मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्मपरीक्षण

संकटातून संधी

नाखु ·
आडते आणि घाऊक दलाल यांनी बंद पुकारला निमित्त होते सरकारच्या शेतीमाल थेट (विनानियंत्रण) कुठे विकण्याच्या सुधारीत आदेश अंमलबजावणीचे. दुर्दैवाने ज्यांचे पोट रोजच्या हमालीवर/हजेरीवर अवलंबून आहे त्यांनीही (मापाडी/तोलारी/हमाल) विरोध दर्शवण्यासाठी बंद मध्ये भाग घेतला.

गाईचा एक्‍स रे.

कलंत्री ·
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4919619007614034139&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20160703&Provider=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%20uttamkamble56@gmail.com&NewsTitle=%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A5%87%20(%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87) वरील लेख अवश्य वाचावा.

( मुंबईत जुहूबिचवर छटमोहोत्सावाला ५००००० जणांची उपस्थिती ! )

पगला गजोधर ·
* सर्वप्रथम डॉ. इ. ए. साहेबांची माफी मागतो ** आमची प्रेर्ना नुकत्याच(काही महिन्यांच्यापूर्वी) झालेल्या, उत्तर-भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छट पूजेसाठी मुंबईतील समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. कार्तिक शुक्लषष्ठीच्या मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी लाखो भक्तांनी मुंबईच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. एकट्या जुहू बिचवर पाच लाखांवर भाविक जमले होते.