगड़ा बनाएगा तगड़ा"
मिसळपाव
काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा...
शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले.