चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)
In reply to महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट by कॉमी
In reply to व्हिपिंग बॉय by चंद्रसूर्यकुमार
In reply to टीका by चंद्रसूर्यकुमार
“We are forced to take this step because despite working round-the-clock since last year, we are regularly being harassed and also threatened to be sent to jail by administrative officials. They scold us by making a false allegation that we are not working responsibly,” said Dr Sanjeev Kumar, the district general secretary of the Provincial Medical Services’ Association. He is also the superintendent of the Ganj Moradabad health centre and among the 14 who have offered to resign.काय बोलाव, ते कळेना https://indianexpress.com/article/cities/lucknow/14-health-centre-chiefs-in-up-allege-harassment-by-officials-offer-to-quit-7312957/
भाजपाने ट्विटर वर ही गंमतीशीर पोस्ट केली आहे. काही गंमती: १. मोदीजींनी १७ मार्चला स्टेट्स ना वॉर्निंग देऊन कोव्हिड वेव्ह फोरसी केली होती- एक तो गोडा बोलो या चतुर! तुमचे शास्त्रद्न्य सतत म्हणत असतात की आम्हाला बुवा सेकंड वेव्ह इतकी मोठ्ठी येईल कल्पनाच नव्हती. आणि मोदींनी फोरसी केलं ते कधी- तर १७ मार्चला ! १७ मार्चला सांगणे ह्याला "सी इट कमिंग" म्हणतात काय ? १७ मार्चला म्हणे "फक्त" ३०००० केसेस प्रतिदिन वाढत होत्या. सरकारी व्यवस्थेलाच काय, सामान्य नागरिकांना सुद्धा १७ मार्चला कुणकुण लागलीच होती. त्यात कसले डोंबलाचे "सी इट कमिंग." २. भारत #१- अबसोल्युत अकड्यांबाबत म्हणणे योग्य आहे. मृत्यू आकड्यांसंबंधीत यावरही विचार व्हावा, कि किती रुग्णांचा ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने मृत्यू झाला ? (जॉर्डन च्या हेल्थ मिनिस्टरने ६ जणांचा ऑक्सिजन अभावे मृत्यू झाल्याने राजीनामा दिला ! https://www.bbc.com/news/world-middle-east-56381870.amp) व्हायरस मुळे मृत्यू होणे आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू होणे अत्यंत वेगळ्या गोष्टी ! मूळ मुद्द्याला ऍड्रेस केलंच नाही. ३. कुंभ मेळा आणि इलेक्शन रॅली- सरळ सरळ whataboutry ! "ऑ ? कुंभ सोडा, ह्याचे काय ? त्याचे काय ?" ४.व्हाक्सिन किंमत- राज्यावर जबाबदारी ढकलली! केंद्राला का हे माहित नाही की कन्समप्शन सगळे राज्यांतच होणार आहे ? मग जर केंद्राची खरेदी तुटपुंजी पडत असेल, आणि त्यामुळे चढ्या किंमतीत राज्यांना लसी घ्यावा लागल्या तर जनतेचे नुकसान नाही काय ?! म्हणजे राज्य आणि केंद्र हे शेवटी लोकांसाठी काम करत आहेत या गोष्टीला संपुर्ण फाटा देऊन निलाजरे उत्तर दिले आहे ! ५. जळत्या चिता कायमच असतात की, उगाच लोक तुम्हाला जळत्या चिता दाखवून घाबरवत आहेत. अरेवा. चिता कायमच जळत असतात, हा अतिशय प्रॅक्टिकल सल्ला सरकार कधूनच मिळावा. नाहीतर आम्हाला हि गोष्ट समजलीच नसती.They have been using the pandemic for their vested political interests.
— BJP (@BJP4India) May 13, 2021
But truth can’t be suppressed.
Here are the facts.#IndiaFightsCorona pic.twitter.com/RaRJblTT4Y
In reply to BJP by कॉमी
In reply to BJP by कॉमी
राज्यांनी सारखे सारखे लसी मागितल्यावर "कुछ कुछ होता है ।" हिंदीत सांगायचे तर "जनता के बीच संकीर्ण राजनीतिक धारणा बनती है जो महामारी से निपटने के लिए सरकार के दृष्टिकोण को नुकसान पहुंचाती है." राज्यांना थेट लसी महागात मिळणार, आणि केंद्राला लसी मागितल्या तर असं काहीतरी होतंय...Union Health Minister Harsh Vardhan says demand for more #vaccines from states 'arouses narrow political passion' among masses that 'harms whole-of-government approach' to tackle pandemic
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2021
In reply to BJP by कॉमी
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
In reply to अजून एक by आनन्दा
In reply to अजून एक by आनन्दा
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
In reply to लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे by कॉमी
In reply to दोन प्रश्न आहेत, by आनन्दा
In reply to १) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय by कॉमी
In reply to Good. by आनन्दा
In reply to १. असहमत आहे. कारण विशद केले by कॉमी
In reply to सरकारने कुंभ साजरा करू नका by आनन्दा
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
In reply to त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग by आनन्दा
In reply to तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल by रात्रीचे चांदणे
In reply to तबलीघी जमातीच्या लोकांनी by सुबोध खरे
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
In reply to ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती by पिनाक
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
In reply to त्यांना कायद्यानुसार शिक्षा by सुबोध खरे
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to काहीच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईसाहेब, by कॉमी
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कठिण आहे by सुखीमाणूस
In reply to बरोबर आहे by यश राज
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहेमाझे विधान १९४७ साली असलेल्या ब्राह्मणद्वेषावर तुलनात्मक दृष्ट्या आधारित आहे. मला येवढेच म्हणायचे आहे की, आज फक्त ब्राह्मणद्वेष करून, म्हणजे त्याचा उपयोग हत्यारासारखा करून, त्या आधारावर कोणीही सत्तासंपादन करू शकत नाही की भरघोस मते मिळवू शकत नाही. किंवा सत्तेत असलेल्या मुमंच्या जागी बदली मुमं आणू शकत नाही.... ब्राह्मणांबद्दल प्रेम वाढले आहे असे मी म्हणालेलो नाही.
😁
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
माझ्या ओळखीच्या अनेक ब्राह्मणानी भारत सोडून दिला आहेमाझ्या ओळखीच्या अनेक सर्वजातीय लोकांनी भारत सोडुन दिला आहे. व संधी मिळाली तर बहुतांश लोक भारत सोडतीलही, त्यासाठी तुमची जात व धर्म ही बाब फार मॅटर करणार नाही...
In reply to माझ्या ओळखीच्या अनेक by गॉडजिला
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
अनेक मराठा नेत्यानी ब्राह्मणद्वेशाला खतपाणी घातले आहे. ब्राह्मणद्वेषाचे हत्यार नुसते बोथट न होता नश्ट झाले पाहिजे.भारताचे माहीत नाही.. पण निदान महाराष्ट्रात तरी ब ग्रेडी संघटना आणि काही विचारमंच ( अनिता पाटील वगैरे) यांनी काही वर्षा पूर्वी अक्षरशः धुमाकूळ घातला होती. अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक समोर काही दिवस संमोहित झालो होतो.. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात यायला लागला. हिंदूंमध्ये फूट पाडणे, ब्राम्हणद्वेष यावर त्यांचा पूर्ण जोर होता. तसेच मुस्लिम लोकं ही आक्रमक नसुन ते इथलेच आहेत, आणि तेच आपले खरे सोबती आहेत अशा प्रकारचे तत्वज्ञान पाजले जात होते. त्यासाठी लाल पिवळे गुलाबी १०० पानी ग्रंथ प्रत्येक ST स्टँड वर प्रकाशित केले जात होते. या सर्व गोष्टींना तत्कालीन राजाश्रय ( सरकारचा आशीर्वाद) होता .. आता ते राजाश्रय देणारे "जाणते राजे" कोण हे सर्वश्रुत आहे.
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक समोर काही दिवस संमोहित झालो होतो.. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात यायला लागला.मी हाच मुद्दा मांडतोय. लोकांना जास्त काळ फसवता येत नाही.
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
In reply to सध्या देशभर जे हिंदूंच्या by आग्या१९९०
In reply to ई पास by दिगोचि
In reply to तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी by बापूसाहेब
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
In reply to तेजस्वी सूर्य by प्रदीप
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते.
गंगेत मृतदेह सोडला तर मोक्ष मिळतो अशी खूप जुनी श्रद्धा आहे. लहान मुले, सर्पदंशाने मरण पावलेले, साधु इ. चे दहन न करता नदीत मृतदेह सोडण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळात गंगेत मृतदेह सापडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. १०-१२ मृतदेह गंगेत सापडले म्हणून लगेच गंगेत प्रेतांचा खच पडलाय वगैरे मुर्खासारखे बरळणे हे मुद्दाम वातावरण भडकावणे आहे.
https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/700489/why-did-100-decomposed-bodies-float-back-up-in-ganga
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका ? by गॉडजिला
In reply to मग ? by निपा
In reply to बरोबर आहे by इरसाल
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
In reply to वर उल्लेख केलेली चित्रे कुठे by नावातकायआहे
In reply to हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले by मराठी_माणूस
In reply to ithe bagha by निपा
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते.चूक. काही धर्मातील देवांवर टीका केल्यावर डायरेक्ट जन्नत चे तिकीट मिळते. एखाद्याचा गळा कापायला त्याधर्मातले धर्मवीर मागे पुढे बघत नाहित..
In reply to विविध धर्मातील देव देवतांवर by बापूसाहेब
In reply to म्हणजे कुणी हिंदू देवतांचा by निपा
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
In reply to बहुतेक हे न्यायालयीन by कॉमी
In reply to गिरे तो भी टांग उपर. by शलभ
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
In reply to खूप generalize करू नका . by निपा
In reply to यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? by मुक्त विहारि
In reply to मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय by निपा
In reply to मोदी ला by सुबोध खरे
In reply to जो सातवी पास आहे की नाही by नगरीनिरंजन
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
In reply to नोट. by शा वि कु
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
In reply to अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली by धर्मराजमुटके
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे... by गॉडजिला
In reply to मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो .... by मुक्त विहारि
In reply to https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk by मुक्त विहारि
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...मी फक्त साऊथ चे डब पिक्चर बघतो. जेंटलमन नंबर 1, पुलीसवाला गुंडा, आज का सिंघम वगैरे वगैरे
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
ही माझी सगळ्यात आवडती फाईट
https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM
अफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती.
Cigarette Accupressute Technology
https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c
काय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच.
Banana fighting
https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg
कट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक.
Heart operation
https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU
दिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे...
मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
In reply to मद्रासी नाही हो :( by उपयोजक
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
In reply to Uttarakhand Congress leader by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; by मुक्त विहारि
In reply to गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही by कपिलमुनी
In reply to विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी by कपिलमुनी
In reply to आपण त्यांचं घर उन्हात बांधू. by आग्या१९९०
In reply to त्याच बांध तुझा बांध by कपिलमुनी
In reply to चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली by मुक्त विहारि
जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती...मी पण जवाहरलाल नेहरूंचा पंखा वगैरे अजिबात नाही. मात्र या गोष्टीमध्ये नेहरूंना आणणे अनाठायी वाटते. शीतयुध्दाच्या काळात रशियाला काटशह द्यायला म्हणून अमेरिकेने चीनला मोठे केले किंवा चीनच्या महत्वाकांक्षेकडे/कारवायांकडे दुर्लक्ष केले. पण शीतयुध्द संपल्यावर मात्र चीनला वापरून झाल्यावर अमेरिकेने फेकून का दिले नसावे हे समजायला मार्ग नाही. जर रशियाला अफगाणिस्तानातून हाकलून दिल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुजाहिदींना वापरून झाल्यावर फेकून दिले असेल तर हेच १९९१ नंतर चीनबाबत करायला काय हरकत होती हे कळायला मार्ग नाही. अगदी १९९० मध्येही चीनी अर्थव्यवस्था भारतापेक्षा ३०-३५% नेच जास्त मोठी होती म्हणजे चीनला फेकून न देण्यामागे आर्थिक कारण तितके महत्वाचे असेल असे वाटत नाही. शीतयुध्द संपल्यावर वर्षसव्वावर्षात सत्तेत आलेल्या आणि पुढे आठ वर्षे सत्तेत असलेल्या बिल क्लिंटन यांची या प्रकारात जबाबदारी होती असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. क्लिंटन प्रशासनाने चीनला फेकून देणे दूरच राहिले तर त्यापूर्वीच्याच प्रशासनांची चीनचे लाड करायचे धोरण सुरू ठेवले. २००१ मध्ये बुशबाबा सत्तेत आले तेव्हा मात्र चीन बर्यापैकी मोठा झाला होता आणि तेव्हा चीनला फेकून देणे कितीतरी जास्त कठीण झाले होते. तेव्हा
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to UNSC by मुक्त विहारि
In reply to UNSC by मुक्त विहारि
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः by मुक्त विहारि
खुप महिती मिळाली