मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे - अनिल अवचट

प्रकाश घाटपांडे ·

In reply to by कंजूस

संगणकनंद 19/04/2020 - 12:30
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!) मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? ही अंधश्रद्धाळूंची निर्भत्सना नव्हे तर काय? यावर मी "सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही" असे विधान केले असता सदर धागाकर्त्याने "तुम्ही धूळफेक करत रहा. मी वाचत राहीन. पुढील धुळफेकीस शुभेच्छा! :) चालू द्या... :)" असे उत्तर दिले. सच्चे सुधारक कसे असतात हे सांगणारा अतिशय सुंदर लेख या व्यासपिठावर लिहील्याबद्दल श्री प्रकाश घाटपांडे यांचे अनेकानेक आभार. या लेखाने सच्चे सुधारक आणि स्वयंघोषीत ढोंगी सुधारक यातील फरक लोकांस कळेल अशी मी आशा व्यक्त करतो.

चौथा कोनाडा 19/04/2020 - 12:02
सुंदर लेख ! २५ वर्षांनंतर पुनः अवचटांची मुलाखत घेणे, मतांचा मागोवा घेणे भारी वाटले ! (डोणजे बाबांची व्यसनमुक्ती कधी कधी अयशस्वी होते याची कल्पना नव्हती)

सतिश गावडे 19/04/2020 - 12:40
कॉलेजचं वय सरल्यानंतर कथा कादंबर्‍यांचं वाचन मागे पडलं. वास्तववादी, दैनंदिन जीवनाशी, त्याच्या समस्यांशी संबंधीत वाचन सुरु झालं. त्यातील सर्वात पहीलं पुस्तक होतं अनिल अवचटांचं "कार्यरत". त्या पुस्तकाने इतका भारावून गेलो की त्यांची सामाजिक समस्यांवरील रिपोर्टाज शैलीतील पुस्तकं विकत घेऊन झपाटल्यासारखी वाचून काढली. आज माझी जी काही विचारसरणी बनली आहे त्यावर डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांचा खुप प्रभाव आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे 19/04/2020 - 13:12
यनावाला पंथीयांचे विचार अतिशय टोकाचे असतात असे त्यांच्या इथल्या लेखांवरुन, त्यांच्या पुस्तकांवरुन वाटते. त्यामानाने डॉ अवचट (आणि डॉ. दाभोलकर) यांची भुमिका लोकांप्रती सहानुभूतीची आहे जी या लेखातही व्यक्त झाली आहे.

In reply to by सतिश गावडे

अंनिसमधेही तो गट सुरवातीपासून आहे.काही आक्रमक लोक असायलाही लागतात चळवळींमधे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे 19/04/2020 - 13:35
मी वाचलेल्या माहितीनूसार, पूर्वी डॉ. दाभोलकर आणी श्याम मानव सोबत काम करायचे. मात्र पुढे त्यांचे याच मुद्द्यावरून मतभेद होऊन दोघे स्वतंत्र काम करु लागले.

In reply to by सतिश गावडे

नागपूरात मानवीय नास्तिक मंच या नावाने सुरु झालेल्या एका गटाचे पुढे अंनिस मधे रुपांतर झाले. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या. भ्रम आणि निरास मधे तो उल्लेख आहे

चौकस२१२ 19/04/2020 - 14:27
डॉ अवचटांचे विचार खूपसे पटले .. ( वाचून बरे पण वाटले ) आपण हि मुलाखत मोठ्या माध्यमातून पण प्रसिद्ध करावी अवचटनसारख्यांना पण एक/ दोन प्रश्न विचारावेसे वाटतात .. ते आपण त्यांचं पर्यंत पोचवलं का असे कि" - "आपण म्हणता तसे अंधश्रद्धा निर्मूलन हे व्हायला पाहजे या मतांशी अनेक सहमत आहेत त्यात शंका नाही पण हे करताना अनेक सर्वसामान्य हिंदूंना असे का वाटत राहते कि रोख फक्त एका धर्मावर आहे? - तुम्ही चळवळ करताना इतर धर्मांना पण का नाही "तेवढ्याच" जोरकस पणे धारेवर धरत? तसे पुरेसे केलेत कि या अश्या प्रश्न पडलेल्या हिंदूंना हि वाटेल कि हा.. आहेत बाबा हे खरंच निपक्षपाती ", कधी विचार केलाय त्यांनी? - प्रत्येक हिंदू काही मनुवादी नाही किंवा भोगलं अन्धश्रधाळू नाही हो डॉक्टर साहेब.. पण तुम्ही आणि तुमची चळवळ का वर्षनुवर्षे असा वागते .. स्पष्ट बोलायचं तर तुम्ही घाबरता का इस्लामिक वैषविक आक्रमक शक्तीला किंवा धूर्त आणि धनवान ख्रिस्ती समाजाला? - दुसरे असे कि या चालवलाय ने मूळ काम कितीही चांगले आणि समाजउपयोगी असले तरी "अति दाव्याच्या ( मी यथे अति हा शब्द मुद्डमून मांडला आहे ) तंबूत का बसता ? त्यांचाच हेतू आणि तुमचा हेतू यात फारकत असू शकतो असे वाटत नाही का? आणि खास करून उजव्या विचारसरणीचे सरकार आल्यावर यात जास्त वाढ झालेली वाटते.. (मुस्लिम सत्यशोधक समाज आहे हे माहित आहे पण त्यांची संख्या अशी किती आणि प्रभाव तो किती ? बरं बिगरमुस्लिमानी यात काही बोलायची सोय नाही कारण ते पडतात काफिर... हिंदू समाज एवढा निश्चितच सहिष्णू आहे कि अश्या चळवळीची गरज आहे हे मानतो ...आणि त्याला खतपाणी हि घालतो पण त्याचा अर्थ असा नव्हे कि त्याचाच गैरफायदा घयावा इति एक निधर्मी सर्वधर्मसमभावी गाय सुद्धा खाणारा हिंदू

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौकस२१२ 19/04/2020 - 16:11
ठीक आहे नसतील डॉ अवचट अनिस मध्ये मी गृहीत धरलं ते चुकलं .. मान्य.. पण ते त्या विचारसरणी च्या खूप जवळचे आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते ... आणि माझे त्यांना प्रश्न तेच राहतात ... आपण संपर्कात आहात असे लेखावरून दिसले म्हणून विचारावेसे वाटले... विचारले एवढेच बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे

In reply to by चौकस२१२

बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे >>> हो पण आपण ते वेळोवेळी वाचले आहेत का? आपले मुद्दे त्यात अनेकदा चर्चिले गेले आहेत. कारण ते अगदी टिपिकल आक्षेप आहेत.

In reply to by चौकस२१२

श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर प्रा. य. ना. वालावलकर यांनी यनावाला नावाने भरपूर लेखन केले आहे.तुमच्या साठी व अन्य मिपावर नवीन आलेल्या लोकांसाठी त्या लिंक एकत्रित देतो आहे. काय आहे की रेडिमेड लिंक असल्या कि वाचले जाते. मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का? http://mr.upakram.org/node/2061 मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २ http://mr.upakram.org/node/2071 धर्म देवाने निर्माण केला काय? http://mr.upakram.org/node/686 श्रद्धा-अंधश्रद्धा............ समालोचन !! http://mr.upakram.org/node/1936 वैचारिक गोंधळ http://mr.upakram.org/node/2077 नामस्मरणाची ताकद व चमत्कार. http://mr.upakram.org/node/1892 गुरू.. एक कोडे http://mr.upakram.org/node/2289 अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/node/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450 सदसद्विवेक बुद्धी http://www.misalpav.com/node/17008 दैव जाणिले कुणी | http://www.misalpav.com/node/17364 अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा http://www.misalpav.com/node/21383 शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ | http://www.misalpav.com/node/24886 अध्यात्म-विज्ञान समन्वय ? http://www.misalpav.com/node/33424 मंत्रसामर्थ्य http://www.misalpav.com/node/33686 भावना दुखावणे http://www.misalpav.com/node/33757 माझी भूमिका http://www.misalpav.com/node/33826 आस्तिक वैज्ञानिक http://www.misalpav.com/node/33950 सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक http://www.misalpav.com/node/34081 मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म http://www.misalpav.com/node/34344 श्री.जपे यांचा युक्तिवाद http://www.misalpav.com/node/34727 विज्ञानदिनाच्या निमित्ताने http://www.misalpav.com/node/35123 श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान http://www.misalpav.com/node/41229 अठ्ठावीस लक्ष रुपये http://www.misalpav.com/node/41400 आनंददायी इहलोक http://www.misalpav.com/node/41497 श्रद्धेमुळे विकृती http://www.misalpav.com/node/41567 भाव तेथे(च) देव:......यनावाला http://www.misalpav.com/node/41667 मानवी ज्ञानभांडार http://www.misalpav.com/node/41745 श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।. http://www.misalpav.com/node/41821 विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला http://www.misalpav.com/node/41913 निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?... http://www.misalpav.com/node/42032 मूलभूत नीतितत्त्वे http://www.misalpav.com/node/42134

In reply to by चौकस२१२

दाभोलकर हे हिंदूंचेच दोष दाखवीत असत, इतर धर्मामधील उणीवा, अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा, ह्याकडे ते दुर्लक्ष करीत, इ. सर्व हेत्वारोप आहेत. तुमच्यावर अन्याय होतोय, कुणीतरी तुमच्यावर विनाकारण टीका करतोय, तुमच्या औदार्याचा गैरफायदा घेतोय, असं म्हटलं की कुणालाही आवडतं/ पटतं. ह्या मानसिकतेचा टीकाकार फायदा घेतात. दाभोलकरांवर अशा प्रकारच्या सदैव होणाऱ्या आरोपांमुळे 'हा काय प्रकार आहे, ह्या आरोपांत तथ्य आहे का, असल्यास किती', हा माझ्यासाठी एक कुतूहलाचा विषय होता. म्हणून, संधी मिळाली तेव्हा मी थोडा वेळ खर्च करून 'अंनिस'बद्दल, त्यांच्या कामाबद्दल माहिती करून घेतली. अंनिसचे कार्यकर्ते, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दाभोलकरांनी लिहिलेली पुस्तिका, आणि अंनिसच्या मासिकाचे सुमारे ३०-४० अंक - काही जुने, काही अगदी अलीकडचे - हीच केवळ माझ्या अभ्यासाची सामग्री. झालंच तर, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, त्यांच्या प्रकाशित झालेल्या मुलाखती, हेही कुठेतरी डोक्यात होतंच. एवढाच अभ्यास. निमित्त असं झालं, की एका परिचिताने दाभोलकरांवर आगपाखड करणारा एक लेख WhatsApp वर पाठविला आणि वर, 'तुमचं ह्याच्यावर काय मत आहे', असंही (खवचटपणे) विचारलं. हे गृहस्थ मला डावा समजतात. माझा एक दुसरा मित्र मला कट्टर उजवा, प्रतिगामी, इ. समजतो! (The Roots of Coincidence ह्या पुस्तकात Arthur Koestler लिहितात, की माझे अर्धे मित्र मला भयंकर रुक्ष शास्त्रीय विचारसरणीचा समजतात, तर अर्धेजण मला अतींद्रिय शक्तीसारख्या अशास्त्रीय, भाकड गोष्टींवर विश्वास ठेवणारा असा मानतात! हे वाचल्यानंतर, 'माझी भूमिका मांडण्यातच मी कमी पडतो की काय', हा माझा गंड नाहीसा झाला!) तर त्याच सुमारास माझी अंनिसच्या एका कट्टर कार्यकर्त्याशी ओळख झाली होती. (मला convert करण्यासाठी तो अर्थातच उत्सुक होता. पुढे त्याने माझा नाद सोडला, कारण अंधश्रद्धा ही भारताची क्रमांक एकची समस्या आहे असं मला वाटत नाही. चळवळीतील लोकांची एक एकांगी भूमिका असते तीही मला रुचत नाही.) तर ह्या कार्यकर्त्याने अंनिसची त्याच्याकडे असलेली ग्रंथसंपदा माझ्यासाठी खुली केली. त्यातून मला समजलेली भूमिका खालीलप्रमाणे: १) मी हिंदू आहे, आणि इतरांची घरं साफ करण्यापूर्वी मला माझे स्वतःचे घर नीट करायचे आहे. २) ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, आणि जर आपण आपल्यातील दोष काढले, तर तेवढ्या प्रमाणात आपसूकच देश सुधारणार आहे. ३) एकदा आपण हे केलं की इतरांना सुधारायला सांगण्याचा आपला नैतिक अधिकार वाढतो. ४) असं असल्यामुळे, मला आत्ता निष्कारण वाद ओढवून घ्यायचे नाहीत. मला तरी ही भूमिका संयुक्तिक वाटते. अंनिसचे अंक चालल्यानंतर असं लक्षात आलं, की अन्य धर्मियात (इस्लाम व ख्रिश्चन) सुरु असलेली बुवाबाजी व त्याचीही किमान ४-५ उदाहरणे त्यांत होती, आणि अंनिसने त्यांचा पर्दाफाश कसा केला ह्याबद्दल साद्यन्त माहितीही. एकूण रोख असा दिसला, की जर अशा बुवाबाजीमुळे समाजाची फसवणूक, नुकसान होत असेल तर त्यावर कायदेशीर उपाय योजले पाहिजेत. ह्यातही मला काही गैर वाटत नाही. तर हे सगळं मी लिहून काढलं आणि त्या माझ्या परिचित गृहस्थांना पाठवलं. अगदी फोटो, अवतरणे, इ. सहित. "शेवटी तुम्ही तुमचंच खरं करणार" असं म्हणून त्यांनी संवाद संपविला. गोष्ट संपली!

In reply to by रविकिरण फडके

चौकस२१२ 22/04/2020 - 08:52
हे चारही मुद्दे कळले आणि त्यात पाचवा दाभोल्कारांर्नी एका खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मांडला होता तो म्हणजे देशात ८०%+ अधिक हिंदू आहेत आणि त्यामुळे अनिस च्या कार्यात हिंदू धर्मातील "केसेस" असण्याची संख्या ८०% च्या आसपास असली तर त्यात गैर ते काय. - तांत्रिक दृष्ट्या हे ५ हि मुद्दे खरे आहेत पण ते फक्त मला तरी असे वाटते त्यांना सोयीचे होतात म्हणून वापरले आहेत. अनेक अनिस चे महत्व ओळखणाऱ्या आणि पटणाऱ्या माझ्यासारख्यांना २ मूलभूत प्रश्न आहेत आणि ते खास करून सध्याच्या वातावरणात - अनिस वरील एकांगी ( म्हणजे सर्वधर्म समभाव च्या दृशीतकोणातून बघितला तर ) पणाचा आरोप अगदीच खोटा आहे का? आणि असे अनेक हिंदूंना का वाटते काहीतरी कारण असेल ना? त्यांच्यावर टीका करणारे काय सगळे आंधळे संधी मनुवादी आणि कर्मठ नाहीयेत.. याचा अनिस ची आंधळी भलावण करणाऱ्यांनी जरा विचार करावा .. - अनिस च्या आणि दाभोकारांच्या मूळ उद्देशाबद्दल कोणालाच शंका घ्यायला कारण नाही पण सध्या जे अर्बन नक्षलवाद/ अवॉर्ड वापसी ग्यांग/ देश के तुकडे तुकडे चालू आहेत त्यांचं आणि अनिस च्या मूळ धोरणात / मनोवृत्तीत फार मोठा फरक आहे आणि अनिस ला "हायजॅक" तर हे अति जाहली कारणात नाहीत ना याची भीती वाटते त्यांनी एका व्यासपीठावर हि बसू नयेत .. अनिस च्य बरोबर बसण्याची अरुंधती रॉय/ वागले वैगरे सारखानची अजिबात लायकी नाही हे दोन मुद्दे सर्वांनी गंभीर पणे लक्षात घावे (खुपते तिथे गुप्ते मधील त्यांची मुलखात पहिली काल आणि अक्षरशः रडू आलं , सुस्पष्ट विचार आणि प्रामाणिक .. हुशारी.... अश्या भल्या माणसाची हत्या करणारे आणि सध्याचे अर्बन नक्षलस दोन्ही हरामखोरच )

In reply to by रविकिरण फडके

कारण अंधश्रद्धा ही भारताची क्रमांक एकची समस्या आहे असं मला वाटत नाही. चळवळीतील लोकांची एक एकांगी भूमिका असते तीही मला रुचत नाही
सहमत आहे. आपली एकूण संयत प्रतिक्रिया पटली. अगदी प्रारंभीच्या काळात मला वाटायच कि या समस्येमधे अनेक समस्या दडल्या आहेत. अंधश्रद्धा ही मूळ समस्या आहे.ती एकदा दुर झाली की बाकी प्रश्न आपोआप सुटतील

चौकस२१२ 20/04/2020 - 06:11
अलीकडचे वाचले आहेत... अगदी मिपाचीसुरुवातीपासूनचे नाही...... आणि "टिपिकल आक्षेप आहेत...." हो पण म्हणजे मी हे प्रश्न पुनुरावृत्ती होते म्हणून विचारूच नयेत असे म्हणणे आहे कि काय आपले? जर डॉ अवचट. अनिस च्या बाजूने भलावण करणारे "टिपिकल " लेख येत परत असतील तर ते चालेल ..! पण त्याला प्रश्न विचारणारे म्हणजे मात्र पुनुरावृत्ती करणे! अजब न्याय आहे हा ! असेल इच्छा तर मांडलेल्या प्रश्न उत्तर द्या ..किंवा पूर्वीची एखादी लिंक द्या .. नसेल इच्छा तर सोडून द्या पण हे सांगू नका कि "टिपिकल" आहेत म्हणून विचारूच नयेत! एक खुलासा,,, माझा विरोध अनिस/ अवचट यांचं कार्याला अजिबात नाही प्रश्न त्यांचं सारख्यांच्या एकांगी पणा वर आहे .. भोंदू बाबानं पेक्षा मी कधीही अनिस लाच पाठोंबा देईन

In reply to by चौकस२१२

"टिपिकल" आहेत म्हणून विचारूच नयेत!
टिपिकल आहेत म्हणुन विचारुच नये असे मी म्हटले नाही.
प्रश्न विचारणारे म्हणजे मात्र पुनुरावृत्ती करणे!
पुनरावृत्ती प्रश्नांची असते विचारणारे वेगवेगळे असतात. त्यांच्यासाठी ती पहिली वेळ असू शकते. तेच तेच लिहिण्याचा कंटाळा येतोच. गेल्या तेरा वर्षात यावर भरपूर चर्चा झाली आहे. जेन्युईन लोक उत्खनन करुन ती शोधून काढतातच. वेळोवेळी लिंक दिल्या आहेत. इतर उत्साही वाचक ही त्या देतात. उत्तरे विखुरलेली असतात ती वेळोवेळी शोधून काढणे व एकत्रित करणे कंटाळवाणे होते. मिपावर नवनवीन सभासद येत असतात. प्रत्येकाला रेडीमेड उत्तरे देत बसणे हा मंत्रचळ होउन बसतो. शिवाय तो किती जिनियस आहे हे सुरवातीला समजत नाही आपणही उत्खनन केले तर त्यात गुरफटुन जाल काही काळानंतर.

चौकस२१२ 20/04/2020 - 07:34
मग साहेब एकच बाजू मांडणारे लेख हि लिहू नका ना ! त्याची पुनरावृत्ती वाचून पण कंटाळा येतो.. जर कोणी बघा हे अनिस / अवचट वैगरे कसे चांगले काम करीत आहेत ( आशय, प्रत्यक्ष शब्द तसे नसतील ) अर्थाचे लेख टाकत असेल तर मग प्रश्न विचारणारा पण विचारू शकतो ना? "टिपिकल प्रश्न " आणि कदाचित आपल्या हे लक्षात आले असेल कि मी एक वेगळा मुद्दा पण मांडला आहे तो हा कि "पाठिंबा देणारे पण वैतागू लागले आहेत" .. हा तो मुद्दा , पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने ! खुलासा: डॉ अवचांची अशी मुलखात हे स्वागतार्थच आहे हे मी आधीच नमूद केले आहे पण मग विचारलेले प्रश्न किंवा नवीन दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले गेले असतील किंवा नवीन परिस्थिती हे प्रश्न विचारले गेले असतील ( उदा: अनिस/पुरोगामींची काँग्रेस काळातील चळवळ आणि संघ परिवार सत्तेत असतानाची परिस्थिती , अति डावयाचें जास्त कडवे ध्रुवीकरण इत्यादी .. हि ती "वेगळी" परिस्थिती " ऐकून जिय्याची पण तयारी लेख लिहिणार्याची असली पाहिजे ! हे तर्कसंगत नाही का ? फक्त भलावण / कौतिक करणारे लिहायचे आणि प्रश्न विचारले कि म्हणायचे " आधीचे धागे शोधा" असो मूळ प्रश्न ( आरोप म्हणा हवेतर ) तेच राहतात,,

In reply to by चौकस२१२

पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने !>>>>> अगदी बरोबर आहे. या लिंक मधे मी तेच म्हटले आहे https://www.misalpav.com/node/8889

मग साहेब एकच बाजू मांडणारे लेख हि लिहू नका ना !
मला लेख लिहून नका असे सांगण्यापेक्षा आपण वेगळी बाजू मांडणारे लेख लिहा. ते जास्त संयुक्तिक आहे. इथल्या सजग वाचकांना लेखनातील तर तम भाव समजतात. एकच व्यक्ति सर्व बाजू कशा मांडू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना लिहू नका असे सांगण्या पेक्षा इतरांचे न वाचणे हे आपल्या हातात आहे

चौकस२१२ 20/04/2020 - 08:46
परत तुम्ही माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचाअर्थ घेतलात परत खुलासा करतो तुम्ही लेख किंतू नका हे केव्हा म्हणले जेव्हा तुम्ही माझ्य प्रश्न विचारण्यावर " टिपिकल" हा शिक्के मारून चुकवलेत तेव्हाच ती एक प्रतिक्रिया होती .. परत वाचा मी काय लिहिलंय ते.. लेख स्वघर्टच आहे पण त्यावर प्रश्न विचारल्यावर तुम्ही करणे देऊ लागलात ते सयुक्तिक वाटले नाही इथे लोकशाही आहे तेव्हा मी कोण होणार तुम्हाला सांगणार लिहू नका म्हणून एवढा वेळ वाद घातलात पण एका तरी प्रश्नल भिडला असतात तर फायदा झाला असता.. !

In reply to by चौकस२१२

आपण म्हणता तसे अंधश्रद्धा निर्मूलन हे व्हायला पाहजे या मतांशी अनेक सहमत आहेत त्यात शंका नाही पण हे करताना अनेक सर्वसामान्य हिंदूंना असे का वाटत राहते कि रोख फक्त एका धर्मावर आहे? - तुम्ही चळवळ करताना इतर धर्मांना पण का नाही "तेवढ्याच" जोरकस पणे धारेवर धरत?
हा तुमचा मुख्य मुद्दा आहे आणि हा चळवळीवर असलेला जास्तीजास्त स्वरुपाचा मोठा आक्षेप आहे. इतर धाग्याची लिंक देण्यापेक्षा मी अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे ही लिंक देतो इथे भरपूर वाद आहेत. तुमचा मुद्दाही आहे. धागा वाचणे जरा वेळखाउ होईल पण तो खर्च करायला हरकत नाही.

In reply to by चौकस२१२

चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे.मुस्लिम सत्यशोधक आपल्या परीने काम करत आहेत. त्यांना अंनिसाचा पाठींबा असतो. संयुक्त विद्यमाने काही कार्यक्रम घेतात

In reply to by चौकस२१२

देवाधर्माविषयी तटस्थ असल्याने एखाद्या धर्माबाबत विशेष आकस व प्रेम असे नाही अशा अर्थाने. बोली अर्थ घ्या.

मोदक 20/04/2020 - 11:57
बाकी सगळे ठीक आहे... पण ब्यबहारातले योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही. हे सहजी लक्षात येण्यासारखे आहे... बदलायला हवे होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आता सिडी चे युग संपले आहे त्यामुळे योगामुळे पेन ड्राईव्ह प्राप्त होईल अशी दुरुस्ती करता येईल उपप्रतिसाद देऊन :)

In reply to by धर्मराजमुटके

हो, पण मी जरा काळजी घ्यायला हवी होती. माझ्या पुस्तकात एका ठिकाणी जुळ्या मुलींच्यावर लिहिताना एकीचे ’नक्षत्र ’ बदलले असे होते ते छापताना”वस्त्र’ बदलले असे झाले. :)

वामन देशमुख 20/04/2020 - 12:15
या तथाकथित सुधारणावादी मंडळींशी वाद घालण्याआधी यत्न वाळूचे कण रगडीता तेल ही गळे परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. हे समजून घ्यावे. ! Caution ! हे लोक मूर्ख नाहीत... अट्टल दुटप्पी, दांभिक, बदमाश यांचे मिश्रण आहेत!

अनिल अवचटांची अनेक पुस्तक वाचली आहेत. जे वाचलं त्यावरुन तर पाय जमिनीवर असणारा माणूस असचं त्यांचं वर्णन करावं लागेल. त्यांचं "छंदाविषयी' हे पुस्तक देखील वाचनिय आहे.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
शब्दरचना थोडीशी अधिक समर्पक असती तर बरे झाले असे वाटते. शक्यतो लोक अंधश्रध्दाळूंची चेष्टा / कुचेच्ष्टा करतात. निर्भत्सना करण्याची पात्रता / अधिकार असणारे फारच थोडे असावेत. बाकी लेखाच्या आशयाशी सहमत. सतिश गावडेंच्या यनापंथाविषयीच्या प्रतिसादाबद्द्ल १००% सहमत आहेत. मी वेळोवेळी त्यांची अनेक संस्थळांवर चेष्टा देखील केली आहेत. ते धर्माविषयी जे लिहितात ते सोडून इतर विषयावर लिहितात ते मात्र अतिशय सुंदर असते. त्याबद्द्ल ते 'तारीफ के काबिल' आहेतच. अलिकडे ते 'ऐसीवर' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही लेखमाला लिहित आहेत ती अतिशय वाचनिय आहे. इच्छुकांनी जरुर एकदा वाचावी. बाकी हिंदू धर्माविषयीच सुधारणा का ? मुसलमानांना का बोलायचे नाही ह्या आर्ग्युमेंटचा मलादेखील कंटाळा आलेला आहे. मी अतिशय स्वार्थी आणि संकुचित विचारांचा आहे. मी / माझा धर्म सुधारला , प्रगत झाला तर मला आनंदच आहे. बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा. मला काय त्याचे ? मात्र तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्‍यांना समर्थन नाहीच.

In reply to by धर्मराजमुटके

' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही मालिका प्रभाकर नानावटींची आहे. यनावालांची नाही. याची नोंद घ्यावी. यानिमित्ताने संपादक मंड्ळी स्वसंपादनाची सोय उपलब्ध करुन देऊ शकतील काय ही जुनीच विचारणा पुन्हा एकदा करतो.

In reply to by धर्मराजमुटके

ही वार्तापत्रातील मुलाखत जशीच्या तशी दिली आहे. शीर्षक हे संपादकांचे आहे. त्यामुळे मी ही तेच ठेवले आहे. मला स्वत:ला ते समर्पक वाटते. काही कडव्या अंधश्रद्धा निर्मूलकांकडून अंधश्रद्धाळू लोकांची निर्भत्सना होत असते. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 20/04/2020 - 14:55
"बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा." जेव्हा बहुधर्मीय देश असतो तेव्हा एकूण देशाच्या दृष्टितने "इतरांच्या " धर्मातील चुकीच्या प्रथांबद्दल इतर धर्माच्या नागरिकांना हि बोलण्याचाच अधिकार असतो.. याचे अजून एक कारण कि धार्मिक प्रथा काही धर्म राष्ट्रीय कायद्ययात रूपांतर करू पाहतात .. तेवहा पण काय गप्प बसायचं? उद्या बहुधर्मीय देशात जर "हलाल " मास पाहिजेच असा आग्रह धरला तर ? - सती ( हिंदू) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? - तीन तलाक योग्यच आहे ( मुस्लिम) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? - गर्भपात बंदी करा ( ख्रिस्ती खास करून कॅथॉलिक ) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? माझ्या पुरते उद्धरण देतो ... मी एका बहुधर्मीय परंतु प्रामुख्याने ख्रिस्ती देशात राहतो .. उद्या जर येथे कोणी शरिया चा आग्रह धरला किंवा बुरखा जबरदस्ती किंवा गाय खाऊ नका असा धार्मिक आग्रह धरला तर मी त्याला विरोध करीनच आणि त्याच बरोबर ख्रिस्ती बहुसंख्यकांनी मुसलमानांवर विनाकारण त्रास दिला तर मी मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून निषेध कारेन.. कारण खऱ्या सर्वधर्म समभाववार १००% विषवास आहे आणि तो म्हणजे एक देश एक कायदा . करा ना अन्ध्श्रध निर्मुलन १००% पन ते सगळ्याना लागू करा

In reply to by चौकस२१२

अंधश्रद्धा निर्मुलन ही कायद्याने होणारी गोष्ट नव्हे. तसे असते तर आज जगात कोठेच अंधश्रद्धा दिसल्या नसत्या. ती एक अत्यंत संथ वेगाने होणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. दुर्दैवाने ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचा मार्ग अजून कोणाला सापडलेला नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पार नाहिश्या होणार नाहीतच. त्या फारतर कमी होतील किंवा त्याजागी नवीन अंधश्रद्धा येतील पण त्यासाठी जगाच्या अंता:पर्यंत वाट बघणे एवढेच आपल्या हातात आहे. आपण आपल्यापुरते सुधारक होण्याचा प्रयत्न करणे आणि त्यात यशस्वी होणे हेच शक्य आहे. कदाचित आपले वर्तन पाहून अजून २-४ जण सुधरतील. मात्र सांगवून / शिकवून कोणी शहाणे होतील अशी शक्यता कमी आहे.

चौकस२१२ 20/04/2020 - 15:09
" तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्‍यांना समर्थन नाहीच." चार जण करीत असतील तसे पण सगळे नाहीत.. गाय सुद्धा खाणारा/ पूजा ना करणारा किंवा पूजेची जरुरी नाही असे मानणारा/ कोणत्याही गुरु बाबा ची भक्ती ना करणारा , या प्रश्न कडे एक सामाजिक आणि नागरिकशास्त्रीय प्रश्न म्हणून बघणारा माझ्या सारखा हिंदू कसा काय हो "धार्मिक अजेंड पुढे करतो? उगाच सगळ्यांना "मनुवादी" हे लेबल चिकटवला कि आपण पुरोगामी ठरतो अशी समजूत दिसतीय

माझ्या सारखा हिंदू कसा काय हो "धार्मिक अजेंड पुढे करतो?
तो प्रतिसाद तुमच्या कोणत्याही प्रतिसादाबद्द्ल नव्हता. सबब माझ्याकडून पास !
उगाच सगळ्यांना "मनुवादी" हे लेबल चिकटवला कि आपण पुरोगामी ठरतो अशी समजूत दिसतीय
मी स्वतः कपाळावर भला मोठा टिळा लावतो, मी गाय आणि इतर कोणताच प्राणीही खात नाही, गुरु आणि बाबांची भक्ती अनेक वर्षांपासून करतोय, पुजा केल्याशिवाय अन्न आणि पाणी ग्रहण करीत नाही त्यामुळे खरा मनुवादी मीच आहे, तुम्ही नाही. मी स्वतःला पुरोगामी देखील समजत नाही. घटनेने ठरवून दिलेल्या चौकटीत मी माझ्या धर्माचे पालन करतो. मात्र मला अनिष्ट वाटणार्‍या प्रथांचा विरोध करण्यात मला माझा रुढीवादीपणा, मनुत्व बिलकूल आड येत नाही. धन्यवाद !

विजुभाऊ 20/04/2020 - 16:13
तबलीगी समाज हा पैगंबराच्या इस्लामचे समर्थन करतो. ते त्यावर श्रद्धा ठेवतात आणि त्यामुळे इतरांना आपल्यापेक्षा हलके मान्तात. जैन समाज हा ही साधारण तसाच मांसाहारी समाजाला ते आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात. वैष्णव संप्रदायातील पुष्टी मार्गीय हे देखील असेच. हे लोक त्यांच्या समजाना अंधश्रद्धा मानतच नाहीत. पण त्यामुळॅ ते नवे कोणतेच विचार ऐकून घ्यायच्याही मनस्थितीत नसतात. अशावेळेस त्याना जे काही सांगू ते पालथ्या घड्यावर पाणी होते. त्यांच्या मते त्याना जे माहीत आहे फक्त ते आणि तेच योग्य आहे आणि आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे असा आग्रह ठेवतात. समाज अश अलोकांच्या विरोधात जायचे टाळतो. हा अनुभव आहे. किंबहुना अशा दुराग्रही धार्मीक लोकाम्चा जरा आदरच करतो. अशांबद्दल काय करायचे.

In reply to by कंजूस

संगणकनंद 19/04/2020 - 12:30
(पुन्हा आम्ही असें युक्तिवाद केले की "तुम्ही गुरुजी/पुरोहित असून(?) स्वतःच्याच धर्माविरुद्ध कसे बोलता?" हा मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न येतोच! जणू काही पुरोहित जेव्हढा जास्तीत जास्त अंधश्रद्ध तेव्हढा तो धार्मिक जनतेला अधिक आदर्श,असा या लोकांचा {आत्मप्रतारक} समजच आहे... असो!) मनभावी परंतु अज्ञानी,उर्मट,माजोरडा प्रश्न ??? ही अंधश्रद्धाळूंची निर्भत्सना नव्हे तर काय? यावर मी "सुधारक असणारी व्यक्ती कधीही लोकांप्रती अशा अपशब्दांचा वापर करणार नाही" असे विधान केले असता सदर धागाकर्त्याने "तुम्ही धूळफेक करत रहा. मी वाचत राहीन. पुढील धुळफेकीस शुभेच्छा! :) चालू द्या... :)" असे उत्तर दिले. सच्चे सुधारक कसे असतात हे सांगणारा अतिशय सुंदर लेख या व्यासपिठावर लिहील्याबद्दल श्री प्रकाश घाटपांडे यांचे अनेकानेक आभार. या लेखाने सच्चे सुधारक आणि स्वयंघोषीत ढोंगी सुधारक यातील फरक लोकांस कळेल अशी मी आशा व्यक्त करतो.

चौथा कोनाडा 19/04/2020 - 12:02
सुंदर लेख ! २५ वर्षांनंतर पुनः अवचटांची मुलाखत घेणे, मतांचा मागोवा घेणे भारी वाटले ! (डोणजे बाबांची व्यसनमुक्ती कधी कधी अयशस्वी होते याची कल्पना नव्हती)

सतिश गावडे 19/04/2020 - 12:40
कॉलेजचं वय सरल्यानंतर कथा कादंबर्‍यांचं वाचन मागे पडलं. वास्तववादी, दैनंदिन जीवनाशी, त्याच्या समस्यांशी संबंधीत वाचन सुरु झालं. त्यातील सर्वात पहीलं पुस्तक होतं अनिल अवचटांचं "कार्यरत". त्या पुस्तकाने इतका भारावून गेलो की त्यांची सामाजिक समस्यांवरील रिपोर्टाज शैलीतील पुस्तकं विकत घेऊन झपाटल्यासारखी वाचून काढली. आज माझी जी काही विचारसरणी बनली आहे त्यावर डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांचा खुप प्रभाव आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे 19/04/2020 - 13:12
यनावाला पंथीयांचे विचार अतिशय टोकाचे असतात असे त्यांच्या इथल्या लेखांवरुन, त्यांच्या पुस्तकांवरुन वाटते. त्यामानाने डॉ अवचट (आणि डॉ. दाभोलकर) यांची भुमिका लोकांप्रती सहानुभूतीची आहे जी या लेखातही व्यक्त झाली आहे.

In reply to by सतिश गावडे

अंनिसमधेही तो गट सुरवातीपासून आहे.काही आक्रमक लोक असायलाही लागतात चळवळींमधे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे 19/04/2020 - 13:35
मी वाचलेल्या माहितीनूसार, पूर्वी डॉ. दाभोलकर आणी श्याम मानव सोबत काम करायचे. मात्र पुढे त्यांचे याच मुद्द्यावरून मतभेद होऊन दोघे स्वतंत्र काम करु लागले.

In reply to by सतिश गावडे

नागपूरात मानवीय नास्तिक मंच या नावाने सुरु झालेल्या एका गटाचे पुढे अंनिस मधे रुपांतर झाले. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या. भ्रम आणि निरास मधे तो उल्लेख आहे

चौकस२१२ 19/04/2020 - 14:27
डॉ अवचटांचे विचार खूपसे पटले .. ( वाचून बरे पण वाटले ) आपण हि मुलाखत मोठ्या माध्यमातून पण प्रसिद्ध करावी अवचटनसारख्यांना पण एक/ दोन प्रश्न विचारावेसे वाटतात .. ते आपण त्यांचं पर्यंत पोचवलं का असे कि" - "आपण म्हणता तसे अंधश्रद्धा निर्मूलन हे व्हायला पाहजे या मतांशी अनेक सहमत आहेत त्यात शंका नाही पण हे करताना अनेक सर्वसामान्य हिंदूंना असे का वाटत राहते कि रोख फक्त एका धर्मावर आहे? - तुम्ही चळवळ करताना इतर धर्मांना पण का नाही "तेवढ्याच" जोरकस पणे धारेवर धरत? तसे पुरेसे केलेत कि या अश्या प्रश्न पडलेल्या हिंदूंना हि वाटेल कि हा.. आहेत बाबा हे खरंच निपक्षपाती ", कधी विचार केलाय त्यांनी? - प्रत्येक हिंदू काही मनुवादी नाही किंवा भोगलं अन्धश्रधाळू नाही हो डॉक्टर साहेब.. पण तुम्ही आणि तुमची चळवळ का वर्षनुवर्षे असा वागते .. स्पष्ट बोलायचं तर तुम्ही घाबरता का इस्लामिक वैषविक आक्रमक शक्तीला किंवा धूर्त आणि धनवान ख्रिस्ती समाजाला? - दुसरे असे कि या चालवलाय ने मूळ काम कितीही चांगले आणि समाजउपयोगी असले तरी "अति दाव्याच्या ( मी यथे अति हा शब्द मुद्डमून मांडला आहे ) तंबूत का बसता ? त्यांचाच हेतू आणि तुमचा हेतू यात फारकत असू शकतो असे वाटत नाही का? आणि खास करून उजव्या विचारसरणीचे सरकार आल्यावर यात जास्त वाढ झालेली वाटते.. (मुस्लिम सत्यशोधक समाज आहे हे माहित आहे पण त्यांची संख्या अशी किती आणि प्रभाव तो किती ? बरं बिगरमुस्लिमानी यात काही बोलायची सोय नाही कारण ते पडतात काफिर... हिंदू समाज एवढा निश्चितच सहिष्णू आहे कि अश्या चळवळीची गरज आहे हे मानतो ...आणि त्याला खतपाणी हि घालतो पण त्याचा अर्थ असा नव्हे कि त्याचाच गैरफायदा घयावा इति एक निधर्मी सर्वधर्मसमभावी गाय सुद्धा खाणारा हिंदू

In reply to by प्रकाश घाटपांडे

चौकस२१२ 19/04/2020 - 16:11
ठीक आहे नसतील डॉ अवचट अनिस मध्ये मी गृहीत धरलं ते चुकलं .. मान्य.. पण ते त्या विचारसरणी च्या खूप जवळचे आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते ... आणि माझे त्यांना प्रश्न तेच राहतात ... आपण संपर्कात आहात असे लेखावरून दिसले म्हणून विचारावेसे वाटले... विचारले एवढेच बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे

In reply to by चौकस२१२

बाकी हा नेहमीच विषय आहे मिपावर हे हि माहित आहे >>> हो पण आपण ते वेळोवेळी वाचले आहेत का? आपले मुद्दे त्यात अनेकदा चर्चिले गेले आहेत. कारण ते अगदी टिपिकल आक्षेप आहेत.

In reply to by चौकस२१२

श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर प्रा. य. ना. वालावलकर यांनी यनावाला नावाने भरपूर लेखन केले आहे.तुमच्या साठी व अन्य मिपावर नवीन आलेल्या लोकांसाठी त्या लिंक एकत्रित देतो आहे. काय आहे की रेडिमेड लिंक असल्या कि वाचले जाते. मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का? http://mr.upakram.org/node/2061 मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २ http://mr.upakram.org/node/2071 धर्म देवाने निर्माण केला काय? http://mr.upakram.org/node/686 श्रद्धा-अंधश्रद्धा............ समालोचन !! http://mr.upakram.org/node/1936 वैचारिक गोंधळ http://mr.upakram.org/node/2077 नामस्मरणाची ताकद व चमत्कार. http://mr.upakram.org/node/1892 गुरू.. एक कोडे http://mr.upakram.org/node/2289 अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/node/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450 सदसद्विवेक बुद्धी http://www.misalpav.com/node/17008 दैव जाणिले कुणी | http://www.misalpav.com/node/17364 अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा http://www.misalpav.com/node/21383 शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ | http://www.misalpav.com/node/24886 अध्यात्म-विज्ञान समन्वय ? http://www.misalpav.com/node/33424 मंत्रसामर्थ्य http://www.misalpav.com/node/33686 भावना दुखावणे http://www.misalpav.com/node/33757 माझी भूमिका http://www.misalpav.com/node/33826 आस्तिक वैज्ञानिक http://www.misalpav.com/node/33950 सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक http://www.misalpav.com/node/34081 मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म http://www.misalpav.com/node/34344 श्री.जपे यांचा युक्तिवाद http://www.misalpav.com/node/34727 विज्ञानदिनाच्या निमित्ताने http://www.misalpav.com/node/35123 श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान http://www.misalpav.com/node/41229 अठ्ठावीस लक्ष रुपये http://www.misalpav.com/node/41400 आनंददायी इहलोक http://www.misalpav.com/node/41497 श्रद्धेमुळे विकृती http://www.misalpav.com/node/41567 भाव तेथे(च) देव:......यनावाला http://www.misalpav.com/node/41667 मानवी ज्ञानभांडार http://www.misalpav.com/node/41745 श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।. http://www.misalpav.com/node/41821 विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला http://www.misalpav.com/node/41913 निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?... http://www.misalpav.com/node/42032 मूलभूत नीतितत्त्वे http://www.misalpav.com/node/42134

In reply to by चौकस२१२

दाभोलकर हे हिंदूंचेच दोष दाखवीत असत, इतर धर्मामधील उणीवा, अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा, ह्याकडे ते दुर्लक्ष करीत, इ. सर्व हेत्वारोप आहेत. तुमच्यावर अन्याय होतोय, कुणीतरी तुमच्यावर विनाकारण टीका करतोय, तुमच्या औदार्याचा गैरफायदा घेतोय, असं म्हटलं की कुणालाही आवडतं/ पटतं. ह्या मानसिकतेचा टीकाकार फायदा घेतात. दाभोलकरांवर अशा प्रकारच्या सदैव होणाऱ्या आरोपांमुळे 'हा काय प्रकार आहे, ह्या आरोपांत तथ्य आहे का, असल्यास किती', हा माझ्यासाठी एक कुतूहलाचा विषय होता. म्हणून, संधी मिळाली तेव्हा मी थोडा वेळ खर्च करून 'अंनिस'बद्दल, त्यांच्या कामाबद्दल माहिती करून घेतली. अंनिसचे कार्यकर्ते, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दाभोलकरांनी लिहिलेली पुस्तिका, आणि अंनिसच्या मासिकाचे सुमारे ३०-४० अंक - काही जुने, काही अगदी अलीकडचे - हीच केवळ माझ्या अभ्यासाची सामग्री. झालंच तर, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, त्यांच्या प्रकाशित झालेल्या मुलाखती, हेही कुठेतरी डोक्यात होतंच. एवढाच अभ्यास. निमित्त असं झालं, की एका परिचिताने दाभोलकरांवर आगपाखड करणारा एक लेख WhatsApp वर पाठविला आणि वर, 'तुमचं ह्याच्यावर काय मत आहे', असंही (खवचटपणे) विचारलं. हे गृहस्थ मला डावा समजतात. माझा एक दुसरा मित्र मला कट्टर उजवा, प्रतिगामी, इ. समजतो! (The Roots of Coincidence ह्या पुस्तकात Arthur Koestler लिहितात, की माझे अर्धे मित्र मला भयंकर रुक्ष शास्त्रीय विचारसरणीचा समजतात, तर अर्धेजण मला अतींद्रिय शक्तीसारख्या अशास्त्रीय, भाकड गोष्टींवर विश्वास ठेवणारा असा मानतात! हे वाचल्यानंतर, 'माझी भूमिका मांडण्यातच मी कमी पडतो की काय', हा माझा गंड नाहीसा झाला!) तर त्याच सुमारास माझी अंनिसच्या एका कट्टर कार्यकर्त्याशी ओळख झाली होती. (मला convert करण्यासाठी तो अर्थातच उत्सुक होता. पुढे त्याने माझा नाद सोडला, कारण अंधश्रद्धा ही भारताची क्रमांक एकची समस्या आहे असं मला वाटत नाही. चळवळीतील लोकांची एक एकांगी भूमिका असते तीही मला रुचत नाही.) तर ह्या कार्यकर्त्याने अंनिसची त्याच्याकडे असलेली ग्रंथसंपदा माझ्यासाठी खुली केली. त्यातून मला समजलेली भूमिका खालीलप्रमाणे: १) मी हिंदू आहे, आणि इतरांची घरं साफ करण्यापूर्वी मला माझे स्वतःचे घर नीट करायचे आहे. २) ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, आणि जर आपण आपल्यातील दोष काढले, तर तेवढ्या प्रमाणात आपसूकच देश सुधारणार आहे. ३) एकदा आपण हे केलं की इतरांना सुधारायला सांगण्याचा आपला नैतिक अधिकार वाढतो. ४) असं असल्यामुळे, मला आत्ता निष्कारण वाद ओढवून घ्यायचे नाहीत. मला तरी ही भूमिका संयुक्तिक वाटते. अंनिसचे अंक चालल्यानंतर असं लक्षात आलं, की अन्य धर्मियात (इस्लाम व ख्रिश्चन) सुरु असलेली बुवाबाजी व त्याचीही किमान ४-५ उदाहरणे त्यांत होती, आणि अंनिसने त्यांचा पर्दाफाश कसा केला ह्याबद्दल साद्यन्त माहितीही. एकूण रोख असा दिसला, की जर अशा बुवाबाजीमुळे समाजाची फसवणूक, नुकसान होत असेल तर त्यावर कायदेशीर उपाय योजले पाहिजेत. ह्यातही मला काही गैर वाटत नाही. तर हे सगळं मी लिहून काढलं आणि त्या माझ्या परिचित गृहस्थांना पाठवलं. अगदी फोटो, अवतरणे, इ. सहित. "शेवटी तुम्ही तुमचंच खरं करणार" असं म्हणून त्यांनी संवाद संपविला. गोष्ट संपली!

In reply to by रविकिरण फडके

चौकस२१२ 22/04/2020 - 08:52
हे चारही मुद्दे कळले आणि त्यात पाचवा दाभोल्कारांर्नी एका खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मांडला होता तो म्हणजे देशात ८०%+ अधिक हिंदू आहेत आणि त्यामुळे अनिस च्या कार्यात हिंदू धर्मातील "केसेस" असण्याची संख्या ८०% च्या आसपास असली तर त्यात गैर ते काय. - तांत्रिक दृष्ट्या हे ५ हि मुद्दे खरे आहेत पण ते फक्त मला तरी असे वाटते त्यांना सोयीचे होतात म्हणून वापरले आहेत. अनेक अनिस चे महत्व ओळखणाऱ्या आणि पटणाऱ्या माझ्यासारख्यांना २ मूलभूत प्रश्न आहेत आणि ते खास करून सध्याच्या वातावरणात - अनिस वरील एकांगी ( म्हणजे सर्वधर्म समभाव च्या दृशीतकोणातून बघितला तर ) पणाचा आरोप अगदीच खोटा आहे का? आणि असे अनेक हिंदूंना का वाटते काहीतरी कारण असेल ना? त्यांच्यावर टीका करणारे काय सगळे आंधळे संधी मनुवादी आणि कर्मठ नाहीयेत.. याचा अनिस ची आंधळी भलावण करणाऱ्यांनी जरा विचार करावा .. - अनिस च्या आणि दाभोकारांच्या मूळ उद्देशाबद्दल कोणालाच शंका घ्यायला कारण नाही पण सध्या जे अर्बन नक्षलवाद/ अवॉर्ड वापसी ग्यांग/ देश के तुकडे तुकडे चालू आहेत त्यांचं आणि अनिस च्या मूळ धोरणात / मनोवृत्तीत फार मोठा फरक आहे आणि अनिस ला "हायजॅक" तर हे अति जाहली कारणात नाहीत ना याची भीती वाटते त्यांनी एका व्यासपीठावर हि बसू नयेत .. अनिस च्य बरोबर बसण्याची अरुंधती रॉय/ वागले वैगरे सारखानची अजिबात लायकी नाही हे दोन मुद्दे सर्वांनी गंभीर पणे लक्षात घावे (खुपते तिथे गुप्ते मधील त्यांची मुलखात पहिली काल आणि अक्षरशः रडू आलं , सुस्पष्ट विचार आणि प्रामाणिक .. हुशारी.... अश्या भल्या माणसाची हत्या करणारे आणि सध्याचे अर्बन नक्षलस दोन्ही हरामखोरच )

In reply to by रविकिरण फडके

कारण अंधश्रद्धा ही भारताची क्रमांक एकची समस्या आहे असं मला वाटत नाही. चळवळीतील लोकांची एक एकांगी भूमिका असते तीही मला रुचत नाही
सहमत आहे. आपली एकूण संयत प्रतिक्रिया पटली. अगदी प्रारंभीच्या काळात मला वाटायच कि या समस्येमधे अनेक समस्या दडल्या आहेत. अंधश्रद्धा ही मूळ समस्या आहे.ती एकदा दुर झाली की बाकी प्रश्न आपोआप सुटतील

चौकस२१२ 20/04/2020 - 06:11
अलीकडचे वाचले आहेत... अगदी मिपाचीसुरुवातीपासूनचे नाही...... आणि "टिपिकल आक्षेप आहेत...." हो पण म्हणजे मी हे प्रश्न पुनुरावृत्ती होते म्हणून विचारूच नयेत असे म्हणणे आहे कि काय आपले? जर डॉ अवचट. अनिस च्या बाजूने भलावण करणारे "टिपिकल " लेख येत परत असतील तर ते चालेल ..! पण त्याला प्रश्न विचारणारे म्हणजे मात्र पुनुरावृत्ती करणे! अजब न्याय आहे हा ! असेल इच्छा तर मांडलेल्या प्रश्न उत्तर द्या ..किंवा पूर्वीची एखादी लिंक द्या .. नसेल इच्छा तर सोडून द्या पण हे सांगू नका कि "टिपिकल" आहेत म्हणून विचारूच नयेत! एक खुलासा,,, माझा विरोध अनिस/ अवचट यांचं कार्याला अजिबात नाही प्रश्न त्यांचं सारख्यांच्या एकांगी पणा वर आहे .. भोंदू बाबानं पेक्षा मी कधीही अनिस लाच पाठोंबा देईन

In reply to by चौकस२१२

"टिपिकल" आहेत म्हणून विचारूच नयेत!
टिपिकल आहेत म्हणुन विचारुच नये असे मी म्हटले नाही.
प्रश्न विचारणारे म्हणजे मात्र पुनुरावृत्ती करणे!
पुनरावृत्ती प्रश्नांची असते विचारणारे वेगवेगळे असतात. त्यांच्यासाठी ती पहिली वेळ असू शकते. तेच तेच लिहिण्याचा कंटाळा येतोच. गेल्या तेरा वर्षात यावर भरपूर चर्चा झाली आहे. जेन्युईन लोक उत्खनन करुन ती शोधून काढतातच. वेळोवेळी लिंक दिल्या आहेत. इतर उत्साही वाचक ही त्या देतात. उत्तरे विखुरलेली असतात ती वेळोवेळी शोधून काढणे व एकत्रित करणे कंटाळवाणे होते. मिपावर नवनवीन सभासद येत असतात. प्रत्येकाला रेडीमेड उत्तरे देत बसणे हा मंत्रचळ होउन बसतो. शिवाय तो किती जिनियस आहे हे सुरवातीला समजत नाही आपणही उत्खनन केले तर त्यात गुरफटुन जाल काही काळानंतर.

चौकस२१२ 20/04/2020 - 07:34
मग साहेब एकच बाजू मांडणारे लेख हि लिहू नका ना ! त्याची पुनरावृत्ती वाचून पण कंटाळा येतो.. जर कोणी बघा हे अनिस / अवचट वैगरे कसे चांगले काम करीत आहेत ( आशय, प्रत्यक्ष शब्द तसे नसतील ) अर्थाचे लेख टाकत असेल तर मग प्रश्न विचारणारा पण विचारू शकतो ना? "टिपिकल प्रश्न " आणि कदाचित आपल्या हे लक्षात आले असेल कि मी एक वेगळा मुद्दा पण मांडला आहे तो हा कि "पाठिंबा देणारे पण वैतागू लागले आहेत" .. हा तो मुद्दा , पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने ! खुलासा: डॉ अवचांची अशी मुलखात हे स्वागतार्थच आहे हे मी आधीच नमूद केले आहे पण मग विचारलेले प्रश्न किंवा नवीन दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले गेले असतील किंवा नवीन परिस्थिती हे प्रश्न विचारले गेले असतील ( उदा: अनिस/पुरोगामींची काँग्रेस काळातील चळवळ आणि संघ परिवार सत्तेत असतानाची परिस्थिती , अति डावयाचें जास्त कडवे ध्रुवीकरण इत्यादी .. हि ती "वेगळी" परिस्थिती " ऐकून जिय्याची पण तयारी लेख लिहिणार्याची असली पाहिजे ! हे तर्कसंगत नाही का ? फक्त भलावण / कौतिक करणारे लिहायचे आणि प्रश्न विचारले कि म्हणायचे " आधीचे धागे शोधा" असो मूळ प्रश्न ( आरोप म्हणा हवेतर ) तेच राहतात,,

In reply to by चौकस२१२

पुरोगामी असण्याचं मक्ता काही फक्त अवचटांनी घेतला नाहीये ना अनिस ने !>>>>> अगदी बरोबर आहे. या लिंक मधे मी तेच म्हटले आहे https://www.misalpav.com/node/8889

मग साहेब एकच बाजू मांडणारे लेख हि लिहू नका ना !
मला लेख लिहून नका असे सांगण्यापेक्षा आपण वेगळी बाजू मांडणारे लेख लिहा. ते जास्त संयुक्तिक आहे. इथल्या सजग वाचकांना लेखनातील तर तम भाव समजतात. एकच व्यक्ति सर्व बाजू कशा मांडू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना लिहू नका असे सांगण्या पेक्षा इतरांचे न वाचणे हे आपल्या हातात आहे

चौकस२१२ 20/04/2020 - 08:46
परत तुम्ही माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचाअर्थ घेतलात परत खुलासा करतो तुम्ही लेख किंतू नका हे केव्हा म्हणले जेव्हा तुम्ही माझ्य प्रश्न विचारण्यावर " टिपिकल" हा शिक्के मारून चुकवलेत तेव्हाच ती एक प्रतिक्रिया होती .. परत वाचा मी काय लिहिलंय ते.. लेख स्वघर्टच आहे पण त्यावर प्रश्न विचारल्यावर तुम्ही करणे देऊ लागलात ते सयुक्तिक वाटले नाही इथे लोकशाही आहे तेव्हा मी कोण होणार तुम्हाला सांगणार लिहू नका म्हणून एवढा वेळ वाद घातलात पण एका तरी प्रश्नल भिडला असतात तर फायदा झाला असता.. !

In reply to by चौकस२१२

आपण म्हणता तसे अंधश्रद्धा निर्मूलन हे व्हायला पाहजे या मतांशी अनेक सहमत आहेत त्यात शंका नाही पण हे करताना अनेक सर्वसामान्य हिंदूंना असे का वाटत राहते कि रोख फक्त एका धर्मावर आहे? - तुम्ही चळवळ करताना इतर धर्मांना पण का नाही "तेवढ्याच" जोरकस पणे धारेवर धरत?
हा तुमचा मुख्य मुद्दा आहे आणि हा चळवळीवर असलेला जास्तीजास्त स्वरुपाचा मोठा आक्षेप आहे. इतर धाग्याची लिंक देण्यापेक्षा मी अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे ही लिंक देतो इथे भरपूर वाद आहेत. तुमचा मुद्दाही आहे. धागा वाचणे जरा वेळखाउ होईल पण तो खर्च करायला हरकत नाही.

In reply to by चौकस२१२

चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे.मुस्लिम सत्यशोधक आपल्या परीने काम करत आहेत. त्यांना अंनिसाचा पाठींबा असतो. संयुक्त विद्यमाने काही कार्यक्रम घेतात

In reply to by चौकस२१२

देवाधर्माविषयी तटस्थ असल्याने एखाद्या धर्माबाबत विशेष आकस व प्रेम असे नाही अशा अर्थाने. बोली अर्थ घ्या.

मोदक 20/04/2020 - 11:57
बाकी सगळे ठीक आहे... पण ब्यबहारातले योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही. हे सहजी लक्षात येण्यासारखे आहे... बदलायला हवे होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आता सिडी चे युग संपले आहे त्यामुळे योगामुळे पेन ड्राईव्ह प्राप्त होईल अशी दुरुस्ती करता येईल उपप्रतिसाद देऊन :)

In reply to by धर्मराजमुटके

हो, पण मी जरा काळजी घ्यायला हवी होती. माझ्या पुस्तकात एका ठिकाणी जुळ्या मुलींच्यावर लिहिताना एकीचे ’नक्षत्र ’ बदलले असे होते ते छापताना”वस्त्र’ बदलले असे झाले. :)

वामन देशमुख 20/04/2020 - 12:15
या तथाकथित सुधारणावादी मंडळींशी वाद घालण्याआधी यत्न वाळूचे कण रगडीता तेल ही गळे परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. हे समजून घ्यावे. ! Caution ! हे लोक मूर्ख नाहीत... अट्टल दुटप्पी, दांभिक, बदमाश यांचे मिश्रण आहेत!

अनिल अवचटांची अनेक पुस्तक वाचली आहेत. जे वाचलं त्यावरुन तर पाय जमिनीवर असणारा माणूस असचं त्यांचं वर्णन करावं लागेल. त्यांचं "छंदाविषयी' हे पुस्तक देखील वाचनिय आहे.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
शब्दरचना थोडीशी अधिक समर्पक असती तर बरे झाले असे वाटते. शक्यतो लोक अंधश्रध्दाळूंची चेष्टा / कुचेच्ष्टा करतात. निर्भत्सना करण्याची पात्रता / अधिकार असणारे फारच थोडे असावेत. बाकी लेखाच्या आशयाशी सहमत. सतिश गावडेंच्या यनापंथाविषयीच्या प्रतिसादाबद्द्ल १००% सहमत आहेत. मी वेळोवेळी त्यांची अनेक संस्थळांवर चेष्टा देखील केली आहेत. ते धर्माविषयी जे लिहितात ते सोडून इतर विषयावर लिहितात ते मात्र अतिशय सुंदर असते. त्याबद्द्ल ते 'तारीफ के काबिल' आहेतच. अलिकडे ते 'ऐसीवर' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही लेखमाला लिहित आहेत ती अतिशय वाचनिय आहे. इच्छुकांनी जरुर एकदा वाचावी. बाकी हिंदू धर्माविषयीच सुधारणा का ? मुसलमानांना का बोलायचे नाही ह्या आर्ग्युमेंटचा मलादेखील कंटाळा आलेला आहे. मी अतिशय स्वार्थी आणि संकुचित विचारांचा आहे. मी / माझा धर्म सुधारला , प्रगत झाला तर मला आनंदच आहे. बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा. मला काय त्याचे ? मात्र तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्‍यांना समर्थन नाहीच.

In reply to by धर्मराजमुटके

' जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं' ही मालिका प्रभाकर नानावटींची आहे. यनावालांची नाही. याची नोंद घ्यावी. यानिमित्ताने संपादक मंड्ळी स्वसंपादनाची सोय उपलब्ध करुन देऊ शकतील काय ही जुनीच विचारणा पुन्हा एकदा करतो.

In reply to by धर्मराजमुटके

ही वार्तापत्रातील मुलाखत जशीच्या तशी दिली आहे. शीर्षक हे संपादकांचे आहे. त्यामुळे मी ही तेच ठेवले आहे. मला स्वत:ला ते समर्पक वाटते. काही कडव्या अंधश्रद्धा निर्मूलकांकडून अंधश्रद्धाळू लोकांची निर्भत्सना होत असते. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी.

In reply to by धर्मराजमुटके

चौकस२१२ 20/04/2020 - 14:55
"बाकीच्यांनी सुधरा नाहीतर बिघडा." जेव्हा बहुधर्मीय देश असतो तेव्हा एकूण देशाच्या दृष्टितने "इतरांच्या " धर्मातील चुकीच्या प्रथांबद्दल इतर धर्माच्या नागरिकांना हि बोलण्याचाच अधिकार असतो.. याचे अजून एक कारण कि धार्मिक प्रथा काही धर्म राष्ट्रीय कायद्ययात रूपांतर करू पाहतात .. तेवहा पण काय गप्प बसायचं? उद्या बहुधर्मीय देशात जर "हलाल " मास पाहिजेच असा आग्रह धरला तर ? - सती ( हिंदू) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? - तीन तलाक योग्यच आहे ( मुस्लिम) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? - गर्भपात बंदी करा ( ख्रिस्ती खास करून कॅथॉलिक ) आग्रह धरला तर काय गप्प बसायचं? माझ्या पुरते उद्धरण देतो ... मी एका बहुधर्मीय परंतु प्रामुख्याने ख्रिस्ती देशात राहतो .. उद्या जर येथे कोणी शरिया चा आग्रह धरला किंवा बुरखा जबरदस्ती किंवा गाय खाऊ नका असा धार्मिक आग्रह धरला तर मी त्याला विरोध करीनच आणि त्याच बरोबर ख्रिस्ती बहुसंख्यकांनी मुसलमानांवर विनाकारण त्रास दिला तर मी मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून निषेध कारेन.. कारण खऱ्या सर्वधर्म समभाववार १००% विषवास आहे आणि तो म्हणजे एक देश एक कायदा . करा ना अन्ध्श्रध निर्मुलन १००% पन ते सगळ्याना लागू करा

In reply to by चौकस२१२

अंधश्रद्धा निर्मुलन ही कायद्याने होणारी गोष्ट नव्हे. तसे असते तर आज जगात कोठेच अंधश्रद्धा दिसल्या नसत्या. ती एक अत्यंत संथ वेगाने होणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. दुर्दैवाने ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचा मार्ग अजून कोणाला सापडलेला नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पार नाहिश्या होणार नाहीतच. त्या फारतर कमी होतील किंवा त्याजागी नवीन अंधश्रद्धा येतील पण त्यासाठी जगाच्या अंता:पर्यंत वाट बघणे एवढेच आपल्या हातात आहे. आपण आपल्यापुरते सुधारक होण्याचा प्रयत्न करणे आणि त्यात यशस्वी होणे हेच शक्य आहे. कदाचित आपले वर्तन पाहून अजून २-४ जण सुधरतील. मात्र सांगवून / शिकवून कोणी शहाणे होतील अशी शक्यता कमी आहे.

चौकस२१२ 20/04/2020 - 15:09
" तथाकथित सुधारणांच्या आडून आपला धार्मिक अजेंडा रेटणार्‍यांना समर्थन नाहीच." चार जण करीत असतील तसे पण सगळे नाहीत.. गाय सुद्धा खाणारा/ पूजा ना करणारा किंवा पूजेची जरुरी नाही असे मानणारा/ कोणत्याही गुरु बाबा ची भक्ती ना करणारा , या प्रश्न कडे एक सामाजिक आणि नागरिकशास्त्रीय प्रश्न म्हणून बघणारा माझ्या सारखा हिंदू कसा काय हो "धार्मिक अजेंड पुढे करतो? उगाच सगळ्यांना "मनुवादी" हे लेबल चिकटवला कि आपण पुरोगामी ठरतो अशी समजूत दिसतीय

माझ्या सारखा हिंदू कसा काय हो "धार्मिक अजेंड पुढे करतो?
तो प्रतिसाद तुमच्या कोणत्याही प्रतिसादाबद्द्ल नव्हता. सबब माझ्याकडून पास !
उगाच सगळ्यांना "मनुवादी" हे लेबल चिकटवला कि आपण पुरोगामी ठरतो अशी समजूत दिसतीय
मी स्वतः कपाळावर भला मोठा टिळा लावतो, मी गाय आणि इतर कोणताच प्राणीही खात नाही, गुरु आणि बाबांची भक्ती अनेक वर्षांपासून करतोय, पुजा केल्याशिवाय अन्न आणि पाणी ग्रहण करीत नाही त्यामुळे खरा मनुवादी मीच आहे, तुम्ही नाही. मी स्वतःला पुरोगामी देखील समजत नाही. घटनेने ठरवून दिलेल्या चौकटीत मी माझ्या धर्माचे पालन करतो. मात्र मला अनिष्ट वाटणार्‍या प्रथांचा विरोध करण्यात मला माझा रुढीवादीपणा, मनुत्व बिलकूल आड येत नाही. धन्यवाद !

विजुभाऊ 20/04/2020 - 16:13
तबलीगी समाज हा पैगंबराच्या इस्लामचे समर्थन करतो. ते त्यावर श्रद्धा ठेवतात आणि त्यामुळे इतरांना आपल्यापेक्षा हलके मान्तात. जैन समाज हा ही साधारण तसाच मांसाहारी समाजाला ते आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात. वैष्णव संप्रदायातील पुष्टी मार्गीय हे देखील असेच. हे लोक त्यांच्या समजाना अंधश्रद्धा मानतच नाहीत. पण त्यामुळॅ ते नवे कोणतेच विचार ऐकून घ्यायच्याही मनस्थितीत नसतात. अशावेळेस त्याना जे काही सांगू ते पालथ्या घड्यावर पाणी होते. त्यांच्या मते त्याना जे माहीत आहे फक्त ते आणि तेच योग्य आहे आणि आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे असा आग्रह ठेवतात. समाज अश अलोकांच्या विरोधात जायचे टाळतो. हा अनुभव आहे. किंबहुना अशा दुराग्रही धार्मीक लोकाम्चा जरा आदरच करतो. अशांबद्दल काय करायचे.
'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे' अनिल अवचट प्रास्ताविक- (अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

प्रकाश घाटपांडे ·

जॉनविक्क 17/07/2019 - 09:59
अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत.
वा. यातील मनोव्यापाराचा भाग हा शब्दप्रयोग अतिशय वास्तव वाटला. बाकी घाटेंनी दिलेले स्पष्टीकरणं मला पटलेले हे त्रिवार सत्य. पण ठिक आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क 17/07/2019 - 11:57
मला अनादरही अजिबात नाही. फक्त एका बाजूने पक्के विज्ञाननिष्ठ असा शिक्का असताना ते स्वतःच्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत हि कृती खटकली. म्हणून माझ्यापुरतं मला ते स्पष्टीकरणं पटलं नाही असे मी मानतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 05/09/2019 - 19:23
पाहिले तर प्रश्न पडतो...
तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना!
दुल्हे राजा सिनेमात हॉटेल मॅनेजर जॉनी लिव्हरला पाहून हॉटेल मालक कादर खान वारंवार विचारतो? तू त्या टपरीवाल्या गोविंदाच्या बाजूने आहेस का माझ्या? बोट गोविंदाकडे करून तोंड वेंगाडून म्हणतो, मैने आपका नमक खाया है मी तुमच्या बाजूचा! ... तुमचे मत काय पडते?

In reply to by शशिकांत ओक

बघितला पाहिजे. आजच्या लोकसत्ताच्या काळ्या पांढर्‍याच्या मर्यादा या अग्रलेखात कुबेर म्हणतात,"आपल्या सर्व समस्या या चांगल्या-वाईटाच्या द्वंद्वात गोंधळल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. वरकरणी काळे नाही ते सर्व पांढरे आणि पांढरेपण न मिरवणारे सर्व ते काळेच ही आपली बालिश विभागणीची सवय. ती सोडायची वेळ आता येऊन ठेपली आहे. चांगल्यातही बरेच काही वाईट असू शकते आणि वाईट भासणारे सर्व काही वाईट असतेच असे नाही. चांगल्यातील वाईटास विरोध आणि वाईटातील चांगल्यास उत्तेजन म्हणजे प्रौढपण. ते मिळवण्याआधी काळ्यापांढऱ्याच्या मर्यादा आपण ओळखायला हव्यात."

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 06/09/2019 - 11:51
वाईटात चांगले शोधले पाहिजे... हे कुबेर महाशयांना आत्ता समजले असे मानायचे काय? संपादकीयातून बोधांमृत पाजायला देताना आपल्या स्वतःच्या सारासार विचार शक्ती ला आतापर्यंत सोडचिठ्ठी दिली होती अशी कबुली मानायची काय?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 18/09/2019 - 23:47
दुल्हे राजा सहज पहायला मिळाले. पका काकांकडे पाठवावी वाटले कारण त्यांनी पाहिले पाहिजे अशी म्हटले होते...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचत सुटलो त्याची गोष्ट यातील परिच्छेद पटले नाहीत की ते शनि प्रकरणावर त्यांचे मत पटले नाही.

Rajesh188 17/07/2019 - 11:18
अंध श्रद्धा निर्मूलन हे झालाच पाहिजे . पण हा तसा नाजूक आणि संवेदन शिल विषय आहे . श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यात अस्पष्ट सीमा रेषा आहे त्याची जाणीव नसेल तर उलट परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे . लोकांना जर जाणवलं की श्रद्धा स्थानावर टीका केली जात आहे तर ते अजुन जास्त कडवे होतात .

उपयोजक 17/07/2019 - 11:25
निरंजन घाटेंचाच शनिमहात्म्यावरचा लेख आठवला. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1097881836902164&id=1060416573982024

राघव 17/07/2019 - 12:10
अंनिसच्या कार्याचा आदर आहेच. बुवाबाजीला आळा बसण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. घाटेंचे वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतचे मत मला पटले. अर्थात् एक बाजू पूर्णपणे चूक आहे असे मानणे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही, पण असो. अवांतरः मला श्रद्धा या शब्दाचे आणि भावनेचेच जास्त कौतुक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा वाटतो. श्रद्धा डोळस कशी असते ते मला अजूनही समजत नाही. श्रद्धा ही अंधच असणार. डोळस म्हटले की अनुभव आला, अनुभव आला की त्याबाबतीत तरी श्रद्धा असण्याची गरज संपली. मग अनुभव पारखून त्यात पुन्हा डुंबावे किंवा नाही हा विचार अन् त्यानुसार आचार आला. शब्दांची गंमत असते! :-)

In reply to by राघव

Rajesh188 17/07/2019 - 12:39
श्रद्धा ही भावनिक गरज आहे आणि विज्ञान ही भौतिक गरज आहे . मला मुंबई पडून पुण्यापर्यंत बस ची गरज आहे ती विज्ञान पुरवत . पण ह्या प्रवासात माझी प्रेयसी बरोबर असावी अस वाटत आणि ती असेल तर प्रवास सुख कारक होईल ही माझी भावनिक गरज आहे . विज्ञान आणि श्रद्धा आस्तिक पना ह्यांचा संबंध जबरदस्तीने जोडू नका

सुबोध खरे 17/07/2019 - 12:49
माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही. या वेळेस बुडत्याला काडीचा का होईना कोणीही आधार दिला तरी त्या माणसाला त्या अस्थिर स्थिती किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याची फार मोठी मदत होते. मग अशा वेळेस कोणीही गुरु किंवा देव किंवा गंडा दोरा राशीचा खडा अशी कोणतीही वस्तू सुद्धा माणसास मानसिक आधार देऊ शकते. मग संकटातून बाहेर पडल्यावर हा माणूस अशा गोष्टी वर विश्वास ठेवू लागतो. ही जरी अन्धश्रद्द्धा असली तरी त्याने माणसाला मानसिक बळ मिळते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जर अंनिस या मानसिक बळाची किंमत शून्य म्हणणार असेल तर त्यांचे आंदोलन कधीही यशस्वी होणार नाही हि वस्तुस्थिती आहे. माणसाची सामाजिक स्थिती जितकी निम्न किंवा जीवनात जितकी जास्त अस्थिरता तितकी त्याला मानसिक आधाराची गरज जास्त असते. यामुळेच स्त्रिया किंवा व्यवसाय करणारी माणसे जास्त श्रद्धाळू असतात हेच माणूस स्थिर नोकरीत असेल तर त्याला अशा मानसिक आधाराची किंमत कमी असते. त्यातून उच्च पदस्थ सरकारी नोकरीत असेल तर हि गरज अजूनच कमी होते. कारण महिन्याच्या महिन्याला पगार खात्यात पडणार याचिका १०० % खात्री असते. यामुळेच समाजातील बहुसंख्य लोकांना टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद न झेपणारा असतो. शास्त्रज्ञसुद्धा चांद्रयान विधिवत पूजा करून चंद्रावर पाठवताना दिसतात. कारण एक अब्जांश इतकी क्षुल्लक चूक सुद्धा काही शे कोटी रुपयाचा हा प्रकल्प खड्ड्यात टाकू शकतो आणि हि अशाश्वतता शास्त्रज्ञांना अस्वस्थ करीत असते. या अस्वस्थतेत माणूस अमानवी शक्तीस शरण जातो. मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा कि अंधश्रद्धा या स्थितीत टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद कामास येत नाही. टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिक, साम्यवादी सुद्धा स्वतःच्या गंभीर आजारात प्रार्थना करताना मी पाहिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही.
१००% सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

अगदी सहमत आहे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद च्या दुसर्‍या आवृत्ती चे वेळी मी मनोगतात ते म्हटले आहे http://mr.upakram.org/node/777#comment-12763

जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो. ही अंधश्रद्धा बाळगणारी माणसे कळत-नकळत हेकट व उद्धट बनतात आणि आपल्या मताला "थोडासा विरोध होतो आहे" अश्या संशयानेही अविचारी, आक्रमक आणि हिंसक बनतात. जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या हिंसा आणि नरसंहार याच प्रकारच्या अंधश्रद्धेने झाले आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टर्मीनेटर 17/07/2019 - 14:47
जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो.
डॉक्टर साहेब अंधश्रद्धेची हि व्याख्या प्रचंड आवडली.

बोलघेवडा 17/07/2019 - 13:25
मुळात "मी विज्ञानवादी" किंवा "मी अंधश्रद्धाळू" हा वादच चुकीचा वाटतो. शंभर वर्षांपूर्वी हवेत उडता येईल अशी समज किंवा "श्रद्धा " असणाऱ्या लोकांना वेडसर ठरविण्यात आले होत. पण आज आपण बघतच आहोत. आपल्या जाणिवेच्या दृष्टीच्या पलीकडे कितीतरी गोष्टी आहेत. केवळ आपल्याला त्याचा माग लागत नाही म्ह्णून त्याला अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे डोळ्यांवर पट्टी लावून सगळीकडे अंधारच आहे म्हणण्यासारखा आहे.

In reply to by बोलघेवडा

नक्कीच. आजच्या ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत ज्या गोष्टी बसतात त्या बद्दल आपण विचार करतो. उद्या या कक्षा रुंदावत जाणार आहेत. आज अ वैज्ञानिक वाटणारी गोष्ट उद्या वैज्ञानिक बनू शकते.

स्वधर्म 17/07/2019 - 13:58
खूप चांगला लेख अाणि प्रतिक्रीया सुध्दा. पैकी श्रध्दा - अंधश्रध्दा असा काही भेद नसतो, तसेच मानसिक अाधाराची माणसाला गरज असते अाणि त्याची किंमत शून्य नसते, हे विचार पटले. या निमित्ताने, अंधश्रध्दा ‘निर्मूलन’ या शब्दाविषयी बोलायचे, तर अंधश्रध्देचे कधीही निर्मूलन होऊ शकणार नाही असे वाटते. त्याचे साधे कारण म्हणजे मानवी जीवनात किती विष्लेशण करू शकतो, किती वेळ अाहे, निर्णय घेण्याची प्रक्रीया किती जटील अाहे, हे पाहिले, तर माणसाला प्रचंड मर्यादा असतात. त्यातल्या त्यात तो विवेकवादी, कार्यकारणभावाला अनुसरून विचार करू शकतो, पण सर्व वेळी, सर्व गोष्टीत नाही. त्याला कधी ना कधी ‘लीप अॉफ फेथ’ घ्यावीच लागते. म्हणून श्रध्दा ही राहणारच. त्यामुळे ‘निर्मूलन’ असे न म्हणता, श्रध्दा मर्यादेत ठेवणे, असे फार तर म्हणता येईल. निर्मूलन या शब्दाऐवजी राजीव साने, amelioration असा शब्द सुचवतात. खालील दुव्यात amelioration संबंधी अनेक गोष्टींचा उहापोह ऐकायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=0enQUEUdKk4&t=1081s

In reply to by स्वधर्म

आपले म्हणणे पटणारे आहे. निर्मूलन म्हणजे समूळ उच्चाटन जी गोष्ट भावना नावाचा फॅक्टर असल्याने अशक्य आहे. एकदा निवारण हा शब्द राजीव साने यांनी सुचवला होता. अंनिस हे अंधश्रद्धा निवारण समिती असेही होउ शकेल. पण जेव्हा तुम्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवाल तेव्हा कुठे निवारण होण्याकडे वाटचाल होईल.

In reply to by जालिम लोशन

"फक्त एकाच धर्माच्या मागे लागले..." हा आरोप वारंवार केला जातो, त्यात तथ्य नाही हे मला जाणवत होते. एका मित्राने, ज्याला मी सेन्सिबल समजतो, त्यानेही हे विधान केले तेव्हा खरे-खोटे काय त्याचा तपास करावा ह्या इच्छेने आमच्या शेजारी अंनिसचे एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी अंनिसची अनेक मासिके, प्रसिद्धीपत्रके, दाभोलकरांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक, आणि अन्य साहित्य मला वाचायला दिले. त्यानंतर मी अशा निष्कर्षाला आलो आहे की हा खोटा आरोप तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून (राजीव सानेंच्या शब्दात, ज्यांना भगवा इस्लाम स्थापन करायचा आहे असे लोक) केला जातो, आणि त्याला सोशल मीडियाद्वारे वारेमाप प्रसिद्धी मिळते. प्रचाराला आपण बळी पडायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे. टीप: मी अंनिसशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतो व नाही, असण्याची शक्यता नाही. अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही, आणि माझा पिंडही कार्यकर्त्याचा वगैरे नाही. धन्यवाद.

In reply to by रविकिरण फडके

अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही,
अगदी सहमत आहे. देशासमोरील समस्यांची वर्गवारी करून प्राधान्यक्रम ठरवले तर अंधश्रद्धा खालच्या क्रमांकाला येईल.

गामा पैलवान 17/07/2019 - 17:22
अवांतर : प्रकाश घाटपांडे, तुमचं हे विधान वाचून आश्चर्य वाटलं :
पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, ....
दाभोलकरांनी अवैध मार्गाने संपत्ती जमवली होती. तुम्ही पोलिसांत असूनही तुम्हांस माहित नाही याचं आश्चर्य वाटलं. माझा एक जुना संदेश इथे आहे : http://www.misalpav.com/comment/811847#comment-811847 दाभोलकरांचे काही गुन्हे इथे आहेत (इंग्रजी दुवा) : https://www.hindujagruti.org/news/20475_dabholkar-s-scam-of-parivartan-nay-family-trust.html तसंच अनिसच्या काही सदस्यांची नक्षलवाद्यांत उठबस होती. कशावरनं नक्षल्यांनी दाभोलकरांचा काटा काढला नसेल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

nishapari 17/07/2019 - 18:02
तुम्ही सनातनचे साधक का ? रे कर्मा ... वाटलं नव्हतं .. बोलण्यावरून तर अगदी समजूतदार आणि विचारी वाटत होतात ... तो सनातनचा पेपर इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा माझ्या वाचनात आला - आणि हा पेपर काढणारे इतके मूर्ख लोक कोण आहेत असा प्रश्न पडला होता , पुढे हे लोक मूर्ख नसून पक्के शहाणे इतर श्रद्धाळूंंना मामा बनवणारे आणि महास्वार्थी आहेत , वेळप्रसंगी खूनही पाडणारे आहेत हे समजत गेलं .... त्यांचे पुरावा विशेषांकही असतात , आपल्यावरील आरोपांची खंडना करण्यासाठी प्रसिध्द केलेले .... आणि वाचक / साधक बहुधा डोळे मिटून विश्वास ठेवतात ..... इतरांनीही त्यावर विश्वास ठेवावा अशी साधकांनी अपेक्षा करणं म्हणजे अतिच आहे .... मुळातच एखादी संघटना संपूर्ण खोटी आणि स्वार्थी आहे , हे सगळ्या डोळे उघडून बघणाऱ्या लोकांना माहीत असताना त्या संघटनेने गोळा केलेले पुरावे सादर करून काय सिद्ध होणार आहे .....

In reply to by nishapari

जालिम लोशन 17/07/2019 - 22:40
म्हणजे त्यामध्ये मनःशांती+समाजऊध्दार+स्वऊन्नती जमलेच तर देशोध्दार करण्यासाठी सामील होता येईल फक्त सिमी, कम्युनिस्ट (माओवादी) ईसिस, हिजबुल मुजाहिदीन सारख्या outlawed संघटना नकोत.

In reply to by जालिम लोशन

nishapari 17/07/2019 - 23:28
मनःशांती आणि स्वउन्नतीसाठी - विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी , इगतपुरी . इशा योगा सेंटर , कोईम्बतोर परमार्थ निकेतन , हृषीकेश बिहार योगा सेंटर . देशोद्धार आणि समाजसेवेसाठी - भूमी ऑर्गनायझेशन , टीच फॉर इंडिया , गुंज , लोक बिरादरी प्रकल्प , पंख ऑर्गनायझेशन , हृषीकेश ... आणखी अक्षरशः शेकडो प्रामाणिकपणे समाजउन्नती करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आहेत . सनातन प्रभात पहिल्यांदा वाचला होता तेव्हाही तो मूर्खपणा वाटला होता आणि आजही तेच मत आहे ... फक्त आता त्यात जातीयतेला पद्धतशीर खतपाणी घालून , भारतीयांमध्ये तेढ आणखी वाढवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो ... व्यक्तिपूजा ( परात्पर गुरू वगैरे - परात्पर गुरूंना स्वतःभोवती आरती ओवाळून घेताना काहीच कसं वाटत नाही ? ) , कर्मकांड ह्या सगळ्यामुळे अध्यात्मिक उन्नती होते अशी साधकांची समजूत करून देणं - साठ टक्के पातळी नि 80 टक्के पातळी .... ह्या देवाला इतक्या प्रदक्षिणा आणि त्या देवाला तितक्या प्रदक्षिणा .... ह्याला ह्या बोटाने गंध लावायचं , दुसऱ्याला त्या बोटाने ... अमुक केल्याने काळी - दुष्ट ऊर्जा तुम्हाला हानी पोहोचवत नाही ... आदी असंख्य निरर्थक गोष्टींनी समाजातील एका गटाची जीवनपद्धती बदलून आपण समाजातील इतर घटकांपेक्षा वेगळे / श्रेष्ठ आहोत असा आभास त्यांच्या मनात निर्माण करायचा आणि मग त्याचा उपयोग इतर गटांविषयी द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी करायचा हे सनातनचं तंत्र आहे ... मी आस्तिक आणि हिंदू असूनसुद्धा हे माझं मत आहे ... सनातन या संस्थेला स्वार्थी राजकारण्यांचा अंतर्गत सपोर्ट आहे किंबहुना राजकारणी हेतूंमधूनच तिची निर्मिती झाली आहे .... देशात एकता निर्माण न होऊ देण्यासाठी ही संस्था अथक कार्यरत असते ...

In reply to by nishapari

गामा पैलवान 17/07/2019 - 23:35
निशापरी, सनातनचा साधक असणे वा नसणे हा काही गुन्हा नाहीये अजूनही. सनातन प्रभात हा पेपर साधना करणाऱ्यांसाठी काढला आहे. तुम्हांस साधना करण्यात रस नसेल तर तो मूर्खासारखा वाटणार. त्याला इलाज नाही. बाकी, ते खूनबिन न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. ३१ डिसेंबर २०१३ रोजी सनातन संस्थेच्या ६ साधकांची न्यायालयाने पूर्ण चौकशीअंती निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातूनही तुम्हांस अधिक माहिती मिळवायची असेल तर सरकार सकट बरेच बुबुडाविपुमाधवि इवल्याश्या सनातन संस्थेमागे का हात धुऊन लागलेत, याचा जरा शोध घ्या म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

nishapari 17/07/2019 - 23:58
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही . साधक असणं गुन्हा आहे असं मी म्हटलंच नाही आहे ... पण त्यामुळे तुमच्या मतांची वॅलिडीटी एकदम कमी झाली , निदान माझ्या दृष्टीत तरी ... म्हणजे एखाद्याशी अगदी गंभीरपणे तात्विक / आध्यात्मिक चर्चा करत असताना त्याने मधेच "आमच्या आसाराम बापूंनी असं असं सांगितलं आहे " असं विधान केलं तर आपलं बोलणंच खुंटेल की नाही ... की ह्या माणसाला आपण विचारी समजत होतो , आता काय बोलणार याच्याशी .. तसं काहीसं झालं .... असो , कदाचित तुमचंही असंच मत असेल , कुणाला समजावतोय मी असं ... सरकार मागे लागलेलं नाही , नुसता दिखावा ... सरकारचा आतून पाठिंबा आहे म्हणूनच गुन्हे सिद्ध होऊ दिलेले नाहीत... काय चाव्या फिरल्या असतील आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो .... मोठ्या मोठ्या लोकांचे हात अडकले आहेत , ते कशी अटक होऊ देतील गुन्हेगारांना ? त्यांची नावं नाही का समोर येणार .... दाभोलकरांची हत्या झाली त्यानंतर एक - दोन दिवसातच सनातनच्या मुख्य कार्यकर्त्यांची बैठक टीव्हीवर दाखवली होती , अतिशय प्रसन्न होऊन हास्यविनोद करत होते , अजून आठवत आहे स्पष्ट ... कसा काटा बाजूला केला - खूप मचमच करत होता असा भाव उघड दिसत होता .

In reply to by nishapari

स्वधर्म 19/07/2019 - 15:01
निशापरी, तुमच्या भावना समजल्या. जिथे विचार थांबतो, तिथे बहुसंख्य लोकांची श्रध्दा सुरू होते. हे नैसर्गिक अाहे कारण मी वर म्हटल्याप्रमाणे माणूस अमर्याद वेळ व प्रत्येक गोष्टीचा विचार/ विश्लेषण करू शकत नाही. पण काही लोकांच्या बाबतीत श्रध्दा अाधी येते अाणि मगच विचार (जर काही केला तर…) सुरू होतात. मी व्यक्तीश: या लोकांना काही सांगणं अाणि त्यांचं मत बदलणं अशक्य मानतो. याचा अाणि शिक्षणाचा, भाषेवरील प्रभुत्वाचा इ. काहीही संबंध नसतो, असा अनुभव अाहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 17/07/2019 - 23:25
प्रकाश घाटपांडे, चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. दाभोलकरांबद्दल समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीही अंधारात आहेत असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनन्दा 18/07/2019 - 06:04
माझ्या मते चळवळ, संस्था, आणि ती सुद्धा एखाद्या मोठ्या सामाजिक विषयाला हात घालणारी असली तर ते एखादा व्यवसाय चालवण्यासारळेच असते. त्यात अठरापगड माणसे देखील येतात आणि गुंडपंडापासून राजकारणी मीडिया वगैरे सगळ्यांना खुश ठेवणे देखील येते. याखेरीज स्वतःच्या अन्य स्वार्थी हेतूने पैसा देणारे अनेक लोक देखील येतात. या सगळ्याला सांभाळून घ्यायला बेहिशोबी पैसा लागतो. तो नसेल तर सनातन होते. व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी. त्यामुळे एखादी संस्था जर राजकारणी स्थानिक गुंड आणि मीडिया जर manaje करत नसेल तर असे होते. दाभोलकरांनी अवैध संपत्ती जमवली होती का या पेक्षा टी नेमकी कशासाठी जमवली होती हे देखील या बाबतीत महत्वाचे ठरावे. त्यांनी या संपत्तीतून कोणते वैयक्तिक लाभ घेतले होते का, असल्यास कोणते, इत्यादी माहिती दाभोलकर माणूस म्हणून उच्च होते की नीच होते याची चर्चा करताना आवश्यक आहे. केवळ दाभोळकरांवर अंधविश्वास असणे वाईट तसेच केवळ घोटाळा दिसला म्हणून त्यांना धोपटणे देखील वाईट. एका संस्थेने कार्याचा भाग म्हणून त्यांच्यावर खटले टाकणे हे सर्वथा समर्थनीयच आहे, पण मी स्वतः एक माणूस म्हणून दाभोलकरांना समजून घेताना या गोष्टींचा देखील विचार करतो.

In reply to by आनन्दा

आनन्दा 18/07/2019 - 06:07
अवांतर दाभोलकरांचा खून त्या खुनाने ज्याचा सर्वाधिक फायदा होईल अश्या माणसाने केला आहे, आणि सनातन ला दाभोलकर मेल्याने काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे निशापरी याना विनंती आहे की या बहुपदरी राजकारण असणाऱ्या घटनेतून कोणतेही एकांगी निष्कर्ष काढू नयेत..

In reply to by आनन्दा

सहमत नाही. सनातन संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या विचार मार्गाच्या आड येणारी चळवळ म्हणजे अंनिस. व अंनिसच्या म्होरक्यालाच संपवले तर चळवळ भरकटेल. प्रत्येक गोष्ट ही आर्थिक फायद्यासाठी करत नाहीत. आपल्या विचारांच्या प्रसाराला दाभोळकरांच्या चळवळीने क्षति पोचते. मग त्यांना संपवा. हा विचार विरोधी लोकांनी केला असण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता व्यक्त करणे म्हणजे निष्कर्ष नव्हेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 18/07/2019 - 19:00
गांधींच्या अनुभवानंतर माझ्या मते विचार संपवण्यासाठी माणूस मारण्याचा मूर्खपणा कोणी करेल असे वाटत नाही. जर तसा तो सनातन ने केला असेल तर ते समजून घेणे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. पण माझे अनेक मित्रा सनातन चे साधक आहेत, आणि ते मुंगी सुद्धा मारत नाहीत. त्यांचा लढा सूक्ष्म पातळीवर आहे, त्यांना व्यक्ती मारण्यात रस नाही. व्यक्तिमागील प्रेरणा आणि ऊर्जा मारण्यात रस आहे. माणूस मेला तर त्याला सहानुभूती मिळते हे ते पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळे मी या बाबतीत सनातनला पूर्णपणे निर्दोषत्व देतो, किमान माझ्यापुरते तरी.

In reply to by आनन्दा

संगणकनंद 21/07/2019 - 09:14
व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी.
जमलं तर निसर्गदत्त महाराजांचे "I am that" हे पुस्तक किंवा रमण महर्षी यांच्या आश्रमाने प्रकाशित केले त्यांचे संवाद वाचा. कदाचित, साधना काय असते हे तुम्हाला नव्याने कळेल.

काही लोक वयपरत्वे म्हणजे जस्ं जस्ं वय वाढत चालतं तसं तसं श्रद्धाळु होत जातात, स्पष्टच सांगायचंच तर जगरहाटीतल्या अनुभवांनी पिचल्यावर लोक देवधर्माकडे वळतात असे वाटते. अर्थात त्या बाजूला वळतात म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला असे वाटत नाही. हा ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे. पण,आयुष्याच्या मध्यावर देवाशी भांडण असणारे, त्यांच्याशी टक्कर घेणारे हळूहळू हरिभजन, स्मरण, नामस्मरण, याकडे वळतात असे वाटते. -दिलीप बिरुटे (मध्यातून उत्तरार्धाकडे दृष्टिक्षेप टाकणारा) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बदल मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियेमुळे होत असतात. मेंदुतला माणूस पुस्तकात या विषयी अधिक माहिती आहे. मे.पु रेग्यांचे विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे ही पुस्तक जरुर वाचा

In reply to by प्रकाश घाटपांडे

"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही," असं म्हणना-या स्टीफन हॉकिंगच्या मेंदूत असे बदल का झाले नसतील असे मला राहुन राहुन वाटते. आपण सुचवलेलं पुस्तक सवडीने वाचेन. मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. >> हीच मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रिया आहे अस मी वर म्हटलय. गॊड डिल्युजन हे डॊकिन्सच पुस्तक मुग्धा कर्णीक यांनी मराठीत अनुवादित केल आहे. ते ही जरुर वाचा. अस्तिक नास्तिक असे बाउंडरी लाईन वाले कंपार्टमेंट नसतात. ते स्केलवर घेतल आहे त्यांनी. काळी पांढरी विभागणी ही खूपच बाळबोध असते.पण आकलनाच्या प्राथमिक टप्प्यावर त्याचा उपयोग होतो.

कंजूस 18/07/2019 - 10:51
शनिला तेल वाहणे आणि अंधश्रद्धा याचा काय संबंध? ----------------- अनिसला किंवा दुसऱ्या कुणाला नकोशी वाटणारी अंधश्रद्धा कोणती? ---------------------------- निरंथन घाटे ज्या अंधश्रद्धेवर टीका करत होते ते कोणते मुद्दे? -----------------------

Rajesh188 18/07/2019 - 11:44
हे जग देवाने निर्माण केले आहे आणि त्याचे नियंत्रण सुधा तोच करतो अशी माणसाला वाटत कारण अजुन सुद्धा जगातील खूप गोष्टी कशा घडतात ह्याचे कोडे मानव सोडवू शकला नाही . जगाचा कोणीतरी निर्माता आहे हे समजणे श्रद्धा आहे की अंध श्रद्धा . विज्ञान सुद्धा जग कसे निर्माण झाले हे शोधत आहे ते आणि जे प्रमेय मांडले आहेत त्यात सुद्धा तर्काचाच भाग आहे . जीव कसा निर्माण झाला हे विज्ञान सांगते . पण प्रतकाशात प्रयोग शाळेत जिवनिर्मितच्या काळातील वातावरण निर्माण करून मुंगी एवढं सुद्धा जीव निर्माण केलेल्या च उदाहरण नाही . विज्ञान आणि आस्तिक असणे हे परस्पर विरोधी वर्तन नाही दोन्ही समांतर विचार आहेत . पण विज्ञान वादी असण्याच सिद्ध करण्यासाठी नास्तिक असणे हे बिलकुल गरजेचं नाही . धर्मात म्हणजे हिंदू धर्मात पर धर्मावर मी बोलू इच्छित नाही तो अधिकार सुद्धा नाही . कर्म करा असेच सांगितले आहे कर्म करू नका देव तुम्हाला देईल असे हिंदू धर्म सांगत नाही . चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर शिक्षा . आणि हा विचार समाज विघातक नक्कीच नाही आणि ह्या विचाराचा पगडा असल्या मुळे बरीच लोकं वाईट काम करायला धजवत नसतं . विरोध हवा पण धर्माला आणि देवाला नको (जो पर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत देव ही कल्पना नष्ट होवू शकत नाही ),तर कर्मकांडाला विरोध हवा . विज्ञान म्हणजे काही वेगळं नसतं अनुभव मधून शिकणे हा सर्व सजीवांची उपजत वृत्ती असते . माणूस असाच अनुभवातून शिकून ,प्रयोग करून आताच्या आधुनिक स्थितीत पोचला आहे त्याच्या ह्या प्रगतीत धर्म आणि देव कधीच अडसर ठरली नाहीत . पण आत्ताच का काही लोकांना त्याची अडसर वाटू लागली आहे .ह्यात फक्त समाजसुधारणा हा हेतू आहे हे काही पटत नाही . संस्कृती हे प्रकरण अजुन वेगळं आहे . पाणी नास्तिक किंवा हिंदू धर्म विरोधी लोक श्रद्धा,आणि संस्कृती ची मिसळ बनवून तिसराच पदार्थ निर्माण करतात जो त्यांना टेस्टी लागतो . पण ती चव आस्तिक लोकांना कडवट लागते

Rajesh188 18/07/2019 - 12:06
माणसाच्या मेंदूत जी अधभुत ताकत आहे ती निसर्गाने दिली आहे . ह्यात विज्ञान चा काहीच हातभार नाही . बाकी प्राण्यांचा मेंदू विकसित झाला नाही फक्त माणसाचा झाला ह्यात आपले काहीच योगदान नाही ती देणगी आहे .

सुबोध खरे 18/07/2019 - 12:24
कर्मकांडाला विरोध हवा कर्मकांडाला टोकाचा विरोध असू नये. जोवर कर्मकांड तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणत नाही तोवर त्याला विरोध नसावा. कर्मकांड हे सुद्धा मानवी मनाला आधार देते. जपाची माळ हातात घेऊन जर एखाद्या भयभीत माणसाला मानसिक आधार मिळत असेल किंवा भूमीपूजा ग्रहशांती केल्याने एखाद्या मनाला दिलासा मिळत असेल तर त्याला टोकाचा विरोध असू नये. जागेचे भूमिपूजन किंवा ग्रहशांती इ कोणतेही कर्मकांड न करता गृह प्रवेश करणारे लोक मिपावर १ % सुद्धा नसतील याची मला १०० % खात्री आहे. आणि यातील बरेच लोक बायकोला/ आईला हवं म्हणून ते( कर्मकांड) करतो असे समर्थनही करताना आढळतील. ( त्यात त्यांनाही ५ % किंवा १० % का होईना समाधान वाटत असतंच). महा नास्तिक लोक सुद्धा व्हिस्की गोल कटग्लासात, वाईन हि उंच अशा वारुणी चषकात आणि रम गोल ग्लासातुन पितात. , त्याच बरोबर व्हिस्की बरोबर सोडा घेतला पाहिजे आणि खायला व्होडका बरोबर निळे चीज स्कॉच बरोबर गौडा किंवा चेदार चीजच खाल्ले पाहिजे. साखरपुड्याला वाग्दत्त वधूला हिऱ्याची अंगठीच दिली पाहिजे. वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे. हे सर्व कर्मकांडच आहे. शेवटी काय तर अतिसर्वत्र वर्जयेत

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे. पुरोगाम्यांची कर्मकांड थोडी वेग्ळी असतात. दीपप्रज्वलन करुन उद्धाटन व हम होंगे काम याब ने सांगता. काही ठिकाणी कालबाह्य कर्मकांडाला कालसुसंगत पर्याय देउन आपलेसे केले असते.मनुष्य हा शेवटी होमो सेपीयन च ना! होमो डेअस कडे वाटचाल चालू आहे संथगतीने

In reply to by प्रकाश घाटपांडे

Rajesh188 18/07/2019 - 12:56
तुमच्या कडून ह्या प्रतिसाद मध्ये शब्द खेळ केलेला जाणवतो . कर्मकांड हे कर्मकांड च असते ते काळानुसार बदलत असलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही . .

In reply to by Rajesh188

कर्मकांड म्हणजे ते वाईटच वा अंधश्रद्धच असे नाहीये. कर्मकांड हे कर्मकांडच त्याला कृष्णछटा ही शोषण व त्रासदायक बाबी असलेल्या कर्मकांडामुळे मिळाली.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 18/07/2019 - 13:51
कर्मकांड मला अपेक्षित नरबळी देणे कोंबड्या किंवा बकरे कापणे धर्मा च्या नावावर . करणी निवारण म्हणून विधी करणे. आणि अशा पद्धतीची कर्मकांड नष्टच झाली पाहिजेत. सती ची प्रथा त्या काळी योग्य असेल (जेव्हा यवन हिंदू स्त्रियांची इज्जत लुटायचे )पण आता काळ बदलला आहे ती नष्ट झालीच आहे. आणि हा बदल हिंदू धर्म विज्ञान वादी आणि लवचिक असल्या मुळे झाला आहे . अशा प्रकारच्या रुढीला मी कर्मकांड संबोधलं आहे .. गणेश पूजन वास्तू पूजन सरस्वती पूजन वट पौर्णिमा झाडाचे पूजन.. सर्प पूजन ह्याला माझा विरोध नाही कारण ह्या सर्वात गहन अर्थ आहे

In reply to by Rajesh188

राघव 18/07/2019 - 23:40
कर्मकांड का करायचं? हेतू काय? कर्मकांडात आणि जवळपास सगळ्याच बाबतीत हा हेतूच महत्वाचा असतो. अपाय होत नसेल पण उपयोगही होत नसेल, तर ते कर्मकांड करण्यात वेळ घालवायचाच का बरे? पूजा करणं हे कर्मकांड झालं? की पूजा अशीच झाली पाहिजे हे कर्मकांड झालं? त्याचं उत्तर पूजा का करायची यात आहे. हेतू जर भगवंताचं स्मरण करणे, कृतज्ञ असणे, प्रेम असणे या सारख्या काही कारणांसाठी असेल, तर मनापासून केवळ हात जोडून नमस्कारही पुरेसा आणि ते देखील कर्मकांडच की. आता यात जर दृढ श्रद्धा असेल की मी भगवंताला त्याच्याविषयीचं प्रेम मनापासून मागितलं तर ते नक्की मिळेल, तर ती श्रद्धा योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची आपल्यासारख्यांना गरजच काय? श्रद्धेची कसोटी कसोटीच्याच क्षणी होते. त्यावेळेस ती दृढ राहण्यासाठी आचराची फार मोठी पूंजी लागते. असो. अवांतरः सती जाणं आणि सती देणं ह्या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. एकात त्या व्यक्तीशिवाय जिवंत राहण्यात देखील काही अर्थ नाही अशी टोकाची सर्वसंगपरित्यागाची भावना आहे आणि दुसर्‍यात सदोष मनुष्यवध आहे. यवनांपासून वाचण्यासाठी जोहार करणे आणि सती जाणे ह्या देखील भिन्न गोष्टी आहेत. तेवढ्याच उत्कट आहेत आणि अत्यंत हेलावणार्‍या आहेत. यातल्या कोणाचंही समर्थन कोणीच करणार नाही. फक्त त्या कृतींमधील फरक मांडावासा वाटला.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 19/07/2019 - 18:32
खरे बुवांनी ( हे बुवा एकदम सपष्ट ) सुखी व निर्धोक आयुष्याचा मार्गच सांगितला आहे ! श्रद्धा ही कंट्रोल प्लस की आहे ( मॅक्रोस ? ) पण तिच्यात स्वअनुभवांचे घटक वापरले तर तो अधिक निरदोष मॅक्रॉस सिद्ध होतो .इथे श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक पडतो .घाईघाईने निश्कर्श काढणे यात अंधश्रद्धा पूढे असते कारण असा निष्कर्ष काढणे सोपे असते व माणसाला सोपेपणा भावतो .

Rajesh188 18/07/2019 - 12:46
अतिप्राचीन काळी बनलेली थडगी (pyramid) Kashi बनली असतील . मानवी शरीर ( मृत्यू नंतर)खूप दिवस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे लागत हे तेव्हा अतिप्राचीन काळी कसे माहीत होते . ह्या वर प्रकाश टाकण्याची तसदी नास्तिक लोक घेत नाहीत . प्राचीन मंदिरांची शिल्पकला ही अत्यंत सुंदर आहे जेव्हा काहीच आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हती तेव्हा अशा वास्तू निर्माण कशा झाल्या होत्या. हा प्रश्न नास्तिक लोकांना कधीच पडत नाही .

गामा पैलवान 18/07/2019 - 12:46
निशापरी,
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही .
तुम्ही धर्मादाय आयुक्तांच्या नोंदी प्रत्यक्ष पाहून खात्री करू शकता. इथे एक पन्नास एमबी व चाळीस पानांची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links हिच्यातल्या नोंदी या प्रत्यक्ष शासकीय खात्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष प्रती आहेत. वाचून समजून घ्या व खात्री करवून घ्या. आ.न., -गा.पै.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 18/07/2019 - 22:44
पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ?

Rajesh188 18/07/2019 - 13:11
एकच धर्मावर आक्रमक टीका करणाऱ्या व्यक्ती चा हेतू हा सुपारी घेतलेल्या गुंड लोकांसारख असतो . ज्याला मारायचे आहे त्या व्यक्ती शी काही संबंध नसतो .

गवि 18/07/2019 - 14:30
आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-) बाकी निरंजन घाटे यांचे सर्व म्हणणे एरवी पटले असते जर ते वाहायला सोबत तेल घेऊन गेले नसते. जागेविषयी नॉस्टॅल्जिया किंवा अटॅचमेंट यामध्ये आणि अतार्किक वागण्यामध्ये फरक या गोष्टींमुळे वाटतो. तेही जर घाटे स्वतः आपण विज्ञानवादी असल्याचा दावा सार्वजनिकरित्या करत असते तर. ते तसे करत होते का याबद्दल माहिती नाही.

In reply to by गवि

आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-)
+१०००००००० मला काल अनेक स्वप्नापैकी एक लघु स्वप्न पडलं. कोणीतरी शनिपाराला तेल घेऊन चाललंय असं दिसलं. स्वप्नात चेहरा खुप झूम करुन पाहिला, पण चेहरा स्पष्ट लक्षात आला नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

त्यांच्या अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हे त्यांच्याशी बोलण्यावरुन मला झालेले आकलन मी मांडले आहे. तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा. एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे.तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो जेव्हा तुमचे प्रतिसाद गोंधळात टाकतात असे जेव्हा कुणी म्हणत तेव्हा मला फार बर वाटत. याचा अर्थ समोरच्याची विचारप्रक्रिया चालू झाली आहे असे मी समजतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 18/07/2019 - 15:06
तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे गौण नाही. प्रतीकांनीच सगळा फरक पडतो. पुन्हा एकदा: यात घाटे हे स्वतःला तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणवत असल्यास आणि त्याविषयी ते सार्वजनिकरित्या आग्रही असल्यास आणि असल्यासच यात काही मिसमॅच आहे असं म्हणता येईल. ते केवळ उपजीविका आणि छंद म्हणून विज्ञानआधारित कथा लिहीत असते तर हे सर्व पूर्ण गैरलागू. अगदी शुद्ध भाविक भक्त असण्याला कोणाचीही हरकत अथवा फाऊल नसावा. सार्वजनिक भूमिका आणि वर्तणूक यात सुसंगती शोधत असलात तर मात्र मुद्दा पटत नाही.

In reply to by गवि

राघव 18/07/2019 - 17:34
तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणजे देव वगैरे न मानणारा असे आपल्याला सरळसोट म्हणायचे नाही, हे गृहित धरतो. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव न समजता ती अनुकरणे वा कोणी सांगतो म्हणून करणे, यात वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. पण हे फक्त देवभोळ्या कल्पनांसाठीच लागू पडत नाही. सगळ्याच बाबतीत पडते. श्रद्धा असण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पण ती श्रद्धा ठेवण्यामागे कारण / हेतू काय ते महत्त्वाचे. हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे एखादे मत बदलले तर तेही का बदलले? ते समजून न घेता उगाच टिका करणेही वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून नाही. होऊ शकते की दुसरे मत त्या व्यक्तीला पटायला लागले असेल. किंवा अगदी कुणाचे मन राखावे म्हणूनही ती व्यक्ती एखादी गोष्ट स्वतःच्या मनाविरुद्ध असलेली गोष्ट करू शकते. शक्यता अनेक आहेत. आततायीपणाने सरळ टिका करावी असे काही मला पटत नाही. राघव.

In reply to by गवि

आनन्दा 18/07/2019 - 18:54
मला पुस्तकातून जेव्हढे घाटे उलगडले तेव्हढे ते अज्ञेयवादी होते. त्यांनी एकाच वेळेस बऱ्याच लोकांचे संशोधन अभ्यासले होते, आणि त्यातून त्यांनी कोणताही ठाम निष्कर्ष काढायचे टाळले होते असा माझा तरी अंदाज आहे. ते एकाच वेळेस देवाचे अस्तित्व भावनिक गरजांसाठी आहे असेही म्हणतात आणि त्याच वेळेस त्याच प्रामाणिकपणे पुनर्जन्माच्या घटनांचे पुरावे देखील मांडतात. थोडासा irrational वाटावा असा माणूस, पण स्वतःशी प्रामाणिक असावेत. अन्यथा सार्वजनिक रीत्या इतक्या विरोधाभासी भूमिका घेणे सोपे नाही.

In reply to by गवि

तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे शंभर टक्के सहमत.
प्रतीकांनीच सगळा फरक पडतो.
खरंय...! -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मुद्दा महत्वाचा आहे>>>>>म्हणजे नुसतेच लाईनीत उभे असतील तर कमी अंधश्रद्ध, हार घेउन उभे असतील तर त्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध, हार व तेल दोन्ही घेउन उभे असतील त्याही पेक्षा अधिक अंधश्रद्ध,आणि साष्टांग नमस्कार घालत असतील तर ठार अंधश्रद्ध अशी प्रतवारी करता येईल. :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 25/07/2019 - 12:09
प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू नकोया का विनाकारण? तुमच्या मूळ लेखातली वाक्यरचना पहा:
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले.
नुसते एखाद्या धार्मिक ठिकाणी "जाणे" हे बालपणीच्या आठवणी, अटॅचमेंट वगैरे यांमुळे असू शकतं. तिथे तेल वाहतात ते घेऊन जाणं हे खास विधीसाठी जाणं ठरतं. त्यालाही हरकत एरवी नसावीच. पण कोणी जर तार्किक विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा प्रसार सर्वत्र करत असेल तर ती विसंगती ठरते. मूळ वाक्यात फक्त "शनिपाराला तेल घेऊन जाणे" एवढंच म्हटलं आहे. त्यानुसार प्रतिक्रिया येणार. ते रांगेत उभे होते, वगैरे हे नंतर स्पेसिफाय केलं गेलं. तसं असेल तर मग मूळ वाक्यच तसं का नाही लिहिलं? अगदी रांगेत उभे असले (म्हणजे आपल्या आठवणीतलं ठिकाण दृष्टीस पडण्यासाठी रांग लावणं भाग असेल तर) तरीही थेट कर्मकांडाचं पालन म्हणता येणार नाही. पण तेल वाहणे हाही नॉस्टॅल्जियाचा भाग असू शकतो असं म्हटलं तर मग विसंगतीबद्दलची चर्चाच खुंटते. मग काय काहीही विधी करावेत आणि त्यात माझ्या बालपणीच्या रम्य दिवसांची आठवण म्हणून करतो असं म्हणावं. परंपरा नाहीतरी अशाच कॅरी फॉरवर्ड होत असतात. असो. आता उगीच शाब्दिक कसरत होतेय.

In reply to by गवि

मी फक्त प्रतवारीचा मुद्दा माण्डला.प्रत्येक श्रद्धा ही अन्धच अस्ते.बाकि आप्ल्या मताचे स्वागतच आहे.असो

In reply to by कंजूस

गवि 18/07/2019 - 15:50
ती व्यक्ती सार्वजनिक भूमिकेत "ठराविक पायच प्रथम बाहेर टाकणे ही सवय तर्कदुष्ट आहे, ती अंधश्रद्धा आहे आणि तसे वागणे टाळावे, त्यात विवेक नाही" अशा आशयाचे म्हणणे मांडत नसल्यास कोणतीही विसंगती नाही. हरकत तर कोणत्याही परिस्थितीत नसावी. पुन्हा एकदा : घाटे यांची "शनिपारावर तेल वाहायला किंवा अन्यत्र देवपूजेस विरोध दर्शवणारी किंवा त्याला योग्य न मानणारी अशी काही सार्वजनिक प्रबोधनात्मक जाहीर भूमिका होती का हे मला ठाऊक नाही.

कंजूस 18/07/2019 - 17:03
काही श्रद्धेमुळे इतरांना त्रास नुकसान होऊ लागले की म्हणावेसे वाटते थांबव. किंवा बरेच जण तीच गोष्ट करू लागले की डोंगराएवढे रूप धारण करते.

कंजूस 18/07/2019 - 20:32
श्रद्धाळु लोकांना एकमेकांचे हात धरून रिंगण करून नाचायला आवडतं. नसलेल्यांना रिंगणात अडकवतात, सुटू देत नाहीत. ( लहानपणीचा खेळ आठवा.) आतला खेळाडु मग काय करतो? रिंगणातल्यांना गोष्टी सांगून गुंगवतो आणि पटकन निसटतो. हेच ते घाटे टेक्निक. निरंतर श्रद्धाळुंपासून सुटकेचा मार्ग. तामलीत तेल घेऊन पार गाठणे.

गामा पैलवान 18/07/2019 - 22:22
राघव,
हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते.
लाखमोलाचं विधान! एकदम पटलं. श्रद्धेमागचा हेतू बरोबर नसेल तर ती श्रद्धाच नव्हे. श्रद्धा नेहमी दृढ म्हणजे न डळमळणारी असते. ऐकलेलं वा अनुभवलेलं ते श्रत्. ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. श्रद्धा ही मनाची कपॅसिटी आहे. ती दृढंच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राघव 18/07/2019 - 23:11
ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. खरंय. मन जेव्हा एखादी गोष्ट संपूर्णपणे मानतं/ अ‍ॅक्सेप्ट करतं तेव्हाच ती श्रद्धा टिकते. पण यात एक गोम आहे. जर मोकळं मन नसेल तर हेकेखोरपणाकडे ही वृत्ती जाते. मग समोरचा कितीही का बरोबर वा संयुक्तिक का सांगेना.. मी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा का ठेवतो हे मला ठामपणे माहित पाहिजे. पण त्या कारणाहून योग्य असं कारण असल्यास ते मान्य करण्याची तयारीही हवी, अगदी विरुद्ध मतासाठी असल्यास देखील. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असं आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून म्हणणं आणि आचरणं, हे फार नाजुक अन् कठीण कर्म आहे.

In reply to by गामा पैलवान

शाम भागवत 19/07/2019 - 13:03
न डळमणाऱ्या श्रध्देला “निष्ठा” म्हणतात. “श्रध्दा” नव्हे. निदान अध्यात्मात तरी अशीच व्याख्या करतात.

Rajesh188 18/07/2019 - 23:02
4-year-old boy in Australia claims to be reincarnation of Princess Diana “Billy (aged two at this time) pointed and said, ‘Look! It’s me when I was a princess’,” when he spotted Diana on a card, says his father

सुबोध खरे 19/07/2019 - 10:59
त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. अनेक सुख दु:खाच्या स्मृती (नॉस्टॅल्जिया) त्याच्याशी निगडित होत्या तर ते शनिपाराशी (नुसते० गेले त्यात गैर नाही. पण ते तेल घेऊन गेले या बद्दल लोकांचा आक्षेप असेल तर तो समजण्यासारखा आहे. तुझे आहे तुजपाशी मध्ये काकाजी म्हणतात तसे -- कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

लाईनीत उभे होते ना? मग झाल. तेल हार असो नसो. असा तो मुख्य मुद्दा आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट हे पुस्तक मूळातुनच विकत घेउन वाचण्यासारखे आहे.त्यात त्यांच्या अजून काही भुमिका समजत जातात. तसेच विचारातील बदल ही चर्चिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.
समाजाला मान्य होणार नाही हे अगदी बरोबर आहे. कारण समाजाचा अपेक्षाभंग होत असतो. विज्ञान या विषयावर लेखन करणार्‍या लोकांची वाचकांमधे एक प्रतिमा असते. ती अर्थातच त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेली असते. एखाद्या लेखकाविषयी आपण जे मत बनवतो ते त्याच्या लेखनातून. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. क्रिकेट, सिनेमा, राजकारण यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी सुसंगत वागत असतात तो पर्यंत आपण त्यांना डोक्यावर घेउन नाचतो. जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षा विसंगत वर्तन त्यांच्याकडून व्हायला लागते त्यावेळी आपण त्यांना पायदळी तुडवायला सुरवात करतो.त्याही व्यक्ती प्रथम प्राणि आहेत नंतर माणूस (होमो सेपीयन) आहेत व नंतर यशस्वी प्रथितयश लोकप्रिय वगैरे व्यक्तिमत्व आहेत हे आपण विसरुन जातो. निरंजन घाटे जेव्हा मित्राला शनिपाराच्या लाईनीत दिसले त्यावेळी त्याच्या मनातील निरंजन घाट्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. हा जसा एक भाग आहे तसा माणसांच्या दीर्घ आयुष्यात सुरवातीच्या टप्प्यात असलेली मते नंतरच्या टप्प्यात असतीलच असे नाही. मतांच्या छटा बदलत जातात. तोही प्रगल्भ होत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना! सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो. प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क 22/07/2019 - 08:55
सबब घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे हे विधान दिशाभूल करणारे आहे.

Rajesh188 19/07/2019 - 14:22
भारतात तथा कथित पुरोगामी,नास्तिक,पर धर्मीय हे फक्त हिंदू धर्मात ज्या काही अंध श्रद्धा आहेत त्या वरच चर्चा करत असतात .बाकी धर्माच्या अंध श्रधेवर कधीच चर्चा होवून देत नाहीत . काय अंध श्रद्धा फक्त हिंदू धर्मात च आहेत ? हिंदू धर्म हाच खरा विज्ञान वादी धर्म आहे . विमानाची कल्पना हिंदू धर्मातच आहे . ब्रह्मास्त्र ची कल्पना हिंदू धर्मातच आहे काम शास्त्र वरचा ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . आरोग्य वर ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . कसे जीवन जगावे ह्याचे उत्तम मार्ग दर्शन हिंदू धर्मच करतो ( गीता आणि महाभारत) हे सर्व प्रकारचे विचार दुसरा कोणताच धर्म करत नाही तरी काही . हिंदू व्यतिरिक्त बाकी कोणत्याच धर्मातील अंध श्रद्धा न वर हे तथाकथित पुरोगामी टीका करताना कधीच दिसणार नाहीत

गामा पैलवान 21/07/2019 - 12:32
जॉनविक्क, पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ? न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जॉनविक्क 21/07/2019 - 13:46
न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). (बहुतेक) आपणही जनहित याचिका दाखल करू शकता. कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. सर्व कायदे सरकारीच असतात, खाजगी कायदा हा प्रकारही सरकारच्या कायद्याशिवाय बेकायदेशीरच. सबब आपण हे करू शकता. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही त्यांना स्टॅन्ड तर घ्यावाच लागेल. बाकी तज्ञ बोलतीलच तो पर्यंत आरोप ठेवले जाणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं न्हवे असं समजून सत्य जनते समोर येईलच व आलेच पाहिजे याची खात्री बाळगूया.

In reply to by जॉनविक्क

गामा पैलवान 22/07/2019 - 01:49
जॉनविक्क, संजीव पुन्हाळेकरांनी तड लावायचा प्रयत्न केला तर त्यांनाच उलट फालतू कारण सांगून अटक केली. अर्थात न्यायालयाकडनं जामीन लगेच मिळाला. सरकार कोणाचं आहे हे कळून येतं. आ.न., -गा.पै.

नगरीनिरंजन 22/07/2019 - 10:37
श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.
ह्या वाक्याला आधार काय? कदाचित ती मानवी जिवाला घातक असल्याने भविष्यात नष्ट होणार असेल. उत्क्रांती ही लक्षावधी वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापित धर्म व अनुषंगिक श्रद्धा यांचे आयुष्य केवळ काही हजार वर्षांचे आहे.

सुबोध खरे 25/07/2019 - 09:38
सर्वोच्च न्यायालयात माझा सरकार विरुद्ध खटला चालू असताना मी पुण्याच्या कमांड रुग्णालयात कामाला होतो. तेथे दिल्लीवरून एक सांध्याच्या रोगांचे तज्ज्ञ कर्नल चतुर्वेदी हे आले होते. त्यांच्या बरोबर भोजन करत असताना ते म्हणाले कि तु न्यायालयात कशाला गेलास? मी त्यांना म्हणालो न्यायालयात न्याय मिळेल अशी माझी (faith) श्रद्धा आहे. विश्वास( belief) आणि श्रद्धा(faith) यात सूक्ष्म फरक आहे त्यावर ते म्हणाले कि श्रद्धा असल्याने कोणताही फायदा होत नाही. मी त्यांना शांत पणे म्हणालो सर तुमची बायको तुमच्याशी एकनिष्ठ आहे हि तुमची श्रद्धा/ विश्वास आहे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर सुखाने जेवत आहात. जर आता तुम्हाला कळलं कि दिल्लीत तुमच्या बायकोचं लफडं आहे तर तुम्हाला हेच जेवण गोड लागणार नाही. ते दोन मिनिटं विचार करून म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण लोकांचं भलं करतो आहोत त्यामुळे आपलंही चांगलंच होईल हि सामान्य माणसाची श्रद्धा (/विश्वास) असते. अशा श्रद्धेला खोटं ठरवून नक्की काय निष्पन्न होतं ? पराकोटीचे नास्तिक बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःच्या खाजगी जीवनात अनेक श्रद्धा बाळगून असतात. पण ती केवळ धर्मावर आधारित नसल्याने तिला श्रद्धा म्हणायचे नाही. कम्युनिस्ट माओवादी इ लोकांनी केलेले अमानुष शिरकाण हे कोणत्या विचारसरणीने होते? ती बुडत चाललेल्या कम्युनिस्ट विचारसरणीवर असलेल्या (अंध) श्रद्धेवरच आधारित असते. मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो. श्रद्धा हि घड्याळासारखी असते आणि प्रत्येकाला आपलेच घड्याळ बरोबर आहे अशी ठाम श्रद्धा असते

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 25/07/2019 - 11:52
खरे डॉक्टर, घड्याळाचं उदाहरण एकदम चपखल आहे. मुंबईत बरीच वर्षं काढल्याने आयुष्य घड्याळाला बांधलेलं असणं चांगलंच अनुभवलंय. माझं घड्याळ मी नेहमीच बरोबर धरायलाच पाहिजे. भले ते इतरांशी जुळंत नसलं तरीही. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो.>>>>>>म्हणून मवाळ भुमिका मला आवडते

In reply to by महासंग्राम

"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" हे मत म्हणजे, ही माई मोडमध्ये गेल्यावर असणारी, तुमची श्रद्धाच आहे. ;)

In reply to by महासंग्राम

हे पटले. कुठ श्रद्धा अंधश्रद्धाच्या भानगडीत पडता. आपल्याला मनाला आनंद देईल ते करावे.मग त्याला कुणी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा किंवा अश्रद्धा म्हणा.

महासंग्राम 27/07/2019 - 08:10
तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच कॉलेजमधला एक शिपाई , त्याची गोष्ट : आपल्याला भूत - पिशाच्च या प्रकारात गती आहे असं तो म्हणे . गावाबाहेर बारा बावड्यांची , दगडांत बांधलेली एक अप्रतिम विहीर आहे . तिथं नेमक्या दिवशी , नेमक्या वेळी , विहीरभर पणत्या पेटल्याची गोष्ट तो सांगे . त्या नेमक्या वेळी मीही एकदा त्याच्या बरोबर गेलो . पण पणत्या राइच द्या , एखादा काजवाही चमकला नाही . शेजारच्या घरात एक बाई बाळंत झाली होती . तिचा नवरा माझ्या परिचयाचा होता . काही दिवसांत बाळंतिणीच्या तक्रारी येऊ लागल्या : तिला बाजेवरून सारखं उचलून कोणी खाली ठेवतंय असं वाटे : बाळंतपणात अशक्तपणा आला तर डोकं हलकं होतं , त्यातला हा प्रकार असावा , असं तिच्या नव-याला प्रथम वाटलं . औषधोपचारानं बरं वाटेना . तक्रारी वाढतच गेल्या . तसं पाहता ती बाळंतीण एरवी व्यवस्थित वागे . वेडाचं वारं लागलं असंही दिसेना . अचानक एक दिवस कॉलेजातील तो शिपाई माझ्या घरी आला . त्याला पाहताच मला एक कल्पना सुचली : जर काही बाधा वगैरे असली तर , हा नेहमी म्हणतो ते खरं आहे की नाही ते कळेल . दुसरं , असलंच तर ती गरीब स्त्री यातून मुक्त होईल . तिसरं , या जगात खरंच अदृश्य शक्ती आहेत की नाहीत याची मीमांसा , माझ्यापुरती , होईल . मी त्याला तिथं सहज घेऊन गेलो . घराच्या पाय - या चढून जाईपर्यंत त्याला कल्पना नव्हती की आपण कुठं , कुणाला भेटायला जात आहोत , पाय-या चढून गेल्यावर लागणाच्या पडवीला बांबूच्या काठ्यांचा एक झापा , ऊनवार्यासाठी लावलेला होता . तिथंच एक बाकडं ठेवलेलं होतं . शिपाई मला म्हणाला , ' या घरात काही बाधा आहे . ' मी आश्चर्यानं बघतच राहिलो . तो म्हणाला , “ ह्या घरमालकाला बोलवा . ' तो आल्यावर शिपायानं विचारलं , “ हा झापा कोणाकडून करवून घेतला ? 'कोणी बुरूड नदीपाशी राहतो , त्याने केला . पण का ? ' त्यातली आधाराची एक पांढरी काठी त्यानं उपसली आणि म्हणाला , “ ही काठी स्मशानातून आली आहे . म्हणून घरात त्रास सुरू झालाय , ती परत स्मशानात गेली पाहिजे." मला परत आश्चर्य वाटलं . पण खात्रीसाठी बुरुडाला बोलावून घेतलं . त्यानंही सा-यांसमोर कबूल केलं की , काठी त्यानं स्मशानातूनच आणली होती . शिपाई काठी घेऊन गेला आणि बाळंतिणीचा त्रासही हळूहळू संपला . मला प्रश्न पडले : या शिपायाला या घरात त्रास आहे हे कसं कळलं ? मी त्याला तिथं नेईपर्यंत त्यांचा काहीही परिचय नव्हता . दुसरं म्हणजे काठी स्मशानातून आणली हे समजणं . ते बुरुडानं कबूल करणं . आणि त्यानंतर त्या बाईचा त्रास कमी होणं . बाईचा त्रास मानसिक असेल असं म्हटलं तरी पहिल्या दोन्ही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत . " मी जीएंना विचारले , " तुमचा विश्वास आहे काय ? " काही गुंते सुटत नाहीत . त्यात अंधविश्वासापेक्षा , मला त्यांचं आकर्षण मात्र जास्त वाटतं ! ” ते म्हणाले . जी ए : एक पोट्रेट या सुभाष अवचट यांच्या पुस्तकातून

In reply to by महासंग्राम

म्हणजे यातला मी हा जीए आहे का? जीएंना गुढाविषयी आकर्षण होते. खर तर जीए हेच एक गूढ आहे. पण अशा कथेत पूर्ण चिकित्सा केली तर बर्‍याचदा त्यातल वास्तव काही वेगळच निघत.गुढाविषयी आकर्षणातून अंधश्रद्धा निर्माण होतात हे मात्र खर.

जॉनविक्क 17/07/2019 - 09:59
अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत.
वा. यातील मनोव्यापाराचा भाग हा शब्दप्रयोग अतिशय वास्तव वाटला. बाकी घाटेंनी दिलेले स्पष्टीकरणं मला पटलेले हे त्रिवार सत्य. पण ठिक आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क 17/07/2019 - 11:57
मला अनादरही अजिबात नाही. फक्त एका बाजूने पक्के विज्ञाननिष्ठ असा शिक्का असताना ते स्वतःच्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत हि कृती खटकली. म्हणून माझ्यापुरतं मला ते स्पष्टीकरणं पटलं नाही असे मी मानतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 05/09/2019 - 19:23
पाहिले तर प्रश्न पडतो...
तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना!
दुल्हे राजा सिनेमात हॉटेल मॅनेजर जॉनी लिव्हरला पाहून हॉटेल मालक कादर खान वारंवार विचारतो? तू त्या टपरीवाल्या गोविंदाच्या बाजूने आहेस का माझ्या? बोट गोविंदाकडे करून तोंड वेंगाडून म्हणतो, मैने आपका नमक खाया है मी तुमच्या बाजूचा! ... तुमचे मत काय पडते?

In reply to by शशिकांत ओक

बघितला पाहिजे. आजच्या लोकसत्ताच्या काळ्या पांढर्‍याच्या मर्यादा या अग्रलेखात कुबेर म्हणतात,"आपल्या सर्व समस्या या चांगल्या-वाईटाच्या द्वंद्वात गोंधळल्यामुळे निर्माण झाल्या आहेत. वरकरणी काळे नाही ते सर्व पांढरे आणि पांढरेपण न मिरवणारे सर्व ते काळेच ही आपली बालिश विभागणीची सवय. ती सोडायची वेळ आता येऊन ठेपली आहे. चांगल्यातही बरेच काही वाईट असू शकते आणि वाईट भासणारे सर्व काही वाईट असतेच असे नाही. चांगल्यातील वाईटास विरोध आणि वाईटातील चांगल्यास उत्तेजन म्हणजे प्रौढपण. ते मिळवण्याआधी काळ्यापांढऱ्याच्या मर्यादा आपण ओळखायला हव्यात."

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 06/09/2019 - 11:51
वाईटात चांगले शोधले पाहिजे... हे कुबेर महाशयांना आत्ता समजले असे मानायचे काय? संपादकीयातून बोधांमृत पाजायला देताना आपल्या स्वतःच्या सारासार विचार शक्ती ला आतापर्यंत सोडचिठ्ठी दिली होती अशी कबुली मानायची काय?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 18/09/2019 - 23:47
दुल्हे राजा सहज पहायला मिळाले. पका काकांकडे पाठवावी वाटले कारण त्यांनी पाहिले पाहिजे अशी म्हटले होते...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचत सुटलो त्याची गोष्ट यातील परिच्छेद पटले नाहीत की ते शनि प्रकरणावर त्यांचे मत पटले नाही.

Rajesh188 17/07/2019 - 11:18
अंध श्रद्धा निर्मूलन हे झालाच पाहिजे . पण हा तसा नाजूक आणि संवेदन शिल विषय आहे . श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यात अस्पष्ट सीमा रेषा आहे त्याची जाणीव नसेल तर उलट परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे . लोकांना जर जाणवलं की श्रद्धा स्थानावर टीका केली जात आहे तर ते अजुन जास्त कडवे होतात .

उपयोजक 17/07/2019 - 11:25
निरंजन घाटेंचाच शनिमहात्म्यावरचा लेख आठवला. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1097881836902164&id=1060416573982024

राघव 17/07/2019 - 12:10
अंनिसच्या कार्याचा आदर आहेच. बुवाबाजीला आळा बसण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. घाटेंचे वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतचे मत मला पटले. अर्थात् एक बाजू पूर्णपणे चूक आहे असे मानणे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही, पण असो. अवांतरः मला श्रद्धा या शब्दाचे आणि भावनेचेच जास्त कौतुक आहे. त्यामुळे अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा वाटतो. श्रद्धा डोळस कशी असते ते मला अजूनही समजत नाही. श्रद्धा ही अंधच असणार. डोळस म्हटले की अनुभव आला, अनुभव आला की त्याबाबतीत तरी श्रद्धा असण्याची गरज संपली. मग अनुभव पारखून त्यात पुन्हा डुंबावे किंवा नाही हा विचार अन् त्यानुसार आचार आला. शब्दांची गंमत असते! :-)

In reply to by राघव

Rajesh188 17/07/2019 - 12:39
श्रद्धा ही भावनिक गरज आहे आणि विज्ञान ही भौतिक गरज आहे . मला मुंबई पडून पुण्यापर्यंत बस ची गरज आहे ती विज्ञान पुरवत . पण ह्या प्रवासात माझी प्रेयसी बरोबर असावी अस वाटत आणि ती असेल तर प्रवास सुख कारक होईल ही माझी भावनिक गरज आहे . विज्ञान आणि श्रद्धा आस्तिक पना ह्यांचा संबंध जबरदस्तीने जोडू नका

सुबोध खरे 17/07/2019 - 12:49
माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही. या वेळेस बुडत्याला काडीचा का होईना कोणीही आधार दिला तरी त्या माणसाला त्या अस्थिर स्थिती किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याची फार मोठी मदत होते. मग अशा वेळेस कोणीही गुरु किंवा देव किंवा गंडा दोरा राशीचा खडा अशी कोणतीही वस्तू सुद्धा माणसास मानसिक आधार देऊ शकते. मग संकटातून बाहेर पडल्यावर हा माणूस अशा गोष्टी वर विश्वास ठेवू लागतो. ही जरी अन्धश्रद्द्धा असली तरी त्याने माणसाला मानसिक बळ मिळते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जर अंनिस या मानसिक बळाची किंमत शून्य म्हणणार असेल तर त्यांचे आंदोलन कधीही यशस्वी होणार नाही हि वस्तुस्थिती आहे. माणसाची सामाजिक स्थिती जितकी निम्न किंवा जीवनात जितकी जास्त अस्थिरता तितकी त्याला मानसिक आधाराची गरज जास्त असते. यामुळेच स्त्रिया किंवा व्यवसाय करणारी माणसे जास्त श्रद्धाळू असतात हेच माणूस स्थिर नोकरीत असेल तर त्याला अशा मानसिक आधाराची किंमत कमी असते. त्यातून उच्च पदस्थ सरकारी नोकरीत असेल तर हि गरज अजूनच कमी होते. कारण महिन्याच्या महिन्याला पगार खात्यात पडणार याचिका १०० % खात्री असते. यामुळेच समाजातील बहुसंख्य लोकांना टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद न झेपणारा असतो. शास्त्रज्ञसुद्धा चांद्रयान विधिवत पूजा करून चंद्रावर पाठवताना दिसतात. कारण एक अब्जांश इतकी क्षुल्लक चूक सुद्धा काही शे कोटी रुपयाचा हा प्रकल्प खड्ड्यात टाकू शकतो आणि हि अशाश्वतता शास्त्रज्ञांना अस्वस्थ करीत असते. या अस्वस्थतेत माणूस अमानवी शक्तीस शरण जातो. मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा कि अंधश्रद्धा या स्थितीत टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद कामास येत नाही. टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिक, साम्यवादी सुद्धा स्वतःच्या गंभीर आजारात प्रार्थना करताना मी पाहिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संकट, अस्थिरता, अशाश्वतता, असाध्य आजार येतो, तेंव्हा त्याची मती गुंग होते. तेंव्हा माणूस दुसऱ्या कुणाला तरी शरण जातो. अशा वेळेस बुद्धिप्रामाण्य वाद कामास येत नाही.
१००% सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

अगदी सहमत आहे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद च्या दुसर्‍या आवृत्ती चे वेळी मी मनोगतात ते म्हटले आहे http://mr.upakram.org/node/777#comment-12763

जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो. ही अंधश्रद्धा बाळगणारी माणसे कळत-नकळत हेकट व उद्धट बनतात आणि आपल्या मताला "थोडासा विरोध होतो आहे" अश्या संशयानेही अविचारी, आक्रमक आणि हिंसक बनतात. जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या हिंसा आणि नरसंहार याच प्रकारच्या अंधश्रद्धेने झाले आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टर्मीनेटर 17/07/2019 - 14:47
जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे, "मला पटते-वाटते तेच अंतिम सत्य आहे" असे मत असणे... मग ते मत आस्तिक-नास्तिकत्वाचे असो, एखाद्या विचारधारेसंबंधी असो, की अजून कोणत्या गोष्टीसंबंधी असो.
डॉक्टर साहेब अंधश्रद्धेची हि व्याख्या प्रचंड आवडली.

बोलघेवडा 17/07/2019 - 13:25
मुळात "मी विज्ञानवादी" किंवा "मी अंधश्रद्धाळू" हा वादच चुकीचा वाटतो. शंभर वर्षांपूर्वी हवेत उडता येईल अशी समज किंवा "श्रद्धा " असणाऱ्या लोकांना वेडसर ठरविण्यात आले होत. पण आज आपण बघतच आहोत. आपल्या जाणिवेच्या दृष्टीच्या पलीकडे कितीतरी गोष्टी आहेत. केवळ आपल्याला त्याचा माग लागत नाही म्ह्णून त्याला अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे डोळ्यांवर पट्टी लावून सगळीकडे अंधारच आहे म्हणण्यासारखा आहे.

In reply to by बोलघेवडा

नक्कीच. आजच्या ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत ज्या गोष्टी बसतात त्या बद्दल आपण विचार करतो. उद्या या कक्षा रुंदावत जाणार आहेत. आज अ वैज्ञानिक वाटणारी गोष्ट उद्या वैज्ञानिक बनू शकते.

स्वधर्म 17/07/2019 - 13:58
खूप चांगला लेख अाणि प्रतिक्रीया सुध्दा. पैकी श्रध्दा - अंधश्रध्दा असा काही भेद नसतो, तसेच मानसिक अाधाराची माणसाला गरज असते अाणि त्याची किंमत शून्य नसते, हे विचार पटले. या निमित्ताने, अंधश्रध्दा ‘निर्मूलन’ या शब्दाविषयी बोलायचे, तर अंधश्रध्देचे कधीही निर्मूलन होऊ शकणार नाही असे वाटते. त्याचे साधे कारण म्हणजे मानवी जीवनात किती विष्लेशण करू शकतो, किती वेळ अाहे, निर्णय घेण्याची प्रक्रीया किती जटील अाहे, हे पाहिले, तर माणसाला प्रचंड मर्यादा असतात. त्यातल्या त्यात तो विवेकवादी, कार्यकारणभावाला अनुसरून विचार करू शकतो, पण सर्व वेळी, सर्व गोष्टीत नाही. त्याला कधी ना कधी ‘लीप अॉफ फेथ’ घ्यावीच लागते. म्हणून श्रध्दा ही राहणारच. त्यामुळे ‘निर्मूलन’ असे न म्हणता, श्रध्दा मर्यादेत ठेवणे, असे फार तर म्हणता येईल. निर्मूलन या शब्दाऐवजी राजीव साने, amelioration असा शब्द सुचवतात. खालील दुव्यात amelioration संबंधी अनेक गोष्टींचा उहापोह ऐकायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=0enQUEUdKk4&t=1081s

In reply to by स्वधर्म

आपले म्हणणे पटणारे आहे. निर्मूलन म्हणजे समूळ उच्चाटन जी गोष्ट भावना नावाचा फॅक्टर असल्याने अशक्य आहे. एकदा निवारण हा शब्द राजीव साने यांनी सुचवला होता. अंनिस हे अंधश्रद्धा निवारण समिती असेही होउ शकेल. पण जेव्हा तुम्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवाल तेव्हा कुठे निवारण होण्याकडे वाटचाल होईल.

In reply to by जालिम लोशन

"फक्त एकाच धर्माच्या मागे लागले..." हा आरोप वारंवार केला जातो, त्यात तथ्य नाही हे मला जाणवत होते. एका मित्राने, ज्याला मी सेन्सिबल समजतो, त्यानेही हे विधान केले तेव्हा खरे-खोटे काय त्याचा तपास करावा ह्या इच्छेने आमच्या शेजारी अंनिसचे एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी अंनिसची अनेक मासिके, प्रसिद्धीपत्रके, दाभोलकरांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक, आणि अन्य साहित्य मला वाचायला दिले. त्यानंतर मी अशा निष्कर्षाला आलो आहे की हा खोटा आरोप तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून (राजीव सानेंच्या शब्दात, ज्यांना भगवा इस्लाम स्थापन करायचा आहे असे लोक) केला जातो, आणि त्याला सोशल मीडियाद्वारे वारेमाप प्रसिद्धी मिळते. प्रचाराला आपण बळी पडायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे. टीप: मी अंनिसशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतो व नाही, असण्याची शक्यता नाही. अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही, आणि माझा पिंडही कार्यकर्त्याचा वगैरे नाही. धन्यवाद.

In reply to by रविकिरण फडके

अंधश्रद्धा ही देशापुढील क्रमांक एकची समस्या आहे असे मला वाटत नाही,
अगदी सहमत आहे. देशासमोरील समस्यांची वर्गवारी करून प्राधान्यक्रम ठरवले तर अंधश्रद्धा खालच्या क्रमांकाला येईल.

गामा पैलवान 17/07/2019 - 17:22
अवांतर : प्रकाश घाटपांडे, तुमचं हे विधान वाचून आश्चर्य वाटलं :
पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, ....
दाभोलकरांनी अवैध मार्गाने संपत्ती जमवली होती. तुम्ही पोलिसांत असूनही तुम्हांस माहित नाही याचं आश्चर्य वाटलं. माझा एक जुना संदेश इथे आहे : http://www.misalpav.com/comment/811847#comment-811847 दाभोलकरांचे काही गुन्हे इथे आहेत (इंग्रजी दुवा) : https://www.hindujagruti.org/news/20475_dabholkar-s-scam-of-parivartan-nay-family-trust.html तसंच अनिसच्या काही सदस्यांची नक्षलवाद्यांत उठबस होती. कशावरनं नक्षल्यांनी दाभोलकरांचा काटा काढला नसेल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

nishapari 17/07/2019 - 18:02
तुम्ही सनातनचे साधक का ? रे कर्मा ... वाटलं नव्हतं .. बोलण्यावरून तर अगदी समजूतदार आणि विचारी वाटत होतात ... तो सनातनचा पेपर इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा माझ्या वाचनात आला - आणि हा पेपर काढणारे इतके मूर्ख लोक कोण आहेत असा प्रश्न पडला होता , पुढे हे लोक मूर्ख नसून पक्के शहाणे इतर श्रद्धाळूंंना मामा बनवणारे आणि महास्वार्थी आहेत , वेळप्रसंगी खूनही पाडणारे आहेत हे समजत गेलं .... त्यांचे पुरावा विशेषांकही असतात , आपल्यावरील आरोपांची खंडना करण्यासाठी प्रसिध्द केलेले .... आणि वाचक / साधक बहुधा डोळे मिटून विश्वास ठेवतात ..... इतरांनीही त्यावर विश्वास ठेवावा अशी साधकांनी अपेक्षा करणं म्हणजे अतिच आहे .... मुळातच एखादी संघटना संपूर्ण खोटी आणि स्वार्थी आहे , हे सगळ्या डोळे उघडून बघणाऱ्या लोकांना माहीत असताना त्या संघटनेने गोळा केलेले पुरावे सादर करून काय सिद्ध होणार आहे .....

In reply to by nishapari

जालिम लोशन 17/07/2019 - 22:40
म्हणजे त्यामध्ये मनःशांती+समाजऊध्दार+स्वऊन्नती जमलेच तर देशोध्दार करण्यासाठी सामील होता येईल फक्त सिमी, कम्युनिस्ट (माओवादी) ईसिस, हिजबुल मुजाहिदीन सारख्या outlawed संघटना नकोत.

In reply to by जालिम लोशन

nishapari 17/07/2019 - 23:28
मनःशांती आणि स्वउन्नतीसाठी - विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी , इगतपुरी . इशा योगा सेंटर , कोईम्बतोर परमार्थ निकेतन , हृषीकेश बिहार योगा सेंटर . देशोद्धार आणि समाजसेवेसाठी - भूमी ऑर्गनायझेशन , टीच फॉर इंडिया , गुंज , लोक बिरादरी प्रकल्प , पंख ऑर्गनायझेशन , हृषीकेश ... आणखी अक्षरशः शेकडो प्रामाणिकपणे समाजउन्नती करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आहेत . सनातन प्रभात पहिल्यांदा वाचला होता तेव्हाही तो मूर्खपणा वाटला होता आणि आजही तेच मत आहे ... फक्त आता त्यात जातीयतेला पद्धतशीर खतपाणी घालून , भारतीयांमध्ये तेढ आणखी वाढवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो ... व्यक्तिपूजा ( परात्पर गुरू वगैरे - परात्पर गुरूंना स्वतःभोवती आरती ओवाळून घेताना काहीच कसं वाटत नाही ? ) , कर्मकांड ह्या सगळ्यामुळे अध्यात्मिक उन्नती होते अशी साधकांची समजूत करून देणं - साठ टक्के पातळी नि 80 टक्के पातळी .... ह्या देवाला इतक्या प्रदक्षिणा आणि त्या देवाला तितक्या प्रदक्षिणा .... ह्याला ह्या बोटाने गंध लावायचं , दुसऱ्याला त्या बोटाने ... अमुक केल्याने काळी - दुष्ट ऊर्जा तुम्हाला हानी पोहोचवत नाही ... आदी असंख्य निरर्थक गोष्टींनी समाजातील एका गटाची जीवनपद्धती बदलून आपण समाजातील इतर घटकांपेक्षा वेगळे / श्रेष्ठ आहोत असा आभास त्यांच्या मनात निर्माण करायचा आणि मग त्याचा उपयोग इतर गटांविषयी द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी करायचा हे सनातनचं तंत्र आहे ... मी आस्तिक आणि हिंदू असूनसुद्धा हे माझं मत आहे ... सनातन या संस्थेला स्वार्थी राजकारण्यांचा अंतर्गत सपोर्ट आहे किंबहुना राजकारणी हेतूंमधूनच तिची निर्मिती झाली आहे .... देशात एकता निर्माण न होऊ देण्यासाठी ही संस्था अथक कार्यरत असते ...

In reply to by nishapari

गामा पैलवान 17/07/2019 - 23:35
निशापरी, सनातनचा साधक असणे वा नसणे हा काही गुन्हा नाहीये अजूनही. सनातन प्रभात हा पेपर साधना करणाऱ्यांसाठी काढला आहे. तुम्हांस साधना करण्यात रस नसेल तर तो मूर्खासारखा वाटणार. त्याला इलाज नाही. बाकी, ते खूनबिन न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. ३१ डिसेंबर २०१३ रोजी सनातन संस्थेच्या ६ साधकांची न्यायालयाने पूर्ण चौकशीअंती निर्दोष मुक्तता केली आहे. त्यातूनही तुम्हांस अधिक माहिती मिळवायची असेल तर सरकार सकट बरेच बुबुडाविपुमाधवि इवल्याश्या सनातन संस्थेमागे का हात धुऊन लागलेत, याचा जरा शोध घ्या म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

nishapari 17/07/2019 - 23:58
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही . साधक असणं गुन्हा आहे असं मी म्हटलंच नाही आहे ... पण त्यामुळे तुमच्या मतांची वॅलिडीटी एकदम कमी झाली , निदान माझ्या दृष्टीत तरी ... म्हणजे एखाद्याशी अगदी गंभीरपणे तात्विक / आध्यात्मिक चर्चा करत असताना त्याने मधेच "आमच्या आसाराम बापूंनी असं असं सांगितलं आहे " असं विधान केलं तर आपलं बोलणंच खुंटेल की नाही ... की ह्या माणसाला आपण विचारी समजत होतो , आता काय बोलणार याच्याशी .. तसं काहीसं झालं .... असो , कदाचित तुमचंही असंच मत असेल , कुणाला समजावतोय मी असं ... सरकार मागे लागलेलं नाही , नुसता दिखावा ... सरकारचा आतून पाठिंबा आहे म्हणूनच गुन्हे सिद्ध होऊ दिलेले नाहीत... काय चाव्या फिरल्या असतील आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो .... मोठ्या मोठ्या लोकांचे हात अडकले आहेत , ते कशी अटक होऊ देतील गुन्हेगारांना ? त्यांची नावं नाही का समोर येणार .... दाभोलकरांची हत्या झाली त्यानंतर एक - दोन दिवसातच सनातनच्या मुख्य कार्यकर्त्यांची बैठक टीव्हीवर दाखवली होती , अतिशय प्रसन्न होऊन हास्यविनोद करत होते , अजून आठवत आहे स्पष्ट ... कसा काटा बाजूला केला - खूप मचमच करत होता असा भाव उघड दिसत होता .

In reply to by nishapari

स्वधर्म 19/07/2019 - 15:01
निशापरी, तुमच्या भावना समजल्या. जिथे विचार थांबतो, तिथे बहुसंख्य लोकांची श्रध्दा सुरू होते. हे नैसर्गिक अाहे कारण मी वर म्हटल्याप्रमाणे माणूस अमर्याद वेळ व प्रत्येक गोष्टीचा विचार/ विश्लेषण करू शकत नाही. पण काही लोकांच्या बाबतीत श्रध्दा अाधी येते अाणि मगच विचार (जर काही केला तर…) सुरू होतात. मी व्यक्तीश: या लोकांना काही सांगणं अाणि त्यांचं मत बदलणं अशक्य मानतो. याचा अाणि शिक्षणाचा, भाषेवरील प्रभुत्वाचा इ. काहीही संबंध नसतो, असा अनुभव अाहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान 17/07/2019 - 23:25
प्रकाश घाटपांडे, चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. दाभोलकरांबद्दल समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीही अंधारात आहेत असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनन्दा 18/07/2019 - 06:04
माझ्या मते चळवळ, संस्था, आणि ती सुद्धा एखाद्या मोठ्या सामाजिक विषयाला हात घालणारी असली तर ते एखादा व्यवसाय चालवण्यासारळेच असते. त्यात अठरापगड माणसे देखील येतात आणि गुंडपंडापासून राजकारणी मीडिया वगैरे सगळ्यांना खुश ठेवणे देखील येते. याखेरीज स्वतःच्या अन्य स्वार्थी हेतूने पैसा देणारे अनेक लोक देखील येतात. या सगळ्याला सांभाळून घ्यायला बेहिशोबी पैसा लागतो. तो नसेल तर सनातन होते. व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी. त्यामुळे एखादी संस्था जर राजकारणी स्थानिक गुंड आणि मीडिया जर manaje करत नसेल तर असे होते. दाभोलकरांनी अवैध संपत्ती जमवली होती का या पेक्षा टी नेमकी कशासाठी जमवली होती हे देखील या बाबतीत महत्वाचे ठरावे. त्यांनी या संपत्तीतून कोणते वैयक्तिक लाभ घेतले होते का, असल्यास कोणते, इत्यादी माहिती दाभोलकर माणूस म्हणून उच्च होते की नीच होते याची चर्चा करताना आवश्यक आहे. केवळ दाभोळकरांवर अंधविश्वास असणे वाईट तसेच केवळ घोटाळा दिसला म्हणून त्यांना धोपटणे देखील वाईट. एका संस्थेने कार्याचा भाग म्हणून त्यांच्यावर खटले टाकणे हे सर्वथा समर्थनीयच आहे, पण मी स्वतः एक माणूस म्हणून दाभोलकरांना समजून घेताना या गोष्टींचा देखील विचार करतो.

In reply to by आनन्दा

आनन्दा 18/07/2019 - 06:07
अवांतर दाभोलकरांचा खून त्या खुनाने ज्याचा सर्वाधिक फायदा होईल अश्या माणसाने केला आहे, आणि सनातन ला दाभोलकर मेल्याने काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे निशापरी याना विनंती आहे की या बहुपदरी राजकारण असणाऱ्या घटनेतून कोणतेही एकांगी निष्कर्ष काढू नयेत..

In reply to by आनन्दा

सहमत नाही. सनातन संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या विचार मार्गाच्या आड येणारी चळवळ म्हणजे अंनिस. व अंनिसच्या म्होरक्यालाच संपवले तर चळवळ भरकटेल. प्रत्येक गोष्ट ही आर्थिक फायद्यासाठी करत नाहीत. आपल्या विचारांच्या प्रसाराला दाभोळकरांच्या चळवळीने क्षति पोचते. मग त्यांना संपवा. हा विचार विरोधी लोकांनी केला असण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता व्यक्त करणे म्हणजे निष्कर्ष नव्हेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 18/07/2019 - 19:00
गांधींच्या अनुभवानंतर माझ्या मते विचार संपवण्यासाठी माणूस मारण्याचा मूर्खपणा कोणी करेल असे वाटत नाही. जर तसा तो सनातन ने केला असेल तर ते समजून घेणे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. पण माझे अनेक मित्रा सनातन चे साधक आहेत, आणि ते मुंगी सुद्धा मारत नाहीत. त्यांचा लढा सूक्ष्म पातळीवर आहे, त्यांना व्यक्ती मारण्यात रस नाही. व्यक्तिमागील प्रेरणा आणि ऊर्जा मारण्यात रस आहे. माणूस मेला तर त्याला सहानुभूती मिळते हे ते पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळे मी या बाबतीत सनातनला पूर्णपणे निर्दोषत्व देतो, किमान माझ्यापुरते तरी.

In reply to by आनन्दा

संगणकनंद 21/07/2019 - 09:14
व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी.
जमलं तर निसर्गदत्त महाराजांचे "I am that" हे पुस्तक किंवा रमण महर्षी यांच्या आश्रमाने प्रकाशित केले त्यांचे संवाद वाचा. कदाचित, साधना काय असते हे तुम्हाला नव्याने कळेल.

काही लोक वयपरत्वे म्हणजे जस्ं जस्ं वय वाढत चालतं तसं तसं श्रद्धाळु होत जातात, स्पष्टच सांगायचंच तर जगरहाटीतल्या अनुभवांनी पिचल्यावर लोक देवधर्माकडे वळतात असे वाटते. अर्थात त्या बाजूला वळतात म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला असे वाटत नाही. हा ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे. पण,आयुष्याच्या मध्यावर देवाशी भांडण असणारे, त्यांच्याशी टक्कर घेणारे हळूहळू हरिभजन, स्मरण, नामस्मरण, याकडे वळतात असे वाटते. -दिलीप बिरुटे (मध्यातून उत्तरार्धाकडे दृष्टिक्षेप टाकणारा) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे बदल मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियेमुळे होत असतात. मेंदुतला माणूस पुस्तकात या विषयी अधिक माहिती आहे. मे.पु रेग्यांचे विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे ही पुस्तक जरुर वाचा

In reply to by प्रकाश घाटपांडे

"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही," असं म्हणना-या स्टीफन हॉकिंगच्या मेंदूत असे बदल का झाले नसतील असे मला राहुन राहुन वाटते. आपण सुचवलेलं पुस्तक सवडीने वाचेन. मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. >> हीच मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रिया आहे अस मी वर म्हटलय. गॊड डिल्युजन हे डॊकिन्सच पुस्तक मुग्धा कर्णीक यांनी मराठीत अनुवादित केल आहे. ते ही जरुर वाचा. अस्तिक नास्तिक असे बाउंडरी लाईन वाले कंपार्टमेंट नसतात. ते स्केलवर घेतल आहे त्यांनी. काळी पांढरी विभागणी ही खूपच बाळबोध असते.पण आकलनाच्या प्राथमिक टप्प्यावर त्याचा उपयोग होतो.

कंजूस 18/07/2019 - 10:51
शनिला तेल वाहणे आणि अंधश्रद्धा याचा काय संबंध? ----------------- अनिसला किंवा दुसऱ्या कुणाला नकोशी वाटणारी अंधश्रद्धा कोणती? ---------------------------- निरंथन घाटे ज्या अंधश्रद्धेवर टीका करत होते ते कोणते मुद्दे? -----------------------

Rajesh188 18/07/2019 - 11:44
हे जग देवाने निर्माण केले आहे आणि त्याचे नियंत्रण सुधा तोच करतो अशी माणसाला वाटत कारण अजुन सुद्धा जगातील खूप गोष्टी कशा घडतात ह्याचे कोडे मानव सोडवू शकला नाही . जगाचा कोणीतरी निर्माता आहे हे समजणे श्रद्धा आहे की अंध श्रद्धा . विज्ञान सुद्धा जग कसे निर्माण झाले हे शोधत आहे ते आणि जे प्रमेय मांडले आहेत त्यात सुद्धा तर्काचाच भाग आहे . जीव कसा निर्माण झाला हे विज्ञान सांगते . पण प्रतकाशात प्रयोग शाळेत जिवनिर्मितच्या काळातील वातावरण निर्माण करून मुंगी एवढं सुद्धा जीव निर्माण केलेल्या च उदाहरण नाही . विज्ञान आणि आस्तिक असणे हे परस्पर विरोधी वर्तन नाही दोन्ही समांतर विचार आहेत . पण विज्ञान वादी असण्याच सिद्ध करण्यासाठी नास्तिक असणे हे बिलकुल गरजेचं नाही . धर्मात म्हणजे हिंदू धर्मात पर धर्मावर मी बोलू इच्छित नाही तो अधिकार सुद्धा नाही . कर्म करा असेच सांगितले आहे कर्म करू नका देव तुम्हाला देईल असे हिंदू धर्म सांगत नाही . चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर शिक्षा . आणि हा विचार समाज विघातक नक्कीच नाही आणि ह्या विचाराचा पगडा असल्या मुळे बरीच लोकं वाईट काम करायला धजवत नसतं . विरोध हवा पण धर्माला आणि देवाला नको (जो पर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत देव ही कल्पना नष्ट होवू शकत नाही ),तर कर्मकांडाला विरोध हवा . विज्ञान म्हणजे काही वेगळं नसतं अनुभव मधून शिकणे हा सर्व सजीवांची उपजत वृत्ती असते . माणूस असाच अनुभवातून शिकून ,प्रयोग करून आताच्या आधुनिक स्थितीत पोचला आहे त्याच्या ह्या प्रगतीत धर्म आणि देव कधीच अडसर ठरली नाहीत . पण आत्ताच का काही लोकांना त्याची अडसर वाटू लागली आहे .ह्यात फक्त समाजसुधारणा हा हेतू आहे हे काही पटत नाही . संस्कृती हे प्रकरण अजुन वेगळं आहे . पाणी नास्तिक किंवा हिंदू धर्म विरोधी लोक श्रद्धा,आणि संस्कृती ची मिसळ बनवून तिसराच पदार्थ निर्माण करतात जो त्यांना टेस्टी लागतो . पण ती चव आस्तिक लोकांना कडवट लागते

Rajesh188 18/07/2019 - 12:06
माणसाच्या मेंदूत जी अधभुत ताकत आहे ती निसर्गाने दिली आहे . ह्यात विज्ञान चा काहीच हातभार नाही . बाकी प्राण्यांचा मेंदू विकसित झाला नाही फक्त माणसाचा झाला ह्यात आपले काहीच योगदान नाही ती देणगी आहे .

सुबोध खरे 18/07/2019 - 12:24
कर्मकांडाला विरोध हवा कर्मकांडाला टोकाचा विरोध असू नये. जोवर कर्मकांड तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणत नाही तोवर त्याला विरोध नसावा. कर्मकांड हे सुद्धा मानवी मनाला आधार देते. जपाची माळ हातात घेऊन जर एखाद्या भयभीत माणसाला मानसिक आधार मिळत असेल किंवा भूमीपूजा ग्रहशांती केल्याने एखाद्या मनाला दिलासा मिळत असेल तर त्याला टोकाचा विरोध असू नये. जागेचे भूमिपूजन किंवा ग्रहशांती इ कोणतेही कर्मकांड न करता गृह प्रवेश करणारे लोक मिपावर १ % सुद्धा नसतील याची मला १०० % खात्री आहे. आणि यातील बरेच लोक बायकोला/ आईला हवं म्हणून ते( कर्मकांड) करतो असे समर्थनही करताना आढळतील. ( त्यात त्यांनाही ५ % किंवा १० % का होईना समाधान वाटत असतंच). महा नास्तिक लोक सुद्धा व्हिस्की गोल कटग्लासात, वाईन हि उंच अशा वारुणी चषकात आणि रम गोल ग्लासातुन पितात. , त्याच बरोबर व्हिस्की बरोबर सोडा घेतला पाहिजे आणि खायला व्होडका बरोबर निळे चीज स्कॉच बरोबर गौडा किंवा चेदार चीजच खाल्ले पाहिजे. साखरपुड्याला वाग्दत्त वधूला हिऱ्याची अंगठीच दिली पाहिजे. वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे. हे सर्व कर्मकांडच आहे. शेवटी काय तर अतिसर्वत्र वर्जयेत

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे. पुरोगाम्यांची कर्मकांड थोडी वेग्ळी असतात. दीपप्रज्वलन करुन उद्धाटन व हम होंगे काम याब ने सांगता. काही ठिकाणी कालबाह्य कर्मकांडाला कालसुसंगत पर्याय देउन आपलेसे केले असते.मनुष्य हा शेवटी होमो सेपीयन च ना! होमो डेअस कडे वाटचाल चालू आहे संथगतीने

In reply to by प्रकाश घाटपांडे

Rajesh188 18/07/2019 - 12:56
तुमच्या कडून ह्या प्रतिसाद मध्ये शब्द खेळ केलेला जाणवतो . कर्मकांड हे कर्मकांड च असते ते काळानुसार बदलत असलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही . .

In reply to by Rajesh188

कर्मकांड म्हणजे ते वाईटच वा अंधश्रद्धच असे नाहीये. कर्मकांड हे कर्मकांडच त्याला कृष्णछटा ही शोषण व त्रासदायक बाबी असलेल्या कर्मकांडामुळे मिळाली.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 18/07/2019 - 13:51
कर्मकांड मला अपेक्षित नरबळी देणे कोंबड्या किंवा बकरे कापणे धर्मा च्या नावावर . करणी निवारण म्हणून विधी करणे. आणि अशा पद्धतीची कर्मकांड नष्टच झाली पाहिजेत. सती ची प्रथा त्या काळी योग्य असेल (जेव्हा यवन हिंदू स्त्रियांची इज्जत लुटायचे )पण आता काळ बदलला आहे ती नष्ट झालीच आहे. आणि हा बदल हिंदू धर्म विज्ञान वादी आणि लवचिक असल्या मुळे झाला आहे . अशा प्रकारच्या रुढीला मी कर्मकांड संबोधलं आहे .. गणेश पूजन वास्तू पूजन सरस्वती पूजन वट पौर्णिमा झाडाचे पूजन.. सर्प पूजन ह्याला माझा विरोध नाही कारण ह्या सर्वात गहन अर्थ आहे

In reply to by Rajesh188

राघव 18/07/2019 - 23:40
कर्मकांड का करायचं? हेतू काय? कर्मकांडात आणि जवळपास सगळ्याच बाबतीत हा हेतूच महत्वाचा असतो. अपाय होत नसेल पण उपयोगही होत नसेल, तर ते कर्मकांड करण्यात वेळ घालवायचाच का बरे? पूजा करणं हे कर्मकांड झालं? की पूजा अशीच झाली पाहिजे हे कर्मकांड झालं? त्याचं उत्तर पूजा का करायची यात आहे. हेतू जर भगवंताचं स्मरण करणे, कृतज्ञ असणे, प्रेम असणे या सारख्या काही कारणांसाठी असेल, तर मनापासून केवळ हात जोडून नमस्कारही पुरेसा आणि ते देखील कर्मकांडच की. आता यात जर दृढ श्रद्धा असेल की मी भगवंताला त्याच्याविषयीचं प्रेम मनापासून मागितलं तर ते नक्की मिळेल, तर ती श्रद्धा योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची आपल्यासारख्यांना गरजच काय? श्रद्धेची कसोटी कसोटीच्याच क्षणी होते. त्यावेळेस ती दृढ राहण्यासाठी आचराची फार मोठी पूंजी लागते. असो. अवांतरः सती जाणं आणि सती देणं ह्या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. एकात त्या व्यक्तीशिवाय जिवंत राहण्यात देखील काही अर्थ नाही अशी टोकाची सर्वसंगपरित्यागाची भावना आहे आणि दुसर्‍यात सदोष मनुष्यवध आहे. यवनांपासून वाचण्यासाठी जोहार करणे आणि सती जाणे ह्या देखील भिन्न गोष्टी आहेत. तेवढ्याच उत्कट आहेत आणि अत्यंत हेलावणार्‍या आहेत. यातल्या कोणाचंही समर्थन कोणीच करणार नाही. फक्त त्या कृतींमधील फरक मांडावासा वाटला.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 19/07/2019 - 18:32
खरे बुवांनी ( हे बुवा एकदम सपष्ट ) सुखी व निर्धोक आयुष्याचा मार्गच सांगितला आहे ! श्रद्धा ही कंट्रोल प्लस की आहे ( मॅक्रोस ? ) पण तिच्यात स्वअनुभवांचे घटक वापरले तर तो अधिक निरदोष मॅक्रॉस सिद्ध होतो .इथे श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक पडतो .घाईघाईने निश्कर्श काढणे यात अंधश्रद्धा पूढे असते कारण असा निष्कर्ष काढणे सोपे असते व माणसाला सोपेपणा भावतो .

Rajesh188 18/07/2019 - 12:46
अतिप्राचीन काळी बनलेली थडगी (pyramid) Kashi बनली असतील . मानवी शरीर ( मृत्यू नंतर)खूप दिवस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे लागत हे तेव्हा अतिप्राचीन काळी कसे माहीत होते . ह्या वर प्रकाश टाकण्याची तसदी नास्तिक लोक घेत नाहीत . प्राचीन मंदिरांची शिल्पकला ही अत्यंत सुंदर आहे जेव्हा काहीच आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हती तेव्हा अशा वास्तू निर्माण कशा झाल्या होत्या. हा प्रश्न नास्तिक लोकांना कधीच पडत नाही .

गामा पैलवान 18/07/2019 - 12:46
निशापरी,
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही .
तुम्ही धर्मादाय आयुक्तांच्या नोंदी प्रत्यक्ष पाहून खात्री करू शकता. इथे एक पन्नास एमबी व चाळीस पानांची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links हिच्यातल्या नोंदी या प्रत्यक्ष शासकीय खात्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष प्रती आहेत. वाचून समजून घ्या व खात्री करवून घ्या. आ.न., -गा.पै.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 18/07/2019 - 22:44
पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ?

Rajesh188 18/07/2019 - 13:11
एकच धर्मावर आक्रमक टीका करणाऱ्या व्यक्ती चा हेतू हा सुपारी घेतलेल्या गुंड लोकांसारख असतो . ज्याला मारायचे आहे त्या व्यक्ती शी काही संबंध नसतो .

गवि 18/07/2019 - 14:30
आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-) बाकी निरंजन घाटे यांचे सर्व म्हणणे एरवी पटले असते जर ते वाहायला सोबत तेल घेऊन गेले नसते. जागेविषयी नॉस्टॅल्जिया किंवा अटॅचमेंट यामध्ये आणि अतार्किक वागण्यामध्ये फरक या गोष्टींमुळे वाटतो. तेही जर घाटे स्वतः आपण विज्ञानवादी असल्याचा दावा सार्वजनिकरित्या करत असते तर. ते तसे करत होते का याबद्दल माहिती नाही.

In reply to by गवि

आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-)
+१०००००००० मला काल अनेक स्वप्नापैकी एक लघु स्वप्न पडलं. कोणीतरी शनिपाराला तेल घेऊन चाललंय असं दिसलं. स्वप्नात चेहरा खुप झूम करुन पाहिला, पण चेहरा स्पष्ट लक्षात आला नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

त्यांच्या अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हे त्यांच्याशी बोलण्यावरुन मला झालेले आकलन मी मांडले आहे. तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा. एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे.तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो जेव्हा तुमचे प्रतिसाद गोंधळात टाकतात असे जेव्हा कुणी म्हणत तेव्हा मला फार बर वाटत. याचा अर्थ समोरच्याची विचारप्रक्रिया चालू झाली आहे असे मी समजतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 18/07/2019 - 15:06
तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे गौण नाही. प्रतीकांनीच सगळा फरक पडतो. पुन्हा एकदा: यात घाटे हे स्वतःला तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणवत असल्यास आणि त्याविषयी ते सार्वजनिकरित्या आग्रही असल्यास आणि असल्यासच यात काही मिसमॅच आहे असं म्हणता येईल. ते केवळ उपजीविका आणि छंद म्हणून विज्ञानआधारित कथा लिहीत असते तर हे सर्व पूर्ण गैरलागू. अगदी शुद्ध भाविक भक्त असण्याला कोणाचीही हरकत अथवा फाऊल नसावा. सार्वजनिक भूमिका आणि वर्तणूक यात सुसंगती शोधत असलात तर मात्र मुद्दा पटत नाही.

In reply to by गवि

राघव 18/07/2019 - 17:34
तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणजे देव वगैरे न मानणारा असे आपल्याला सरळसोट म्हणायचे नाही, हे गृहित धरतो. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव न समजता ती अनुकरणे वा कोणी सांगतो म्हणून करणे, यात वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. पण हे फक्त देवभोळ्या कल्पनांसाठीच लागू पडत नाही. सगळ्याच बाबतीत पडते. श्रद्धा असण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पण ती श्रद्धा ठेवण्यामागे कारण / हेतू काय ते महत्त्वाचे. हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे एखादे मत बदलले तर तेही का बदलले? ते समजून न घेता उगाच टिका करणेही वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून नाही. होऊ शकते की दुसरे मत त्या व्यक्तीला पटायला लागले असेल. किंवा अगदी कुणाचे मन राखावे म्हणूनही ती व्यक्ती एखादी गोष्ट स्वतःच्या मनाविरुद्ध असलेली गोष्ट करू शकते. शक्यता अनेक आहेत. आततायीपणाने सरळ टिका करावी असे काही मला पटत नाही. राघव.

In reply to by गवि

आनन्दा 18/07/2019 - 18:54
मला पुस्तकातून जेव्हढे घाटे उलगडले तेव्हढे ते अज्ञेयवादी होते. त्यांनी एकाच वेळेस बऱ्याच लोकांचे संशोधन अभ्यासले होते, आणि त्यातून त्यांनी कोणताही ठाम निष्कर्ष काढायचे टाळले होते असा माझा तरी अंदाज आहे. ते एकाच वेळेस देवाचे अस्तित्व भावनिक गरजांसाठी आहे असेही म्हणतात आणि त्याच वेळेस त्याच प्रामाणिकपणे पुनर्जन्माच्या घटनांचे पुरावे देखील मांडतात. थोडासा irrational वाटावा असा माणूस, पण स्वतःशी प्रामाणिक असावेत. अन्यथा सार्वजनिक रीत्या इतक्या विरोधाभासी भूमिका घेणे सोपे नाही.

In reply to by गवि

तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे शंभर टक्के सहमत.
प्रतीकांनीच सगळा फरक पडतो.
खरंय...! -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मुद्दा महत्वाचा आहे>>>>>म्हणजे नुसतेच लाईनीत उभे असतील तर कमी अंधश्रद्ध, हार घेउन उभे असतील तर त्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध, हार व तेल दोन्ही घेउन उभे असतील त्याही पेक्षा अधिक अंधश्रद्ध,आणि साष्टांग नमस्कार घालत असतील तर ठार अंधश्रद्ध अशी प्रतवारी करता येईल. :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

गवि 25/07/2019 - 12:09
प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू नकोया का विनाकारण? तुमच्या मूळ लेखातली वाक्यरचना पहा:
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले.
नुसते एखाद्या धार्मिक ठिकाणी "जाणे" हे बालपणीच्या आठवणी, अटॅचमेंट वगैरे यांमुळे असू शकतं. तिथे तेल वाहतात ते घेऊन जाणं हे खास विधीसाठी जाणं ठरतं. त्यालाही हरकत एरवी नसावीच. पण कोणी जर तार्किक विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा प्रसार सर्वत्र करत असेल तर ती विसंगती ठरते. मूळ वाक्यात फक्त "शनिपाराला तेल घेऊन जाणे" एवढंच म्हटलं आहे. त्यानुसार प्रतिक्रिया येणार. ते रांगेत उभे होते, वगैरे हे नंतर स्पेसिफाय केलं गेलं. तसं असेल तर मग मूळ वाक्यच तसं का नाही लिहिलं? अगदी रांगेत उभे असले (म्हणजे आपल्या आठवणीतलं ठिकाण दृष्टीस पडण्यासाठी रांग लावणं भाग असेल तर) तरीही थेट कर्मकांडाचं पालन म्हणता येणार नाही. पण तेल वाहणे हाही नॉस्टॅल्जियाचा भाग असू शकतो असं म्हटलं तर मग विसंगतीबद्दलची चर्चाच खुंटते. मग काय काहीही विधी करावेत आणि त्यात माझ्या बालपणीच्या रम्य दिवसांची आठवण म्हणून करतो असं म्हणावं. परंपरा नाहीतरी अशाच कॅरी फॉरवर्ड होत असतात. असो. आता उगीच शाब्दिक कसरत होतेय.

In reply to by गवि

मी फक्त प्रतवारीचा मुद्दा माण्डला.प्रत्येक श्रद्धा ही अन्धच अस्ते.बाकि आप्ल्या मताचे स्वागतच आहे.असो

In reply to by कंजूस

गवि 18/07/2019 - 15:50
ती व्यक्ती सार्वजनिक भूमिकेत "ठराविक पायच प्रथम बाहेर टाकणे ही सवय तर्कदुष्ट आहे, ती अंधश्रद्धा आहे आणि तसे वागणे टाळावे, त्यात विवेक नाही" अशा आशयाचे म्हणणे मांडत नसल्यास कोणतीही विसंगती नाही. हरकत तर कोणत्याही परिस्थितीत नसावी. पुन्हा एकदा : घाटे यांची "शनिपारावर तेल वाहायला किंवा अन्यत्र देवपूजेस विरोध दर्शवणारी किंवा त्याला योग्य न मानणारी अशी काही सार्वजनिक प्रबोधनात्मक जाहीर भूमिका होती का हे मला ठाऊक नाही.

कंजूस 18/07/2019 - 17:03
काही श्रद्धेमुळे इतरांना त्रास नुकसान होऊ लागले की म्हणावेसे वाटते थांबव. किंवा बरेच जण तीच गोष्ट करू लागले की डोंगराएवढे रूप धारण करते.

कंजूस 18/07/2019 - 20:32
श्रद्धाळु लोकांना एकमेकांचे हात धरून रिंगण करून नाचायला आवडतं. नसलेल्यांना रिंगणात अडकवतात, सुटू देत नाहीत. ( लहानपणीचा खेळ आठवा.) आतला खेळाडु मग काय करतो? रिंगणातल्यांना गोष्टी सांगून गुंगवतो आणि पटकन निसटतो. हेच ते घाटे टेक्निक. निरंतर श्रद्धाळुंपासून सुटकेचा मार्ग. तामलीत तेल घेऊन पार गाठणे.

गामा पैलवान 18/07/2019 - 22:22
राघव,
हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते.
लाखमोलाचं विधान! एकदम पटलं. श्रद्धेमागचा हेतू बरोबर नसेल तर ती श्रद्धाच नव्हे. श्रद्धा नेहमी दृढ म्हणजे न डळमळणारी असते. ऐकलेलं वा अनुभवलेलं ते श्रत्. ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. श्रद्धा ही मनाची कपॅसिटी आहे. ती दृढंच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राघव 18/07/2019 - 23:11
ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. खरंय. मन जेव्हा एखादी गोष्ट संपूर्णपणे मानतं/ अ‍ॅक्सेप्ट करतं तेव्हाच ती श्रद्धा टिकते. पण यात एक गोम आहे. जर मोकळं मन नसेल तर हेकेखोरपणाकडे ही वृत्ती जाते. मग समोरचा कितीही का बरोबर वा संयुक्तिक का सांगेना.. मी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा का ठेवतो हे मला ठामपणे माहित पाहिजे. पण त्या कारणाहून योग्य असं कारण असल्यास ते मान्य करण्याची तयारीही हवी, अगदी विरुद्ध मतासाठी असल्यास देखील. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असं आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून म्हणणं आणि आचरणं, हे फार नाजुक अन् कठीण कर्म आहे.

In reply to by गामा पैलवान

शाम भागवत 19/07/2019 - 13:03
न डळमणाऱ्या श्रध्देला “निष्ठा” म्हणतात. “श्रध्दा” नव्हे. निदान अध्यात्मात तरी अशीच व्याख्या करतात.

Rajesh188 18/07/2019 - 23:02
4-year-old boy in Australia claims to be reincarnation of Princess Diana “Billy (aged two at this time) pointed and said, ‘Look! It’s me when I was a princess’,” when he spotted Diana on a card, says his father

सुबोध खरे 19/07/2019 - 10:59
त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. अनेक सुख दु:खाच्या स्मृती (नॉस्टॅल्जिया) त्याच्याशी निगडित होत्या तर ते शनिपाराशी (नुसते० गेले त्यात गैर नाही. पण ते तेल घेऊन गेले या बद्दल लोकांचा आक्षेप असेल तर तो समजण्यासारखा आहे. तुझे आहे तुजपाशी मध्ये काकाजी म्हणतात तसे -- कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

लाईनीत उभे होते ना? मग झाल. तेल हार असो नसो. असा तो मुख्य मुद्दा आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट हे पुस्तक मूळातुनच विकत घेउन वाचण्यासारखे आहे.त्यात त्यांच्या अजून काही भुमिका समजत जातात. तसेच विचारातील बदल ही चर्चिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.
समाजाला मान्य होणार नाही हे अगदी बरोबर आहे. कारण समाजाचा अपेक्षाभंग होत असतो. विज्ञान या विषयावर लेखन करणार्‍या लोकांची वाचकांमधे एक प्रतिमा असते. ती अर्थातच त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेली असते. एखाद्या लेखकाविषयी आपण जे मत बनवतो ते त्याच्या लेखनातून. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. क्रिकेट, सिनेमा, राजकारण यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी सुसंगत वागत असतात तो पर्यंत आपण त्यांना डोक्यावर घेउन नाचतो. जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षा विसंगत वर्तन त्यांच्याकडून व्हायला लागते त्यावेळी आपण त्यांना पायदळी तुडवायला सुरवात करतो.त्याही व्यक्ती प्रथम प्राणि आहेत नंतर माणूस (होमो सेपीयन) आहेत व नंतर यशस्वी प्रथितयश लोकप्रिय वगैरे व्यक्तिमत्व आहेत हे आपण विसरुन जातो. निरंजन घाटे जेव्हा मित्राला शनिपाराच्या लाईनीत दिसले त्यावेळी त्याच्या मनातील निरंजन घाट्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. हा जसा एक भाग आहे तसा माणसांच्या दीर्घ आयुष्यात सुरवातीच्या टप्प्यात असलेली मते नंतरच्या टप्प्यात असतीलच असे नाही. मतांच्या छटा बदलत जातात. तोही प्रगल्भ होत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना! सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो. प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

जॉनविक्क 22/07/2019 - 08:55
सबब घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे हे विधान दिशाभूल करणारे आहे.

Rajesh188 19/07/2019 - 14:22
भारतात तथा कथित पुरोगामी,नास्तिक,पर धर्मीय हे फक्त हिंदू धर्मात ज्या काही अंध श्रद्धा आहेत त्या वरच चर्चा करत असतात .बाकी धर्माच्या अंध श्रधेवर कधीच चर्चा होवून देत नाहीत . काय अंध श्रद्धा फक्त हिंदू धर्मात च आहेत ? हिंदू धर्म हाच खरा विज्ञान वादी धर्म आहे . विमानाची कल्पना हिंदू धर्मातच आहे . ब्रह्मास्त्र ची कल्पना हिंदू धर्मातच आहे काम शास्त्र वरचा ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . आरोग्य वर ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . कसे जीवन जगावे ह्याचे उत्तम मार्ग दर्शन हिंदू धर्मच करतो ( गीता आणि महाभारत) हे सर्व प्रकारचे विचार दुसरा कोणताच धर्म करत नाही तरी काही . हिंदू व्यतिरिक्त बाकी कोणत्याच धर्मातील अंध श्रद्धा न वर हे तथाकथित पुरोगामी टीका करताना कधीच दिसणार नाहीत

गामा पैलवान 21/07/2019 - 12:32
जॉनविक्क, पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ? न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जॉनविक्क 21/07/2019 - 13:46
न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). (बहुतेक) आपणही जनहित याचिका दाखल करू शकता. कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. सर्व कायदे सरकारीच असतात, खाजगी कायदा हा प्रकारही सरकारच्या कायद्याशिवाय बेकायदेशीरच. सबब आपण हे करू शकता. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही त्यांना स्टॅन्ड तर घ्यावाच लागेल. बाकी तज्ञ बोलतीलच तो पर्यंत आरोप ठेवले जाणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं न्हवे असं समजून सत्य जनते समोर येईलच व आलेच पाहिजे याची खात्री बाळगूया.

In reply to by जॉनविक्क

गामा पैलवान 22/07/2019 - 01:49
जॉनविक्क, संजीव पुन्हाळेकरांनी तड लावायचा प्रयत्न केला तर त्यांनाच उलट फालतू कारण सांगून अटक केली. अर्थात न्यायालयाकडनं जामीन लगेच मिळाला. सरकार कोणाचं आहे हे कळून येतं. आ.न., -गा.पै.

नगरीनिरंजन 22/07/2019 - 10:37
श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.
ह्या वाक्याला आधार काय? कदाचित ती मानवी जिवाला घातक असल्याने भविष्यात नष्ट होणार असेल. उत्क्रांती ही लक्षावधी वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापित धर्म व अनुषंगिक श्रद्धा यांचे आयुष्य केवळ काही हजार वर्षांचे आहे.

सुबोध खरे 25/07/2019 - 09:38
सर्वोच्च न्यायालयात माझा सरकार विरुद्ध खटला चालू असताना मी पुण्याच्या कमांड रुग्णालयात कामाला होतो. तेथे दिल्लीवरून एक सांध्याच्या रोगांचे तज्ज्ञ कर्नल चतुर्वेदी हे आले होते. त्यांच्या बरोबर भोजन करत असताना ते म्हणाले कि तु न्यायालयात कशाला गेलास? मी त्यांना म्हणालो न्यायालयात न्याय मिळेल अशी माझी (faith) श्रद्धा आहे. विश्वास( belief) आणि श्रद्धा(faith) यात सूक्ष्म फरक आहे त्यावर ते म्हणाले कि श्रद्धा असल्याने कोणताही फायदा होत नाही. मी त्यांना शांत पणे म्हणालो सर तुमची बायको तुमच्याशी एकनिष्ठ आहे हि तुमची श्रद्धा/ विश्वास आहे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर सुखाने जेवत आहात. जर आता तुम्हाला कळलं कि दिल्लीत तुमच्या बायकोचं लफडं आहे तर तुम्हाला हेच जेवण गोड लागणार नाही. ते दोन मिनिटं विचार करून म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण लोकांचं भलं करतो आहोत त्यामुळे आपलंही चांगलंच होईल हि सामान्य माणसाची श्रद्धा (/विश्वास) असते. अशा श्रद्धेला खोटं ठरवून नक्की काय निष्पन्न होतं ? पराकोटीचे नास्तिक बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःच्या खाजगी जीवनात अनेक श्रद्धा बाळगून असतात. पण ती केवळ धर्मावर आधारित नसल्याने तिला श्रद्धा म्हणायचे नाही. कम्युनिस्ट माओवादी इ लोकांनी केलेले अमानुष शिरकाण हे कोणत्या विचारसरणीने होते? ती बुडत चाललेल्या कम्युनिस्ट विचारसरणीवर असलेल्या (अंध) श्रद्धेवरच आधारित असते. मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो. श्रद्धा हि घड्याळासारखी असते आणि प्रत्येकाला आपलेच घड्याळ बरोबर आहे अशी ठाम श्रद्धा असते

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 25/07/2019 - 11:52
खरे डॉक्टर, घड्याळाचं उदाहरण एकदम चपखल आहे. मुंबईत बरीच वर्षं काढल्याने आयुष्य घड्याळाला बांधलेलं असणं चांगलंच अनुभवलंय. माझं घड्याळ मी नेहमीच बरोबर धरायलाच पाहिजे. भले ते इतरांशी जुळंत नसलं तरीही. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो.>>>>>>म्हणून मवाळ भुमिका मला आवडते

In reply to by महासंग्राम

"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" हे मत म्हणजे, ही माई मोडमध्ये गेल्यावर असणारी, तुमची श्रद्धाच आहे. ;)

In reply to by महासंग्राम

हे पटले. कुठ श्रद्धा अंधश्रद्धाच्या भानगडीत पडता. आपल्याला मनाला आनंद देईल ते करावे.मग त्याला कुणी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा किंवा अश्रद्धा म्हणा.

महासंग्राम 27/07/2019 - 08:10
तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच कॉलेजमधला एक शिपाई , त्याची गोष्ट : आपल्याला भूत - पिशाच्च या प्रकारात गती आहे असं तो म्हणे . गावाबाहेर बारा बावड्यांची , दगडांत बांधलेली एक अप्रतिम विहीर आहे . तिथं नेमक्या दिवशी , नेमक्या वेळी , विहीरभर पणत्या पेटल्याची गोष्ट तो सांगे . त्या नेमक्या वेळी मीही एकदा त्याच्या बरोबर गेलो . पण पणत्या राइच द्या , एखादा काजवाही चमकला नाही . शेजारच्या घरात एक बाई बाळंत झाली होती . तिचा नवरा माझ्या परिचयाचा होता . काही दिवसांत बाळंतिणीच्या तक्रारी येऊ लागल्या : तिला बाजेवरून सारखं उचलून कोणी खाली ठेवतंय असं वाटे : बाळंतपणात अशक्तपणा आला तर डोकं हलकं होतं , त्यातला हा प्रकार असावा , असं तिच्या नव-याला प्रथम वाटलं . औषधोपचारानं बरं वाटेना . तक्रारी वाढतच गेल्या . तसं पाहता ती बाळंतीण एरवी व्यवस्थित वागे . वेडाचं वारं लागलं असंही दिसेना . अचानक एक दिवस कॉलेजातील तो शिपाई माझ्या घरी आला . त्याला पाहताच मला एक कल्पना सुचली : जर काही बाधा वगैरे असली तर , हा नेहमी म्हणतो ते खरं आहे की नाही ते कळेल . दुसरं , असलंच तर ती गरीब स्त्री यातून मुक्त होईल . तिसरं , या जगात खरंच अदृश्य शक्ती आहेत की नाहीत याची मीमांसा , माझ्यापुरती , होईल . मी त्याला तिथं सहज घेऊन गेलो . घराच्या पाय - या चढून जाईपर्यंत त्याला कल्पना नव्हती की आपण कुठं , कुणाला भेटायला जात आहोत , पाय-या चढून गेल्यावर लागणाच्या पडवीला बांबूच्या काठ्यांचा एक झापा , ऊनवार्यासाठी लावलेला होता . तिथंच एक बाकडं ठेवलेलं होतं . शिपाई मला म्हणाला , ' या घरात काही बाधा आहे . ' मी आश्चर्यानं बघतच राहिलो . तो म्हणाला , “ ह्या घरमालकाला बोलवा . ' तो आल्यावर शिपायानं विचारलं , “ हा झापा कोणाकडून करवून घेतला ? 'कोणी बुरूड नदीपाशी राहतो , त्याने केला . पण का ? ' त्यातली आधाराची एक पांढरी काठी त्यानं उपसली आणि म्हणाला , “ ही काठी स्मशानातून आली आहे . म्हणून घरात त्रास सुरू झालाय , ती परत स्मशानात गेली पाहिजे." मला परत आश्चर्य वाटलं . पण खात्रीसाठी बुरुडाला बोलावून घेतलं . त्यानंही सा-यांसमोर कबूल केलं की , काठी त्यानं स्मशानातूनच आणली होती . शिपाई काठी घेऊन गेला आणि बाळंतिणीचा त्रासही हळूहळू संपला . मला प्रश्न पडले : या शिपायाला या घरात त्रास आहे हे कसं कळलं ? मी त्याला तिथं नेईपर्यंत त्यांचा काहीही परिचय नव्हता . दुसरं म्हणजे काठी स्मशानातून आणली हे समजणं . ते बुरुडानं कबूल करणं . आणि त्यानंतर त्या बाईचा त्रास कमी होणं . बाईचा त्रास मानसिक असेल असं म्हटलं तरी पहिल्या दोन्ही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत . " मी जीएंना विचारले , " तुमचा विश्वास आहे काय ? " काही गुंते सुटत नाहीत . त्यात अंधविश्वासापेक्षा , मला त्यांचं आकर्षण मात्र जास्त वाटतं ! ” ते म्हणाले . जी ए : एक पोट्रेट या सुभाष अवचट यांच्या पुस्तकातून

In reply to by महासंग्राम

म्हणजे यातला मी हा जीए आहे का? जीएंना गुढाविषयी आकर्षण होते. खर तर जीए हेच एक गूढ आहे. पण अशा कथेत पूर्ण चिकित्सा केली तर बर्‍याचदा त्यातल वास्तव काही वेगळच निघत.गुढाविषयी आकर्षणातून अंधश्रद्धा निर्माण होतात हे मात्र खर.
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले.

अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर

प्रकाश घाटपांडे ·

दीपक११७७ 20/06/2018 - 12:08
अंधश्रध्देला समर्थन नाही याच्याच विरुध्द बाजुने विचार केल्यास, देव माझ्या पाठीशी आहे आणि मी हे ध्येय साध्य करेनचं, त्याची मदत मला माझ्या प्रयत्नात मिळत राहील. असा विचार करणे कधी ही फायद्याचे आहे. Rather Than Life is very uncertain (random) and no one knows what will happen next no one can stop it. This so called Truth???? will put one down when he/she is in trouble or under pressure.

In reply to by दीपक११७७

कोणीतरी आपल्या सोबत( या ठिकाणी देव) आहे ही भावना त्याला मानसिक बळ देत असते. त्यामुळे प्रयत्न सकारात्मक होतात.

In reply to by माहितगार

ईएमआरसी व अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने क? अशा नावाचा लघुपट नव्व्दच्या दशकात तयार केला होता. तो ही असाच होता फक्त चळवळीच्या अंगाने

मानवी शरीर आणि मन यांचे एकमेकावर असलेला लक्षणिय प्रभाव हे काही नवीन संशोधन नाही... हा संबंध मज्जा-रासायनिक (न्युरो-केमिकल) प्रक्रियांमधून होत असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रत्येक भावनिक-मानसिक कृतीसाठी मज्जासंस्थेतील आणि इतर शरीरातील कोणते विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) आणि/किंवा कोणत्या रसायनांचे अंतस्त्राव कारणीभूत असतात, हे नक्की करण्याच्या दिशेने सद्याचं संशोधन चालू आहे. हे ज्ञान, इतर कोणत्याही ज्ञानाप्रमाणेच दुहेरी शस्त्र आहे. त्याचा उपयोग, जसा माणसांना सकारात्मक काम करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी करता येतो, तसेच तो नकारात्मक काम करण्यासाठी किंवा त्यांची उमेद खच्ची करण्यासाठीही होऊ शकतो. यामागे अतिंद्रिय असे काहीही नसून, केवळ इंद्रियजन्य प्रक्रिया असतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या अनेक प्रक्रियांमध्ये कर्मधर्मसंयोगाने काही समान गोष्ट असली (उदा : एखाद्या रंगाचा शर्ट, एखादा तारिख/वेळ/किंमत इत्यादीचा आकडा, बरोबरचा माणूस, इत्यादी) तर मेंदूकडून त्या गोष्टिच्या उपस्थितिचे विश्लेषण सुदैवी/दुर्दैवी असे केले जाऊ शकते. सतत तसा अनुभव आल्यास, "पॉव्हलॉव्ह परिणाम" होऊन त्यामुळे, केवळ त्या अनुभवाच्या आठवणीने शरिरात चांगल्या/वाईट मज्जा-रासायनिक प्रक्रिया निर्माण होऊन मनःस्थितीत व शारिरीक स्थितीत त्यानुसार फरक पडू शकतो. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम किती प्रमाणात होईल हे प्रत्येक माणसाच्या मूलभूत घडणीवर अवलंबून असेल.

........अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे. अंधश्रद्धेचं समर्थन नव्हे! असे लेखकाने म्हटले असले तरी माझ्या काही मित्रांना ( विशेतः अंनिस) हे अंधश्रद्धेचे समर्थन वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 20/06/2018 - 14:50
अनिसबुवांच बर विचारलय ! रिस्क टेकींगसाठीचे - जोखीम घेण्यासाठी लागणारे मानसिकबळ दृढ होण्यास श्रद्धेमुळे मदत नक्कीच होते. त्यामुळेच व्यावसायिकांकडुन श्रद्धा पद्धतींना मोठा आश्रय मिळताना दिसतो. धागा लेखात म्हटले आहे ते बरोबरच आहे. एखादी पूर आलेली मोठी नदी ओलांडायची आहे , समुद्रात मासे मारी अथवा आंतर खंडीय व्यापाराला जायचे आहे, कोणत्याही साधन सुविधा नसलेल्या काळात मानवाने या जोखीमी कशा पारपाडल्या असतील ? श्रद्धेचे काहीच योगदान राहीले नसेल काय ?

Ram ram 20/06/2018 - 13:55
बरेचदा मला दिवस वाईट गेला तर मी कोणता पोशाख केला होता ते आठवुन तो पोशाख टाळत असे. रस्ता बदलत असे. सकाळी कुणाचे तोंड पाहिले हे कॉमन आहे.

माहिती अपुरी असली तरी स्वत:च्या कल्पनाशक्तीनं रिकाम्या जागा भरून पूर्ण चित्र तयार करणयात आपला मेंदु वाकबगार असतो. त्याला गोंधळ, अनिश्चितता मानवत नाही. प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजलेच पाहिजे हा जणू त्याचा हट्ट असतो.
अंधश्रध्देमागचं हे तार्किक विश्लेषण आवडलं. माणसाचं मन अशा गोष्टींचा संबंध शोधण्याचा आपसूकच प्रयत्न करते अशा वेळी बुद्धीने मनाला प्रयत्नपुर्वक आवर घातला पाहिजे. माझ्या घरात एक विचित्र योगायोग घडला आहे. एका विशिष्ट तारखेला (जरी अनेक वर्षाचा फरक होता तरी दिनांक तोच) मी आणि माझा भाऊ यांच्याबाबत सुरु झालेल्या दोन महत्वाच्या गोष्टी पुढे जावून साफ अपयशी ठरल्यात. आता पुन्हा जर आयुष्यात त्याच तारखेला सुरु होणारी एखादी संधी चालून आली तर मनात कदाचित चलबिचल होईल पण तरी व्याहवारिक दृष्ट्या सर्वार्थाने योग्य अशी संधी असेल तर मी ती नक्की स्वीकारेन (तारीख बदलण्याचा आग्रह न धरता).

अर्धवटराव 20/06/2018 - 20:18
उपरोक्त विवेचन एक भाग झाला पण ते अपूर्ण आहे. लॉजीकली काहिएक संबंध नसणार्‍या गोष्टी एकमेकांना जोडणं हि केवळ मानसीक गरज नाहि. मानवी व्यवहारात आपण ज्याला लॉजीक म्हणतो ति एक महत्वाची पण किरकोळ गोष्ट आहे. आपल्या व्यवहारांना, किंबहुना आपल्या संपूर्ण जीवन व्यवस्थेला आधारभूत अशी एक व्यवस्था अव्याहत चालु असते. आपल्या लॉजीकमधे ति व्यवस्था येत नाहि (कदाचीत त्या दृष्टीने आपण कधि प्रयत्नच करत नाहि) पण आपलं प्रत्य्क्ष जगणं त्या व्यवस्थेशी पूर्णपणे सुसंगत असते. लॉजीकली आपण ति टॅप करु शकत नाहि पण एक सजीव सीस्टीम म्हणुन आपण कुठे तरी तिची संलग्नता अनुभवायचा, वापरायचा प्रयत्न करत असतो. अर्थात, अशा प्रयत्नांमधे हॅलोजनेशन कसं आणि किती शिरतं याचे मापदंड सध्यातरी अज्ञात आहेत.

In reply to by अर्धवटराव

हे ऎनालिसिस आपण म्हणता तस सुपरफिशिअल असल तरी ते लोकांपर्यंत फार पोहोचलेल नाहि. अगदी अंनिस चळ्वळीतील कार्यकर्त्यांपर्यंत देखील पोचलेल नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

प्राप्त परिस्थितीत जगण्यासाठी विचारांशी तडजोड हा ह ही एक रॅशनल विचारच आहे! सर्वायवल इज ट्रुथ!

nishapari 17/07/2019 - 17:21
त्यांची मित्र मानवाचा ही कथा मराठीच्या पुस्तकात धडा म्हणून होती .... नंतर कथासंग्रह घेऊन वाचले ... मधूनच परत कधीतरी वाचतानाही छान वाटतात ... सुबोध जावडेकर मराठीतल्या सरळसोपं पटकन समजणारं आणि रोचक लिहीणाऱ्या मोजक्या विज्ञानकथा लेखकांपैकी एक आहेत ....

दीपक११७७ 20/06/2018 - 12:08
अंधश्रध्देला समर्थन नाही याच्याच विरुध्द बाजुने विचार केल्यास, देव माझ्या पाठीशी आहे आणि मी हे ध्येय साध्य करेनचं, त्याची मदत मला माझ्या प्रयत्नात मिळत राहील. असा विचार करणे कधी ही फायद्याचे आहे. Rather Than Life is very uncertain (random) and no one knows what will happen next no one can stop it. This so called Truth???? will put one down when he/she is in trouble or under pressure.

In reply to by दीपक११७७

कोणीतरी आपल्या सोबत( या ठिकाणी देव) आहे ही भावना त्याला मानसिक बळ देत असते. त्यामुळे प्रयत्न सकारात्मक होतात.

In reply to by माहितगार

ईएमआरसी व अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने क? अशा नावाचा लघुपट नव्व्दच्या दशकात तयार केला होता. तो ही असाच होता फक्त चळवळीच्या अंगाने

मानवी शरीर आणि मन यांचे एकमेकावर असलेला लक्षणिय प्रभाव हे काही नवीन संशोधन नाही... हा संबंध मज्जा-रासायनिक (न्युरो-केमिकल) प्रक्रियांमधून होत असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रत्येक भावनिक-मानसिक कृतीसाठी मज्जासंस्थेतील आणि इतर शरीरातील कोणते विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) आणि/किंवा कोणत्या रसायनांचे अंतस्त्राव कारणीभूत असतात, हे नक्की करण्याच्या दिशेने सद्याचं संशोधन चालू आहे. हे ज्ञान, इतर कोणत्याही ज्ञानाप्रमाणेच दुहेरी शस्त्र आहे. त्याचा उपयोग, जसा माणसांना सकारात्मक काम करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी करता येतो, तसेच तो नकारात्मक काम करण्यासाठी किंवा त्यांची उमेद खच्ची करण्यासाठीही होऊ शकतो. यामागे अतिंद्रिय असे काहीही नसून, केवळ इंद्रियजन्य प्रक्रिया असतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या अनेक प्रक्रियांमध्ये कर्मधर्मसंयोगाने काही समान गोष्ट असली (उदा : एखाद्या रंगाचा शर्ट, एखादा तारिख/वेळ/किंमत इत्यादीचा आकडा, बरोबरचा माणूस, इत्यादी) तर मेंदूकडून त्या गोष्टिच्या उपस्थितिचे विश्लेषण सुदैवी/दुर्दैवी असे केले जाऊ शकते. सतत तसा अनुभव आल्यास, "पॉव्हलॉव्ह परिणाम" होऊन त्यामुळे, केवळ त्या अनुभवाच्या आठवणीने शरिरात चांगल्या/वाईट मज्जा-रासायनिक प्रक्रिया निर्माण होऊन मनःस्थितीत व शारिरीक स्थितीत त्यानुसार फरक पडू शकतो. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम किती प्रमाणात होईल हे प्रत्येक माणसाच्या मूलभूत घडणीवर अवलंबून असेल.

........अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे. अंधश्रद्धेचं समर्थन नव्हे! असे लेखकाने म्हटले असले तरी माझ्या काही मित्रांना ( विशेतः अंनिस) हे अंधश्रद्धेचे समर्थन वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 20/06/2018 - 14:50
अनिसबुवांच बर विचारलय ! रिस्क टेकींगसाठीचे - जोखीम घेण्यासाठी लागणारे मानसिकबळ दृढ होण्यास श्रद्धेमुळे मदत नक्कीच होते. त्यामुळेच व्यावसायिकांकडुन श्रद्धा पद्धतींना मोठा आश्रय मिळताना दिसतो. धागा लेखात म्हटले आहे ते बरोबरच आहे. एखादी पूर आलेली मोठी नदी ओलांडायची आहे , समुद्रात मासे मारी अथवा आंतर खंडीय व्यापाराला जायचे आहे, कोणत्याही साधन सुविधा नसलेल्या काळात मानवाने या जोखीमी कशा पारपाडल्या असतील ? श्रद्धेचे काहीच योगदान राहीले नसेल काय ?

Ram ram 20/06/2018 - 13:55
बरेचदा मला दिवस वाईट गेला तर मी कोणता पोशाख केला होता ते आठवुन तो पोशाख टाळत असे. रस्ता बदलत असे. सकाळी कुणाचे तोंड पाहिले हे कॉमन आहे.

माहिती अपुरी असली तरी स्वत:च्या कल्पनाशक्तीनं रिकाम्या जागा भरून पूर्ण चित्र तयार करणयात आपला मेंदु वाकबगार असतो. त्याला गोंधळ, अनिश्चितता मानवत नाही. प्रत्येक गोष्टीमागचे कारण समजलेच पाहिजे हा जणू त्याचा हट्ट असतो.
अंधश्रध्देमागचं हे तार्किक विश्लेषण आवडलं. माणसाचं मन अशा गोष्टींचा संबंध शोधण्याचा आपसूकच प्रयत्न करते अशा वेळी बुद्धीने मनाला प्रयत्नपुर्वक आवर घातला पाहिजे. माझ्या घरात एक विचित्र योगायोग घडला आहे. एका विशिष्ट तारखेला (जरी अनेक वर्षाचा फरक होता तरी दिनांक तोच) मी आणि माझा भाऊ यांच्याबाबत सुरु झालेल्या दोन महत्वाच्या गोष्टी पुढे जावून साफ अपयशी ठरल्यात. आता पुन्हा जर आयुष्यात त्याच तारखेला सुरु होणारी एखादी संधी चालून आली तर मनात कदाचित चलबिचल होईल पण तरी व्याहवारिक दृष्ट्या सर्वार्थाने योग्य अशी संधी असेल तर मी ती नक्की स्वीकारेन (तारीख बदलण्याचा आग्रह न धरता).

अर्धवटराव 20/06/2018 - 20:18
उपरोक्त विवेचन एक भाग झाला पण ते अपूर्ण आहे. लॉजीकली काहिएक संबंध नसणार्‍या गोष्टी एकमेकांना जोडणं हि केवळ मानसीक गरज नाहि. मानवी व्यवहारात आपण ज्याला लॉजीक म्हणतो ति एक महत्वाची पण किरकोळ गोष्ट आहे. आपल्या व्यवहारांना, किंबहुना आपल्या संपूर्ण जीवन व्यवस्थेला आधारभूत अशी एक व्यवस्था अव्याहत चालु असते. आपल्या लॉजीकमधे ति व्यवस्था येत नाहि (कदाचीत त्या दृष्टीने आपण कधि प्रयत्नच करत नाहि) पण आपलं प्रत्य्क्ष जगणं त्या व्यवस्थेशी पूर्णपणे सुसंगत असते. लॉजीकली आपण ति टॅप करु शकत नाहि पण एक सजीव सीस्टीम म्हणुन आपण कुठे तरी तिची संलग्नता अनुभवायचा, वापरायचा प्रयत्न करत असतो. अर्थात, अशा प्रयत्नांमधे हॅलोजनेशन कसं आणि किती शिरतं याचे मापदंड सध्यातरी अज्ञात आहेत.

In reply to by अर्धवटराव

हे ऎनालिसिस आपण म्हणता तस सुपरफिशिअल असल तरी ते लोकांपर्यंत फार पोहोचलेल नाहि. अगदी अंनिस चळ्वळीतील कार्यकर्त्यांपर्यंत देखील पोचलेल नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

प्राप्त परिस्थितीत जगण्यासाठी विचारांशी तडजोड हा ह ही एक रॅशनल विचारच आहे! सर्वायवल इज ट्रुथ!

nishapari 17/07/2019 - 17:21
त्यांची मित्र मानवाचा ही कथा मराठीच्या पुस्तकात धडा म्हणून होती .... नंतर कथासंग्रह घेऊन वाचले ... मधूनच परत कधीतरी वाचतानाही छान वाटतात ... सुबोध जावडेकर मराठीतल्या सरळसोपं पटकन समजणारं आणि रोचक लिहीणाऱ्या मोजक्या विज्ञानकथा लेखकांपैकी एक आहेत ....
मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान सचिन तेंडुलकर आपल्या डाव्या पायाला पॅड आधी बांधतो, मग उजव्या पायाला, राहुल द्रविड़ मैदानात शिरताना नेहमी उजव पाऊल आधी टाकतो. सुनील गावसकर फलंदाजीसाठी मैदानात उतरताना न चुकता जोडीदाराच्या उजवीकडून चालत असे. सौरभ गांगुली नेहमी आपल्या गुरूचा फोटो खिशात ठेवून खेळायला येत असे आणि स्टीव्ह व आपल्या डाव्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेला काल हातरुमाल ठेवत असे. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे उघडच आहे. पण त्या त्या खेळाडूच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व आहे.

बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट

पुंबा ·

शब्दानुज 22/12/2017 - 20:01
ही तीन वाक्ये तीन मित्रांकडून खरोखर ऐकली आहेत आसारामबापुंना अटक - हिंदुंविषयी बोलणा-याला बरोबर आत टाकतात झाकिर नाईकवर कारवाई - मुस्लिमविरोधी वातावरण आहे सद्धा भारतात जैनमुनी अटक - जैन समजाला खुप दिवसापासुन टारगेट केले जात आहे. एकही जण दुसरे उदाहरण समजून घ्यायला तयार नसतो.

In reply to by शब्दानुज

पगला गजोधर 23/12/2017 - 10:26
4-"आले लगेच हे पुरोगामी आमच्या श्रद्धेवर हल्ला करायला, यांनी श्रद्धा निर्मूलन समितीच स्थापन केलीये, पुपुडाबु वै...." 5-"बाबा हिंदु होता म्हणूनच तुम्ही आले लगेच...जा जरा तिकडे बंगालमधे बघा" 6-"सौदी कडून एव्हढा फायन्यांस होतो त्याबाबत मूग गिळून गप्प का, तिकडे नॉर्थइस्ट मधे मध्यप्रदेशमधे एव्हडी धर्मांतरे होतात, त्याबद्दल कधीच तुम्ही लेख लिहीत नाही" 7-"सियाचीनमधे आपले जवान खडा पहारा देत आहेत, आणि तुमचं हे काहीतरी भलतंच...." 8-"का का हे अत्याचार 2014 नंतर सुरू झालेत का ? त्याआधी तुम्ही शेपूट घालून बसला होता का ?" 9-"या सगळ्याला गांधी व नेहरूंच जबाबदार.... पटेल पंतप्रधान असते तर आज असं झालं नसतं"

In reply to by पगला गजोधर

पुंबा 24/12/2017 - 19:21
अश्या प्रतिक्रिया येतात आणि सोशल मिडियामुळे वा एकूणच ध्रुविकरणामुळे फार तीव्रतेने येतात हे खरे आहे. पण, तरीदेखिल धार्मिक संस्था(शासकिय मान्यता असलेल्या अन नसलेल्या) कश्या चालतात, चालाव्यात, त्यांचे आणखी कडक नियमन करावे का अश्या प्रश्नांवर उहापोह व्हायला हवा असे वाटते.

In reply to by शब्दानुज

पुंबा 24/12/2017 - 19:18
होय. तथ्ये समजून घेऊन व्यक्त होणे नको वाटते लोकांना, त्यापेक्षा तात्काळ भावनिक होऊन प्रतिक्रिया देणे सोपे असते. झाकिर नाईकविषयी वरील लेखात लिहायला हवे होते. त्याचे कार्यक्रम नीट पाहिले तर वरवर शांत आणि तर्कपूर्ण वाटणारा युक्तिवाद मांडत तो अतिशय कट्टर, हिंदू लोक व धर्माविषयी विषयी तेढ वाढवणारे र्हेटोरिक तो मांडत असे. भारतिय मुस्लिमांचे अरबीकरण व्हावे यासाठी त्याच्या संस्थेचे काम चालू होते. त्याच्या संस्थेवर बंदी आणणे योग्यच आहे. ईडी कडूनही आर्थिक गफल्यांबाबत तपास चालू आहे. अश्या धार्मिक उद्योगांमधले आर्थिक किंवा इतरही गैरप्रकार लवकर कळून येण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकते का यावर विचार करावा लागेल असे मला वाटते.

अमितदादा 22/12/2017 - 21:02
लेखातील भावनांशी आणि मताशी पूर्ण सहमत आहे. ह्या अश्याच लोकामुळे धर्म बदनाम होतो, मलीन होतो. सुशिक्षित लोक सुधा अश्या लोकांच्या नादी का लागतात याचा मला उलगडा होत नाही, वारंवार अश्या गोष्टी उगड होवून हि अश्या गोष्टी थांबताना दिसत नाहीत हि सर्वात निराशजनक गोष्ट आहे. एका मित्राचा आणि नातेवायीकाचा याबाबतचा अनुभव मला माहित आहे.

In reply to by अमितदादा

पुंबा 24/12/2017 - 19:37
अमीतदादा, मला वाटते, विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन एक मूल्य म्हणून रूजवणे आपल्याला अजून शक्य झालेले नाही. खरे तर धार्मिक संघटना या समाजनियमीत असायला हव्यात मात्र तसे होण्याआधी समाजात अश्या धार्मिक संस्था, गुरू, बाबा यांची सामाजिक कर्तव्ये काय असावीत, यांचे वर्तन कसे असावे, आर्थिक व्यवहार कसे असावेत याविषयी social legal agreement (service legal agreement च्या धर्तीवर) व्हायला हवे. वैज्ञानिक शिक्षण घेऊनसुद्धा चिकित्सा न करताच लोक यांच्या आहारी जातात. येथे काही गैरप्रकार होत असतील का असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. मला वाटते, अभिनिवेश टाळून विवेकवाद, ईहवाद रूजवला तर पुढच्या पिढीत तरी असे प्रकार कमी होऊ शकतील. अर्थात हे कसे करायचे हा पुन्हा चर्चेचा विषय.

गामा पैलवान 23/12/2017 - 11:41
पुंबा, तुमची बाजू कळली. ती नीट मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न रास्त आहेत :
मात्र यांच्यावर कायदेशीर नियंत्रण राहिल याची व्यवस्था कशी करता येऊ शकते? येऊ शकते का? अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा उपयोग अश्या बाबांच्या विरोधात करता येईल का? धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप या बाबांवर कोणी कसा काय करत नाही? अश्या आश्रमांच्या आर्थिक संपत्तीवर ऑडिट करण्यासारख्या गोष्टी सरकार करू शकते का?
एकेक बघतो. १. कायदेशीर नियंत्रण : जो काही न्यास असेल तो कायदेशीर असतोच. मात्र बुवा किंवा बाबा या पदार्थाची कायदेशीर व्याख्या शक्य नाही. २. अंधश्रद्धाविरोधी कायदा : मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हेच निश्चित नाही. ३. धार्मिक भावना दुखावणे : हे बाबा लोक वादग्रस्त विधानं करीत नाहीत. त्यामुळे धाभादु चा खटला दाखल करणं अशक्यं. ४. लेखापरीक्ष : न्यास व त्याची मालमत्ता कायदेशीर असतेच. त्यानुसार अधिकृत लेखापरीक्षण होत असतंच. एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुंबा 24/12/2017 - 20:04
गापै, चर्चेस तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. १. प्रत्येक न्यास कायदेशीररीत्या नोंदणीकृत असतोच असे नाही ना. शिवाय सरकारदरबारी त्या संस्थेचे धर्मादाय स्वरूपात वर्गीकरण असले तरी त्या संस्थेचे नियमन कितपत होत असते हे कळत नाही. मी या प्रश्नावर आरटीआय टाकायच्या विचारात आहे. बाकी, सर्वधर्मिय बाबा- बुवा- धर्मप्रचारक यांची सुची सरकारने तयार करायला हवी आहे. गॉडमॅन ही संकल्पनादेखिल व्याख्यीकृत करायला हवी. २. होय. सध्याचा अंधश्रद्धाविषयक कायदा मुळात जादूटोणाविषयी अधिक आहे. गुरमीत प्रमाणे प्रकरणे हा कायदा हाताळू शकेल की नाही माहित नाही. ३. मला नाही वाटत निव्वळ हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत म्हणून धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. कृती पहायला नको का? आम्ही धर्मपरायण, धार्मिक शिकवण देणारे लोक आहोत असे बिंबवून अनाचार करणारे, सामान्यांच्या धर्मविषयक भावनांना ठेच पोहोचवतातच की. आता, दिल्लीतील कालचे प्रकरण पहा, कृष्णाप्रमाणे सोळा हजार बायका असाव्यात अशी त्या बाबाची ईच्छा होती. त्याकरीता तो अल्पवयीन मुलींना आश्रमात डांबून ठेवत असे. निर्मलादेवी नावाची एक अशीच गॉडवुमन होती ती आपण शिव, विष्णू, लक्ष्मी अशा देवांचे अवतार आहोत असे सांगून सार्वजनिक समारंभात तसा वेष करून पुजा करून घेत असे. कोट्यावधी रूपये तिच्या चरणांवर दान केले जात. अशी हजारो प्रकरणे भारतात घडली आहेत, घडत आहेत अश्या गोष्टींमुळे धार्मिक भावना दुखावायला हव्यात की नकोत. ४. माहित नाही. https://www.google.co.in/amp/s/m.businesstoday.in/lite/story/gurmeet-singh-ram-rahim-pachkula-cbi-court-rape-case/1/259051.html इथे याबद्दल थोडे आढळले. आणखी वाचून सांगतो.
एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी.
होय. चर्चा थांबू मात्र नये. योग्य प्रश्न कोणते इथपासून सुरू होऊन उत्तरे शोधण्यापर्यंत जाणे आवश्यक. त्यासाठी सामाजिक मंथन चालू रहायला हवे.

आनन्दा 23/12/2017 - 14:17
बरेच काही आहे लिहिण्यासारखे, पण मोबाईल वरून लिहायचा कंटाळा आलाय, त्यामुळे पास.. फक्त या सगळ्या गोंधलावर कायद्याचे राज्य हा एकच उपाय आहे इतके नमूद करतो

In reply to by आनन्दा

पुंबा 24/12/2017 - 20:07
नक्की लिहा. कायद्याचे राज्य हे उत्तर आहे हे खरे पण ते आणणार कोण? अश्या नियमनासाठी आवश्यक legal, administrative capability आणि ऑथोरिटी राज्य या संस्थेकडे आहे का? सिव्हिल सोसायटी अश्या नियमनात सहभाग घेऊन सरकारवरचा भार कमी करू शकते का? असे अनेक प्रश्न चर्चेत यायला हवेत.

In reply to by पुंबा

पगला गजोधर 25/12/2017 - 09:16
सिव्हिल सोसायटी , (अंनिस) यांचे प्रयत्न चालू आहेत उदा कंजारभट समाजातील कौमार्य चाचणी... जात पंचायतीच्या...वैयक्तिक जीवनातील पंचायती…... पण कसाय न, ते धार्मिक भावना कसे दुखावतात...याबद्दलच इथल्या काही लोकांचा रस आहे, त्यामुळे ....जाऊ द्यात

शब्दानुज 23/12/2017 - 15:51
या मानसिकतेचे मूळ इतिहासातही असावे असे वाटते. आपण मुघल , इंग्रज अशांकडून लुटले गेलो आहोत ही एक फार खोल वेदना आहे. बाकी गौरवशाली इतिहासापेक्षा हा लुटला जाण्याचा इतिहास आपल्या मनात अधिक भरला गेला असावा. दुसरी भारतीय मानसिकता म्हणजे व्यक्तिपुजा. माझ्यासाठी कोणतरी तलवार उचलेल तेव्हाच मी तलवार उचलणार आणि जो तलवार उचलेल तो माझा देव. थोडक्यात काय की माझा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी तरी येणार आहे. वर्तमानातील निगेटिव्ह विचारांचे साठे म्हणजे प्रसारमाध्यमे. कोणतेही चॅनेलवर चांगली बातमी असणे हे जवळपास अशक्यप्राय झाले आहे. घोटाळे , रेप लुट अशाच बातम्या आपल्यावर सारख्या मारल्या जातात अशा भुतकाळ आणि वर्तमानच्या परिस्थितमुळे नैराश्य येऊ लागते. आणि बाबा हे तरणोपाय बनतात. आता उपायाबद्दल म्हणाल तर जे कच्छपी लागले आहेत त्यांना ठेच लागल्याशिवाय परिस्थितीचे आकलन होणार नाही. एक साधी गोष्ट जी आपण करु शकतो ती म्हणजे पुराणकथातील चमत्काराची जागा आता त्यामागील विचारांनी घ्यायला हवी. मूळात तुझ सगळ काही बर वाईट तुझ्याच हातात आहे हे गळी उतरवता आले पाहिजे. एकमेकांनाचा आत्मविश्वास वाढवत नेणे ही गोष्ट आपल्याकडे कधीच होत नाही. स्वताःवरचा विश्वास वाढला की बाबांकडे जाण्याची गरज राहणार नाही. आणि यानंतरही एक गट असा राहतो की ज्याला खरोखर अध्यात्मिक माहिती हवी असते किंवा त्याचे आकर्षण असते. सुधारित , सुसंगत , तार्किक धार्मिक माहिती सहज उपलब्ध होत नाही. त्या क्षेत्रातील जाणकारांनी हे करायला हवे. हिंदुधर्मातील ब-याच गोष्टींचे पुर्नरघटन व्हायला हवे. ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...) आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.

In reply to by शब्दानुज

पुंबा 24/12/2017 - 20:10
शब्दानुज, शब्दाशब्दाशी सहमत. उत्तम उहापोह केला आहे आपण या विषयाचा.
ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...) आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.
तेच ना. कोण करणार? समाज? सरकार? न्यायव्यवस्था? धर्म?

माहितगार 24/12/2017 - 00:21
आर्थीक व्यवहारांचे जसे एक्स्टर्नल ऑडीट होते तसे एक्स्टर्नल सोशल ऑडीट आवश्यक करून , शैक्षणिक संस्थाचे रेटींग जसे होते तसे यां सर्वच धार्मिक आणि आश्रम संस्थांचे रेटींग केले जावयास हवे . स्त्री सुरक्षेसाठी कोड कंडक्ट अशा सोशल ऑडीट मधून तपासले जावयास हवेत. शिवाय स्मार्ट फोन अ‍ॅप मधून सोशल ऑडीट मध्येआश्रमाततील आजी माजी शिष्यांची मते गुप्त मतदानाने आजमावल्यास नियंत्रण अगदीच अशक्यही नसावे.

In reply to by कंजूस

पुंबा 24/12/2017 - 20:15
https://www.quora.com/Laws-in-India-How-can-we-act-legally-against-fake-babas-who-say-outrageous-things-like-wear-a-sports-shoe-and-you-will-prosper-and-do-ridiculous-things-like-throwing-a-large-holi-party-in-the-midst-of-a-severe-drought इथे या विषयावर थोडी माहिती मिळाली. बुवाबाजी ही संकल्पना व्याख्यीकृत आहे की नाही माहीत नाही. नसेल तर व्हायला हवी. निदान सदर विषयाबद्दल चर्चा तरी सत्वर सुरू व्हायला पाहिजे.

तुडतुडी 25/12/2017 - 16:06
बुवा , माताजी अश्या लोकांची गरज का लागते समाजाला ? कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही , मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची , पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती . दुसरं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्वतः धर्माचा , अध्यात्माचा काही अभय्यासच करायचा नाही . ४कोणाच्यातरी प्रवचनाला जायचं , त्याने ४ संस्कृत मधील वाक्ये ऐकवली , ४ योगासने करून दाखवली , भारीपैकी प्रवचन दिलं कि हे चालले लगेच त्याच्या मागे . आपले धर्मग्रंथ काय सांगतात ? ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय ? आपल्याकडे इतके संत योगी होऊन गेले . त्यांनी काय शिकवण दिली आहे ? साधना कशी करावी ? गुरु कोणाला म्हणावे हे काहीही माहित नसते .

In reply to by तुडतुडी

चौथा कोनाडा 26/12/2017 - 15:25
कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही , मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची , पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती
असं नाही वाटतं. हे लोक बाबाबुवांच्या कार्यक्रमाला प्रचंड वेळ काढुन जातात, किंबहुना स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवून त्यांचे सत्संग, जयंत्या, सप्ताह वै. अटेंड करत असतात. त्यांनी सांगितलेली ठराविकच स्तोत्रं, अमुकच एक मंत्र, तमुकच आरत्या, ढमुकच घोषवाक्य/घोषणा, तमुक प्रकारच्याच पुजा नित्यनियमानं पार पाडत असतात. स्वःतच घर नाही झाडणार, पण यांच्या मठात झाडणे काय बाकीच्या अनेक सेवा करणार ! एनरजॅटिक असतात हे लोक ! दुसरा मुद्दा मात्र अगदी पर्फेक्ट आहे.

In reply to by तुडतुडी

पुंबा 26/12/2017 - 16:26
तुडतुडी, तुमच्या दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे. साधना ही अतिशय वैयक्तिक पातळीवर करण्याची गोष्ट आहे, नामस्मरण, ध्यान अशांसारखे तिचे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे आणि परमात्म्याचे अद्वैत व त्यामुळे बाह्य अवडंबराची गरज नसणे, किंबहुना कुठलेही कर्मकांड आत्म्याला परमात्म्यापासून अधिकच दूर नेतो असे अनेक आदर्शवादी तत्वे अध्यात्माचा अभ्यास करणार्‍या जाणकारांकडून कळली आहेत. माझ्या मते, बाबा- बुवा- सदगुरू अशांची गरज अत्यल्प असते साधनेत. प्रत्यक्षात मात्र जेवढे सार्वजनिक, व्यक्तिकेंद्रीत, कर्मकांडयुक्त स्वरूप देता येईल तेवढे आपल्या देशात(मुद्दामच धर्मात म्हणत नाही कारण या देशातले सगळेच प्रमुख धर्म अश्या भोंदू गुरूंच्या कह्यात जातात निरनिराळ्या प्रमाणात) दिले जाते.

In reply to by पुंबा

तुडतुडी 27/12/2017 - 15:24
हम्म. बुवा बाबांची नसली तरी एका विशिष्ट पातळी नंतर सद्गुरूंची गरज असतेच असते . फक्त दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देणारे सद्गुरू ओळखता आले पाहिजेत . मुळात सद्गुरू आपण शोधायचे नसतातच . त्या विशिष्ट पातळीला पोचल्यावर तेच तुमच्याकडे येतात .

शब्दानुज 22/12/2017 - 20:01
ही तीन वाक्ये तीन मित्रांकडून खरोखर ऐकली आहेत आसारामबापुंना अटक - हिंदुंविषयी बोलणा-याला बरोबर आत टाकतात झाकिर नाईकवर कारवाई - मुस्लिमविरोधी वातावरण आहे सद्धा भारतात जैनमुनी अटक - जैन समजाला खुप दिवसापासुन टारगेट केले जात आहे. एकही जण दुसरे उदाहरण समजून घ्यायला तयार नसतो.

In reply to by शब्दानुज

पगला गजोधर 23/12/2017 - 10:26
4-"आले लगेच हे पुरोगामी आमच्या श्रद्धेवर हल्ला करायला, यांनी श्रद्धा निर्मूलन समितीच स्थापन केलीये, पुपुडाबु वै...." 5-"बाबा हिंदु होता म्हणूनच तुम्ही आले लगेच...जा जरा तिकडे बंगालमधे बघा" 6-"सौदी कडून एव्हढा फायन्यांस होतो त्याबाबत मूग गिळून गप्प का, तिकडे नॉर्थइस्ट मधे मध्यप्रदेशमधे एव्हडी धर्मांतरे होतात, त्याबद्दल कधीच तुम्ही लेख लिहीत नाही" 7-"सियाचीनमधे आपले जवान खडा पहारा देत आहेत, आणि तुमचं हे काहीतरी भलतंच...." 8-"का का हे अत्याचार 2014 नंतर सुरू झालेत का ? त्याआधी तुम्ही शेपूट घालून बसला होता का ?" 9-"या सगळ्याला गांधी व नेहरूंच जबाबदार.... पटेल पंतप्रधान असते तर आज असं झालं नसतं"

In reply to by पगला गजोधर

पुंबा 24/12/2017 - 19:21
अश्या प्रतिक्रिया येतात आणि सोशल मिडियामुळे वा एकूणच ध्रुविकरणामुळे फार तीव्रतेने येतात हे खरे आहे. पण, तरीदेखिल धार्मिक संस्था(शासकिय मान्यता असलेल्या अन नसलेल्या) कश्या चालतात, चालाव्यात, त्यांचे आणखी कडक नियमन करावे का अश्या प्रश्नांवर उहापोह व्हायला हवा असे वाटते.

In reply to by शब्दानुज

पुंबा 24/12/2017 - 19:18
होय. तथ्ये समजून घेऊन व्यक्त होणे नको वाटते लोकांना, त्यापेक्षा तात्काळ भावनिक होऊन प्रतिक्रिया देणे सोपे असते. झाकिर नाईकविषयी वरील लेखात लिहायला हवे होते. त्याचे कार्यक्रम नीट पाहिले तर वरवर शांत आणि तर्कपूर्ण वाटणारा युक्तिवाद मांडत तो अतिशय कट्टर, हिंदू लोक व धर्माविषयी विषयी तेढ वाढवणारे र्हेटोरिक तो मांडत असे. भारतिय मुस्लिमांचे अरबीकरण व्हावे यासाठी त्याच्या संस्थेचे काम चालू होते. त्याच्या संस्थेवर बंदी आणणे योग्यच आहे. ईडी कडूनही आर्थिक गफल्यांबाबत तपास चालू आहे. अश्या धार्मिक उद्योगांमधले आर्थिक किंवा इतरही गैरप्रकार लवकर कळून येण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकते का यावर विचार करावा लागेल असे मला वाटते.

अमितदादा 22/12/2017 - 21:02
लेखातील भावनांशी आणि मताशी पूर्ण सहमत आहे. ह्या अश्याच लोकामुळे धर्म बदनाम होतो, मलीन होतो. सुशिक्षित लोक सुधा अश्या लोकांच्या नादी का लागतात याचा मला उलगडा होत नाही, वारंवार अश्या गोष्टी उगड होवून हि अश्या गोष्टी थांबताना दिसत नाहीत हि सर्वात निराशजनक गोष्ट आहे. एका मित्राचा आणि नातेवायीकाचा याबाबतचा अनुभव मला माहित आहे.

In reply to by अमितदादा

पुंबा 24/12/2017 - 19:37
अमीतदादा, मला वाटते, विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन एक मूल्य म्हणून रूजवणे आपल्याला अजून शक्य झालेले नाही. खरे तर धार्मिक संघटना या समाजनियमीत असायला हव्यात मात्र तसे होण्याआधी समाजात अश्या धार्मिक संस्था, गुरू, बाबा यांची सामाजिक कर्तव्ये काय असावीत, यांचे वर्तन कसे असावे, आर्थिक व्यवहार कसे असावेत याविषयी social legal agreement (service legal agreement च्या धर्तीवर) व्हायला हवे. वैज्ञानिक शिक्षण घेऊनसुद्धा चिकित्सा न करताच लोक यांच्या आहारी जातात. येथे काही गैरप्रकार होत असतील का असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. मला वाटते, अभिनिवेश टाळून विवेकवाद, ईहवाद रूजवला तर पुढच्या पिढीत तरी असे प्रकार कमी होऊ शकतील. अर्थात हे कसे करायचे हा पुन्हा चर्चेचा विषय.

गामा पैलवान 23/12/2017 - 11:41
पुंबा, तुमची बाजू कळली. ती नीट मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न रास्त आहेत :
मात्र यांच्यावर कायदेशीर नियंत्रण राहिल याची व्यवस्था कशी करता येऊ शकते? येऊ शकते का? अंधश्रद्धाविरोधी कायद्याचा उपयोग अश्या बाबांच्या विरोधात करता येईल का? धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप या बाबांवर कोणी कसा काय करत नाही? अश्या आश्रमांच्या आर्थिक संपत्तीवर ऑडिट करण्यासारख्या गोष्टी सरकार करू शकते का?
एकेक बघतो. १. कायदेशीर नियंत्रण : जो काही न्यास असेल तो कायदेशीर असतोच. मात्र बुवा किंवा बाबा या पदार्थाची कायदेशीर व्याख्या शक्य नाही. २. अंधश्रद्धाविरोधी कायदा : मुळात अंधश्रद्धा म्हणजे काय हेच निश्चित नाही. ३. धार्मिक भावना दुखावणे : हे बाबा लोक वादग्रस्त विधानं करीत नाहीत. त्यामुळे धाभादु चा खटला दाखल करणं अशक्यं. ४. लेखापरीक्ष : न्यास व त्याची मालमत्ता कायदेशीर असतेच. त्यानुसार अधिकृत लेखापरीक्षण होत असतंच. एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुंबा 24/12/2017 - 20:04
गापै, चर्चेस तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. १. प्रत्येक न्यास कायदेशीररीत्या नोंदणीकृत असतोच असे नाही ना. शिवाय सरकारदरबारी त्या संस्थेचे धर्मादाय स्वरूपात वर्गीकरण असले तरी त्या संस्थेचे नियमन कितपत होत असते हे कळत नाही. मी या प्रश्नावर आरटीआय टाकायच्या विचारात आहे. बाकी, सर्वधर्मिय बाबा- बुवा- धर्मप्रचारक यांची सुची सरकारने तयार करायला हवी आहे. गॉडमॅन ही संकल्पनादेखिल व्याख्यीकृत करायला हवी. २. होय. सध्याचा अंधश्रद्धाविषयक कायदा मुळात जादूटोणाविषयी अधिक आहे. गुरमीत प्रमाणे प्रकरणे हा कायदा हाताळू शकेल की नाही माहित नाही. ३. मला नाही वाटत निव्वळ हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत म्हणून धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत. कृती पहायला नको का? आम्ही धर्मपरायण, धार्मिक शिकवण देणारे लोक आहोत असे बिंबवून अनाचार करणारे, सामान्यांच्या धर्मविषयक भावनांना ठेच पोहोचवतातच की. आता, दिल्लीतील कालचे प्रकरण पहा, कृष्णाप्रमाणे सोळा हजार बायका असाव्यात अशी त्या बाबाची ईच्छा होती. त्याकरीता तो अल्पवयीन मुलींना आश्रमात डांबून ठेवत असे. निर्मलादेवी नावाची एक अशीच गॉडवुमन होती ती आपण शिव, विष्णू, लक्ष्मी अशा देवांचे अवतार आहोत असे सांगून सार्वजनिक समारंभात तसा वेष करून पुजा करून घेत असे. कोट्यावधी रूपये तिच्या चरणांवर दान केले जात. अशी हजारो प्रकरणे भारतात घडली आहेत, घडत आहेत अश्या गोष्टींमुळे धार्मिक भावना दुखावायला हव्यात की नकोत. ४. माहित नाही. https://www.google.co.in/amp/s/m.businesstoday.in/lite/story/gurmeet-singh-ram-rahim-pachkula-cbi-court-rape-case/1/259051.html इथे याबद्दल थोडे आढळले. आणखी वाचून सांगतो.
एकंदरीत प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे. त्यामुळे चर्चा योग्य प्रश्न विचारण्यावर व्हावी.
होय. चर्चा थांबू मात्र नये. योग्य प्रश्न कोणते इथपासून सुरू होऊन उत्तरे शोधण्यापर्यंत जाणे आवश्यक. त्यासाठी सामाजिक मंथन चालू रहायला हवे.

आनन्दा 23/12/2017 - 14:17
बरेच काही आहे लिहिण्यासारखे, पण मोबाईल वरून लिहायचा कंटाळा आलाय, त्यामुळे पास.. फक्त या सगळ्या गोंधलावर कायद्याचे राज्य हा एकच उपाय आहे इतके नमूद करतो

In reply to by आनन्दा

पुंबा 24/12/2017 - 20:07
नक्की लिहा. कायद्याचे राज्य हे उत्तर आहे हे खरे पण ते आणणार कोण? अश्या नियमनासाठी आवश्यक legal, administrative capability आणि ऑथोरिटी राज्य या संस्थेकडे आहे का? सिव्हिल सोसायटी अश्या नियमनात सहभाग घेऊन सरकारवरचा भार कमी करू शकते का? असे अनेक प्रश्न चर्चेत यायला हवेत.

In reply to by पुंबा

पगला गजोधर 25/12/2017 - 09:16
सिव्हिल सोसायटी , (अंनिस) यांचे प्रयत्न चालू आहेत उदा कंजारभट समाजातील कौमार्य चाचणी... जात पंचायतीच्या...वैयक्तिक जीवनातील पंचायती…... पण कसाय न, ते धार्मिक भावना कसे दुखावतात...याबद्दलच इथल्या काही लोकांचा रस आहे, त्यामुळे ....जाऊ द्यात

शब्दानुज 23/12/2017 - 15:51
या मानसिकतेचे मूळ इतिहासातही असावे असे वाटते. आपण मुघल , इंग्रज अशांकडून लुटले गेलो आहोत ही एक फार खोल वेदना आहे. बाकी गौरवशाली इतिहासापेक्षा हा लुटला जाण्याचा इतिहास आपल्या मनात अधिक भरला गेला असावा. दुसरी भारतीय मानसिकता म्हणजे व्यक्तिपुजा. माझ्यासाठी कोणतरी तलवार उचलेल तेव्हाच मी तलवार उचलणार आणि जो तलवार उचलेल तो माझा देव. थोडक्यात काय की माझा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी तरी येणार आहे. वर्तमानातील निगेटिव्ह विचारांचे साठे म्हणजे प्रसारमाध्यमे. कोणतेही चॅनेलवर चांगली बातमी असणे हे जवळपास अशक्यप्राय झाले आहे. घोटाळे , रेप लुट अशाच बातम्या आपल्यावर सारख्या मारल्या जातात अशा भुतकाळ आणि वर्तमानच्या परिस्थितमुळे नैराश्य येऊ लागते. आणि बाबा हे तरणोपाय बनतात. आता उपायाबद्दल म्हणाल तर जे कच्छपी लागले आहेत त्यांना ठेच लागल्याशिवाय परिस्थितीचे आकलन होणार नाही. एक साधी गोष्ट जी आपण करु शकतो ती म्हणजे पुराणकथातील चमत्काराची जागा आता त्यामागील विचारांनी घ्यायला हवी. मूळात तुझ सगळ काही बर वाईट तुझ्याच हातात आहे हे गळी उतरवता आले पाहिजे. एकमेकांनाचा आत्मविश्वास वाढवत नेणे ही गोष्ट आपल्याकडे कधीच होत नाही. स्वताःवरचा विश्वास वाढला की बाबांकडे जाण्याची गरज राहणार नाही. आणि यानंतरही एक गट असा राहतो की ज्याला खरोखर अध्यात्मिक माहिती हवी असते किंवा त्याचे आकर्षण असते. सुधारित , सुसंगत , तार्किक धार्मिक माहिती सहज उपलब्ध होत नाही. त्या क्षेत्रातील जाणकारांनी हे करायला हवे. हिंदुधर्मातील ब-याच गोष्टींचे पुर्नरघटन व्हायला हवे. ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...) आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.

In reply to by शब्दानुज

पुंबा 24/12/2017 - 20:10
शब्दानुज, शब्दाशब्दाशी सहमत. उत्तम उहापोह केला आहे आपण या विषयाचा.
ऐतिहासिक ,मानसिक , धार्मिक या तिन पातळ्यांवर काम करावे लागणार. (टाळ्या...) आता हे कोण करणार असे अवघड प्रश्न विचारु नये.
तेच ना. कोण करणार? समाज? सरकार? न्यायव्यवस्था? धर्म?

माहितगार 24/12/2017 - 00:21
आर्थीक व्यवहारांचे जसे एक्स्टर्नल ऑडीट होते तसे एक्स्टर्नल सोशल ऑडीट आवश्यक करून , शैक्षणिक संस्थाचे रेटींग जसे होते तसे यां सर्वच धार्मिक आणि आश्रम संस्थांचे रेटींग केले जावयास हवे . स्त्री सुरक्षेसाठी कोड कंडक्ट अशा सोशल ऑडीट मधून तपासले जावयास हवेत. शिवाय स्मार्ट फोन अ‍ॅप मधून सोशल ऑडीट मध्येआश्रमाततील आजी माजी शिष्यांची मते गुप्त मतदानाने आजमावल्यास नियंत्रण अगदीच अशक्यही नसावे.

In reply to by कंजूस

पुंबा 24/12/2017 - 20:15
https://www.quora.com/Laws-in-India-How-can-we-act-legally-against-fake-babas-who-say-outrageous-things-like-wear-a-sports-shoe-and-you-will-prosper-and-do-ridiculous-things-like-throwing-a-large-holi-party-in-the-midst-of-a-severe-drought इथे या विषयावर थोडी माहिती मिळाली. बुवाबाजी ही संकल्पना व्याख्यीकृत आहे की नाही माहीत नाही. नसेल तर व्हायला हवी. निदान सदर विषयाबद्दल चर्चा तरी सत्वर सुरू व्हायला पाहिजे.

तुडतुडी 25/12/2017 - 16:06
बुवा , माताजी अश्या लोकांची गरज का लागते समाजाला ? कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही , मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची , पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती . दुसरं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्वतः धर्माचा , अध्यात्माचा काही अभय्यासच करायचा नाही . ४कोणाच्यातरी प्रवचनाला जायचं , त्याने ४ संस्कृत मधील वाक्ये ऐकवली , ४ योगासने करून दाखवली , भारीपैकी प्रवचन दिलं कि हे चालले लगेच त्याच्या मागे . आपले धर्मग्रंथ काय सांगतात ? ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय ? आपल्याकडे इतके संत योगी होऊन गेले . त्यांनी काय शिकवण दिली आहे ? साधना कशी करावी ? गुरु कोणाला म्हणावे हे काहीही माहित नसते .

In reply to by तुडतुडी

चौथा कोनाडा 26/12/2017 - 15:25
कारण ऐतखाऊ वृत्ती . मी भक्ती करणार नाही , मी नामस्मरण करणार नाही , मला तेवढा वेळ नाही . एखाद्या बुवा वॉर जबाबदारी सोपवायची , पैसे फेकायचे मग मी माझ्या संकटातून सुटेन हि वृत्ती
असं नाही वाटतं. हे लोक बाबाबुवांच्या कार्यक्रमाला प्रचंड वेळ काढुन जातात, किंबहुना स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवून त्यांचे सत्संग, जयंत्या, सप्ताह वै. अटेंड करत असतात. त्यांनी सांगितलेली ठराविकच स्तोत्रं, अमुकच एक मंत्र, तमुकच आरत्या, ढमुकच घोषवाक्य/घोषणा, तमुक प्रकारच्याच पुजा नित्यनियमानं पार पाडत असतात. स्वःतच घर नाही झाडणार, पण यांच्या मठात झाडणे काय बाकीच्या अनेक सेवा करणार ! एनरजॅटिक असतात हे लोक ! दुसरा मुद्दा मात्र अगदी पर्फेक्ट आहे.

In reply to by तुडतुडी

पुंबा 26/12/2017 - 16:26
तुडतुडी, तुमच्या दोन्ही मुद्द्यांशी सहमत आहे. साधना ही अतिशय वैयक्तिक पातळीवर करण्याची गोष्ट आहे, नामस्मरण, ध्यान अशांसारखे तिचे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे आणि परमात्म्याचे अद्वैत व त्यामुळे बाह्य अवडंबराची गरज नसणे, किंबहुना कुठलेही कर्मकांड आत्म्याला परमात्म्यापासून अधिकच दूर नेतो असे अनेक आदर्शवादी तत्वे अध्यात्माचा अभ्यास करणार्‍या जाणकारांकडून कळली आहेत. माझ्या मते, बाबा- बुवा- सदगुरू अशांची गरज अत्यल्प असते साधनेत. प्रत्यक्षात मात्र जेवढे सार्वजनिक, व्यक्तिकेंद्रीत, कर्मकांडयुक्त स्वरूप देता येईल तेवढे आपल्या देशात(मुद्दामच धर्मात म्हणत नाही कारण या देशातले सगळेच प्रमुख धर्म अश्या भोंदू गुरूंच्या कह्यात जातात निरनिराळ्या प्रमाणात) दिले जाते.

In reply to by पुंबा

तुडतुडी 27/12/2017 - 15:24
हम्म. बुवा बाबांची नसली तरी एका विशिष्ट पातळी नंतर सद्गुरूंची गरज असतेच असते . फक्त दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देणारे सद्गुरू ओळखता आले पाहिजेत . मुळात सद्गुरू आपण शोधायचे नसतातच . त्या विशिष्ट पातळीला पोचल्यावर तेच तुमच्याकडे येतात .
हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्‍याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे.