मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
In reply to मला वाटते राष्ट्रवादी व by श्रीगुरुजी
४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे खापर सेनेवर फुटणार. हे नामानिराळे राहणार.लोक विसरतात लगेच. तसेही सेना भावनेचे राजकारण करते.
५) जरी भाजपला सत्ता मिळाली तरी सेनेचा फुटीर गट, बच्चू कडूची गुर्मी, कायदेशीर अडथळे यामुळे या सरकारची वाटचाल अवघड आहे.+१
In reply to मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन by शाम भागवत
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
In reply to बहुसंख्य मराठा मतदारांना by रात्रीचे चांदणे
In reply to २०१४ मध्ये भाजपने विधानसभा by श्रीगुरुजी
In reply to 2014 साली भाजपाने 280 च्या by रात्रीचे चांदणे
In reply to स्वबळावर भाजपची सर्वाधिक by श्रीगुरुजी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ह्या तिन्ही पक्षांचे by रात्रीचे चांदणे
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी by श्रीगुरुजी
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी by श्रीगुरुजी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या तिन्ही पक्षांचे निष्ठावान कार्यकर्ते गेल्या अडीच वर्षात आपापल्या पक्षापासुन दुरावले नसतील तर नवल. त्याचीच परिणती शेवटी एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडात दिसली.शिवसेना आणि काँग्रेसचे नक्कीच दुरावले आहेत. राकॉचे जोपर्यंत फायदा आहे तो पर्यंत दुरावत नाहीत, मला तर राकॉ म्हणजे फायद्यासाठी एकत्र आलेली टोळी / कंपनी वाटते.
In reply to ह्या तिन्ही पक्षांचे by Trump
In reply to शाहु फूले आंबेडकरांची by अमरेंद्र बाहुबली
शाहु फूले आंबेडकरांची विचारधारा
म्हणजे नक्की काय हो? जरा उलगडुन सांगता का?In reply to शाहु फूले आंबेडकरांची by सुक्या
In reply to नाही मिळणार याचे उत्तर कधी. by टीपीके
In reply to असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं. by अमरेंद्र बाहुबली
In reply to पण सांगा ना नक्की काय आहे by टीपीके
In reply to पण सांगा ना नक्की काय आहे by टीपीके
In reply to संघ समजून घेण्यासाठी संघात या by अमरेंद्र बाहुबली
In reply to हा हा हा हा by सुबोध खरे
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहे अशी विचारसरणी असती तर पहाटेच्या शपथविधीला मोशांना हिरवा कंदील दिला असता का?In reply to त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही पण विचारधारा समजावा ना. by टीपीके
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात
म्हणजे अजित पवारांबरोबर शपथ घेनारे फडणवीस स्वार्थी का?
महाराष्ट्राला लागलेली कीड कीड आहे तर मग मोदी पवारांना गुरू का मानतात?In reply to फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी by अमरेंद्र बाहुबली
In reply to फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्या सर्वात एकनाथ शिंदे by अमरेंद्र बाहुबली
In reply to फायदा तोटा. by अर्धवटराव
आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे. संघटना विदाऊट शिलेदार अशी आयतीच शिवसेना त्यांच्या पदरी पडली आहे. सोनीया गांधी काँग्रेसला राहुल गांधींच्या पाठीशी फार काहि जोमाने उभी करु शकल्या नाहि. उद्धव ठाकरेंना बराच स्कोप आहे आदित्यला सेटल करुन द्यायला.+१
वैयक्तीक तोटा झालाच असेल तर तो शरद पवारांचा झाला आहे.बहुतेक शेवटाच खेळ झाला हा त्यांचा
In reply to शिवसेनेचे अस्तित्त्व by हणमंतअण्णा शंक…
देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत.
फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू. In reply to देवेंद्र यांच्याकडे अजून by श्रीगुरुजी
फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू. काही झालं तरी पाच वर्षांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येनार आहे. सेना भाजप युती होनार नाही. झाली तरी सेनेचे लोक भाजपला आज्बात मतदान करनार नाहीत.In reply to फार घाई करू नका. ही उर्वरीत by अमरेंद्र बाहुबली
In reply to माझ्या मते by यश राज
In reply to सेनेचा काहीही तोटा झालेला by अमरेंद्र बाहुबली
In reply to पक्षातील घाण गेली. by सुबोध खरे
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही? हो. फितूर हा फिकूरी करे पर्यंत आपलाच असतो.
इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय? सेनेच्या जिवावर वाढून सेनेचाच मुख्यमंत्री खाली खेचनार्यांना हाच शब्द योग्य. ऊद्या भाजपच्या जिवावर वाढलेल्याने भाजपला खाली खेचले तरीही मी हेच म्हणेन.
ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही. मला तरी आदित्य ठाकरेंच्या त्या वाक्यात काहीही तुकीचे वाटले नाही.
तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे.
त्यांना सेनेने निवडूण आणले होते. राऊत हे सेनेचे ऊमेदवार होते. त्यांना मतदान करून आमदारांनी ऊपकार केलेले नाहीत.
कृतघ्नतेचा कळस आहे. सहमत. सेनेच्या नावावर मते मागून, सेनेच्या जिवावर मोठं होऊन सेनेच्याय मुख्यमंत्र्या बरोबर गद्दारी करणे हा कृतघ्णपनाचा कळसच आहे.In reply to सेनेचा काहीही तोटा झालेला by अमरेंद्र बाहुबली
आता दुसर्या फळीतील ताज्या दमाचे शिवसैनिक वर येतील.मागे ही मी हेच म्हणालो होतो.भाजपबद्दल ममत्व नाही व शिवसेनेबद्दल शत्रुत्व नाही.पण जुन्याची जागा नव्याने घेतली पाहिजे व बदल होत राहिले पाहिजेत. सेनेसाठी ही पुन्हा पक्षबांधणीसाठी चांगली संधी ठरु शकते. (ब्लेसिंग्ज इन डिज्गाईज.) अर्थात मनसे नेतृत्वाप्रमाणे शिवसेनेचे नेतृत्व ही तंगड्या पसरुन बसायला नको.
In reply to आता दुसर्या फळीतील ताज्या by कानडाऊ योगेशु
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
In reply to तुटलेली शिवसेना by कंजूस
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
In reply to खरी लोकशाही ही कल्पना केवळ by आनन्दा
In reply to दुर्दैवाने by चौकस२१२
In reply to सर्वात मोठा तोटा by स्वधर्म
घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून सहमत. २०१४ ला भाजपने घराणेशाहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मामू केले तरी २०१९ ला भाजपला १०५ जागा मिळाल्या.In reply to आशा करतो की by चलत मुसाफिर
शिवसेना यातून योग्य तो धडा घेईल आणि भाजपपेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी होईल अशी आशा. भाजपला वेळोवेळी आरसा दाखवून भानावर आणील असा एकतरी पक्ष भारतात आवश्यक आहे.नक्कीच. त्यामुळे लोकांना शिवसेना आवडायची. आता ढोंगी लोकांच्या नादी लागुन अगदी वाट लावुन घेतली.
In reply to माझा अंदाज by क्लिंटन
In reply to १) या आकडेवारीतून हे दिसतंय by श्रीगुरुजी
In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे
शकुनी म्हणावे
की अपशकुनी
---
मला वाटते अपशकुनी म्हणावे. कारण हा माणुस ज्या कोणासोबत जातो त्याचा विनाश होतो. In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे
धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही.
कैच्याकै. भाजप म्हणे हिंदूत्ववादी. भाजपने हिंदूंसैठी काय केले हे आजपर्यंत तुम्हाला सांगता आलेले नाही डाक्टर.
आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही बरोबर. म्हणून सेना आणी काॅंग्रेस ने एकत्र येऊन पवरांच्या भरवस्यावर महाविकाय आघाडी ऊभी केली. कारस्थानं करनार्यांना १०५ असूनही घरी बसावे लागले.
खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. हे असं फक्त भाजपच्या लोकांना वाटतं.
वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे. वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
ही म्हण सार्थ आहे ही म्हण सेनेसाठी सार्थ आहे. ३५ वर्षे ज्यांच्याशी संगं केला त्यांनीच ईडी सीबीआय लावून सेनेचा प्राण घ्यायचा प्रयत्न केला.In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो by यश राज
म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते. त्यांना परस्पर क्लिनचीट दिली नाही.
घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत जोमाने वगैरे नाही ईडीचा धाक दाखवून फोडफोडी करून गुजरात आसाम ला आमदार लपवून मग आलेत.
In reply to म्हणे महाराष्ट्र वाचवला होता. by अमरेंद्र बाहुबली
In reply to ऑ!!!! by इरसाल
In reply to ह्या बद्दल ईडी, राज्यपाल, by अमरेंद्र बाहुबली
In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली
घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे. असहमत.
मूघलांच्या सात च्या सात पिढ्यांनी राज्य केलं. औरंगजेबाने आपल्या मूलांना राज्यकारभारापासून दूर ठेवलं म्हणून मूघल संपले.
गांधी घराण्यात मोतीलाल, जवाहर, ईंदीरा (महापराक्रमी), संजय-राजीव हे चांगलेच नेते होते. एक राहूल गांधींवर फक्त गाडी अडली पुढे प्ढी नाही म्हणून.
ठाकरे घराण्यात प्रबोधनकार, बाळासाहेब, ऊध्दव, आदीत्य सर्वच कर्तबगार आहेत.
फडणवीस घराण्यात गंगाधर आमदार, शोभाकाकू मंत्री, देवेंद्र मूख्यमंत्री.
त्यामुळे तीसरी पिढी दुबळी वगैरे ह्या सर्व कंड्या आहेत.In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
मागील आडिच वर्षात का नाही केले
२०१४ ते २०१९ का नाही केले?In reply to सर्वात मोठा फायदा बारामतीच्या by विजुभाऊ
सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.
भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.In reply to सेनेचा मतदार त्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजेच महाराष्ट्र
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
In reply to इतिहास by कपिलमुनी
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to इतिहास by कपिलमुनी
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
In reply to आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात by एकुलता एक डॉन
In reply to पोळीला तूप लावून ऊंदीर कसा by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही by सुबोध खरे
In reply to उन्द्राला तुप लाउन by एकुलता एक डॉन
In reply to एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची by विजुभाऊ
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
In reply to शिवसेना आम्ही भाजपला वाकवले by सुबोध खरे
सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.केंद्राने सीबीआय पाठवून “सुशांतनो आत्महत्या केली” असा अहवाल पाठवून केस कधीच बंदं केलीय.
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
In reply to आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार by गणेशा
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा

In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by प्रसाद_१९८२
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे

In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
In reply to बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री by डँबिस००७
In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
In reply to वराती मागून घोडे by शाम भागवत
शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असतीहेरली असावी नक्कीच काकांनी व हेतुपुर्र्स्सर कानाडोळा केला असावा. काट्याने काटा काढला गेला. आतापर्यंतच्या चित्रानुसार तरी राष्ट्रवादीला खुले रान मिळाले आहे. मागच्या वेळेला काकांनी पावसात भिजुन बाजी मारली ह्यावेळेला आलेल्या ह्या राजकिय सुनामीत तेल लावुन कोरडे ठणठणीत राहिले. काका रॉक्स ऑलवेज.
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका रॉक्स ऑलवेज.
हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात.
काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)In reply to काका रॉक्स ऑलवेज. by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by कानडाऊ योगेशु
अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते आजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही.
काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.
हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by अमरेंद्र बाहुबली
गद्दारी आपल्या माणसांनी केली.गद्दारीचा काकांना पुरेपुर अनुभव आहे. गद्दारी शिवसेनेच्या माणसांनी शिवसेनेशी केली. गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.पाहुण्याच्या काठीने साप मरत असताना काका सोयीस्कर रित्या मौन राहिले.
In reply to गद्दारी आपल्या माणसांनी केली. by कानडाऊ योगेशु
गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल. काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत.
आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.In reply to गद्दारी होणार हे काकांना हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
In reply to काका रॉक्स ऑलवेज. by सुबोध खरे
In reply to काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी by कानडाऊ योगेशु
In reply to काकाद्वेष्ट्यांना हे नाही by अमरेंद्र बाहुबली
In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना??
ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली.
ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :)
त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना ह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही.
काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते. हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)In reply to ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्याIn reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
In reply to खरे सर, by प्रसाद_१९८२
In reply to भाजपला रथयात्रा, दंगली नी काय by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपल्या राज्यात पण बोलवा की by रात्रीचे चांदणे
In reply to शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव by गणेशा
विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.In reply to राउताना जोवर सेना हाकलून देत by विजुभाऊ
In reply to मुंबई by हणमंतअण्णा शंक…
In reply to अमीत शहा फडणवीसना कधीच by अमरेंद्र बाहुबली
In reply to हायला by सुबोध खरे
In reply to अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे by डँबिस००७
In reply to फडणवीस वला तसा आता हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी
In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by सुबोध खरे
कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) सहमत. तसे नसते तर आमदारपुत्र फडणवीस पुन्हा निवडूण आले नसते.
वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. हे असे कुठला ऊद्योगपती बोलला? की द्वेषातून तुम्ही तुमच्या मनाचंच दिलं चिपकवून?
त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.
कालच नारळ फूटला. बच्चू कडूंच्या क्लिनचीट पासून. आता किलिनचीट यामीनी जाधवांना की सरदेसाईंना? अशी पैज लागलीय मित्राची नी माझी.
मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. म्हणजे ती भ्रष्ट नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?? In reply to गुरुजी by सुबोध खरे
मला वाटते राष्ट्रवादी व