मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन

माहितगार ·

कंजूस 21/12/2015 - 16:19
आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.

कंजूस 21/12/2015 - 16:20
आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.

कंजूस 21/12/2015 - 16:19
आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.

कंजूस 21/12/2015 - 16:20
आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.
सध्या वेळ व्यवस्थापन विषयक धागा मालिका चालू केलेली आहे त्यातील पहिली चर्चा उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही) (दुवा: http://www.misalpav.com/node/34159) सध्या चालूच आहे त्या चालू चर्चेला अजून २-४ दिवस फारस डिस्टर्ब न करता ह्या विषयावरील चर्चाही समांतर चालू राहू शकेल या अदमासाने हा विषय हातात घेतो आहे. काही जणांना काही विशीष्ट प्रसंगी तर बर्‍याच जणांना कोणत्याही प्रसंगी २-५-१०-१५ मिनीटे एकट्याने थांबण्याचा/ वेळ काढण्याचा प्रसंग -इथे एकटेच म्हणजे आपल्याशी वेव्हेलेंथ जुळणारी व्यक्ती सोबत नसणे एवढेच- आलातर कळत नकळत बरीच अस्वस्थता अँक्झायटी होत असावी. मला व्यक्तीशः रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे वाट पहात