रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे.
हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला.
एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली.
सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत.
सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे .
ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो.
त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं.
काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला.
१९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते .
आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल.
मानवता परमो धर्म !!
मिसळपाव
काही शंका आहेत ...
In reply to काही शंका आहेत ... by मुक्त विहारि
भेटलो नाही याचा अर्थ काही
In reply to भेटलो नाही याचा अर्थ काही by chittmanthan.OOO
मग इतकेच म्हणू शकतो की. ..
In reply to मग इतकेच म्हणू शकतो की. .. by मुक्त विहारि
आपण माहिती घेतलेली दिसत आहे
In reply to मग इतकेच म्हणू शकतो की. .. by मुक्त विहारि
वरचे प्रश्न, कुराण, दार अल
In reply to वरचे प्रश्न, कुराण, दार अल by रामपुरी
डिवचले शिवाय उत्तर येणार नाही
घाई घाई
प्रत्येक प्रश्नाकडे 'हिंदू
ढोंगीपणा
माझा प्रतिसाद (माफ करा, इंग्लिश मध्ये आहे)
In reply to माझा प्रतिसाद (माफ करा, इंग्लिश मध्ये आहे) by शा वि कु
ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत
In reply to ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत by वामन देशमुख
नक्की मराठीत
In reply to ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत by वामन देशमुख
वामनराव
In reply to माझा प्रतिसाद (माफ करा, इंग्लिश मध्ये आहे) by शा वि कु
you appear to be fake liberal
In reply to you appear to be fake liberal by जालिम लोशन
मी काय आहे आणि काय नाही
दोन सत्य घटना
मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच...
In reply to मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच... by मारवा
मारवाजी नियंत्रणात आणणे
In reply to मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच... by मारवा
We do pest control before
In reply to मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच... by मारवा
१००% सहमत
In reply to मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच... by मारवा
"इतर " विचारसनी च्या काळात
In reply to "इतर " विचारसनी च्या काळात by चौकस२१२
ऑस्ट्रलियात पाऊस पाणी ?
In reply to ऑस्ट्रलियात पाऊस पाणी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे. संभाजीनगरात वाईट
In reply to ऑस्ट्रलियात पाऊस पाणी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषय कशाला बदलताय प्रोफेसर ?
In reply to विषय कशाला बदलताय प्रोफेसर ? by चौकस२१२
ऑष्ट्रेलियात...
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक नंबर गुगली टाकली डाॅक.
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा हे विचारण्याचाच मूळ
In reply to तुमचा हे विचारण्याचाच मूळ by चौकस२१२
काही लोकांची सध्या इतकी जळजळ
ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी
ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. मोंगलाना जसे संताजी धनाजी दिसत तसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना मोदीच दिसत असतात. २०२९ पर्यंत वाट पाहणे नशिबी आले आहे.In reply to काही लोकांची सध्या इतकी जळजळ by सुबोध खरे
ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो
In reply to काही लोकांची सध्या इतकी जळजळ by सुबोध खरे
शुभेच्छा.
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै तर लैच जळजळ होते आहे का?
In reply to लै तर लैच जळजळ होते आहे का? by सुबोध खरे
शुभेच्छा.
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी येऊन दहा वर्षे झाली
In reply to मोदी येऊन दहा वर्षे झाली by सुबोध खरे
भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय
In reply to भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय by अमरेंद्र बाहुबली
आम्ही कधी म्हणले होते का कि
In reply to आम्ही कधी म्हणले होते का कि by चौकस२१२
स्वदेश सिनेमा पहा.
In reply to स्वदेश सिनेमा पहा. by अमरेंद्र बाहुबली
बहुबलि महाशय
In reply to बहुबलि महाशय by चौकस२१२
परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते.
In reply to खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. by टर्मीनेटर
इतर लोकांनी काढलेले काही धागे येथे डकवतो. हवेतर त्यावर जाऊन लिहा
In reply to खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. by टर्मीनेटर
इतर लोकांनी काढलेले काही धागे येथे डकवतो. हवेतर त्यावर जाऊन लिहा
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
Trump आपले बरोबर आहे पण येथे
In reply to Trump आपले बरोबर आहे पण येथे by चौकस२१२
तिकडचे नागरिकत्व मिळाले कि
In reply to तिकडचे नागरिकत्व मिळाले कि by अमरेंद्र बाहुबली
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगाबाद ला येतं का रोज पाणी?
In reply to औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? by सुबोध खरे
जसं भाजपचा खासदार जिथे जिथे
In reply to जसं भाजपचा खासदार जिथे जिथे by अमरेंद्र बाहुबली
अरेरे !! २४ तास सुद्धा निश्चय
In reply to जसं भाजपचा खासदार जिथे जिथे by अमरेंद्र बाहुबली
जसं भाजपचा खासदार जिथे जिथे
In reply to औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? by सुबोध खरे
>>>औरंगाबाद ला येतं का रोज
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>ऑष्ट्रेलियात नळाला रेग्युलर
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
मुद्दा ५. परदेशातील मुले भारतात ...
In reply to बहुबलि महाशय by चौकस२१२
प्रत्येकाने काही त्या स्वदेश
In reply to प्रत्येकाने काही त्या स्वदेश by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
डॉक्टर साहेब, उत्तम प्रतिसाद.
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
+१०००
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
>>>स्वदेश सारखा आचरट, भंपक
In reply to >>>स्वदेश सारखा आचरट, भंपक by अहिरावण
स्वदेस
In reply to स्वदेस by धर्मराजमुटके
गायत्री जोशी बद्दल सहमत. अशा
In reply to तुमचा हे विचारण्याचाच मूळ by चौकस२१२
भारताच्या विकासात काहीही
In reply to भारताच्या विकासात काहीही by अमरेंद्र बाहुबली
१) भारताला नावे कुठे ठेवली?
In reply to १) भारताला नावे कुठे ठेवली? by चौकस२१२
हाहाहा. आता मोदी येऊन दहा
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
मोदी येऊन दहा वर्षे झाली
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
चला मान्य केलेच तर.
मोदी है तो मुमकीन है !!
In reply to चला मान्य केलेच तर. by अहिरावण
;-)
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला मुद्द्दा सुचला नाही
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत
In reply to जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत by Trump
जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत
In reply to जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत by टर्मीनेटर
त्यातून काय दर्शवायचे असावे
In reply to त्यातून काय दर्शवायचे असावे by चौकस२१२
मला वाटते कि ट्रम्प यांना असे
In reply to मला वाटते कि ट्रम्प यांना असे by Trump
त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
ऑष्ट्रेलियात...
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाश्कातले द्रांक्षे नेतात काय
In reply to नाश्कातले द्रांक्षे नेतात काय by अमरेंद्र बाहुबली
burnol + इनो
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाशकातील द्राक्षे नाही ( बायो
In reply to नाशकातील द्राक्षे नाही ( बायो by चौकस२१२
सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत.
In reply to सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत. by चित्रगुप्त
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि काय धर्म द्वेष्ट बोललोय
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
पालथ्या ढगावर पाणी!
In reply to पालथ्या ढगावर पाणी! by वामन देशमुख
काही लोकांनी चुकीच्या
असहमत
याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी
In reply to याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी by प्रसाद_१९८२
फरक आहे...
हम्म
In reply to हम्म by चिरोटा
Do you know why Britisher
In reply to Do you know why Britisher by NiluMP
it is happening because nobody acknowledge who betrayed whome
>>>>>>नेत्यांच्या जीवाला धोका
गप्पच राहावे अशी परिस्थिती....
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घाबरू नका
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) =)) =))
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हटवा कि मग
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं
आपली मतपेटी आणि मतांसाठी आपला
बाकीचे प्रश्ण आहेत....
संपूर्ण जगात हिंदुस्थान हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4In reply to संपूर्ण जगात हिंदुस्थान हे by मदनबाण
पहिला परिच्छेद. ...
In reply to पहिला परिच्छेद. ... by मुक्त विहारि
अफगाणीस्तान मधील बौद्ध
आर्थिक आघाडीवरील अपयशाकडुन ,
आपली आर्थिक स्थिती खराब असेल
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
+1
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का?
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
+1
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
+१
लिबरल पाकीस्तानी ??
In reply to लिबरल पाकीस्तानी ?? by धर्मराजमुटके
हिंदूंवर अन्याय होणारच हे
कायप्पा वर आलेला एक मेसेज !! वाचताना मन अस्वस्थ होते .
In reply to कायप्पा वर आलेला एक मेसेज !! वाचताना मन अस्वस्थ होते . by ट्रम्प
आणि गिरीजा टिक्कू ...!
In reply to आणि गिरीजा टिक्कू ...! by गामा पैलवान
इनटॉलरन्स च्या नावाने आपल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Songजेएनयु अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Songबांग्लादेश , पाकिस्तान , आणि
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
लिब्रान्दू चे जळणे काही थांबत नाही
CAA मुळे फायदा भारताचा आणि....
सीएए पर तुरंत लगाई जाए रोक, मुस्लिम लीग ने लगाई गुहार; SC में अब
डावी डुकरे कधीही सुधारणार
In reply to डावी डुकरे कधीही सुधारणार by अहिरावण
ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत
In reply to ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत by अमरेंद्र बाहुबली
भलते विनोदी ब्वा तुम्ही !!
CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
जो पर्यंत देशात देशप्रेमी
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
अगदी अगदी....
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
येणार येणार
In reply to येणार येणार by चौकस२१२
सर ओस्ट्रेलीयाचं नागरीकत्व
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
>>>CAA लागू होने के बाद नवी
एका आयडिया ची कल्पना
In reply to एका आयडिया ची कल्पना by चौकस२१२
अगदी अगदी....
चीन मधे तर अताही ऊयगुर
अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
सुजलां सुफलां भारत ?
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
कमाल आहे गविंची
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
स्क्यूज् मी सर...
CAA संबंधी
In reply to CAA संबंधी by Nitin Palkar
काही लोकांना हे सहन होणार नाही...
CAA क्यों है जरूरी
CAA च्या विरोधात आता पाकिस्तान देखील उतरला...
In reply to CAA च्या विरोधात आता पाकिस्तान देखील उतरला... by मुक्त विहारि
हे भारत सरकार चा जागी स्वतचे
In reply to हे भारत सरकार चा जागी स्वतचे by अमरेंद्र बाहुबली
अगदी अगदी....
दानिश कनेरिया ने अब CAA का जिक्र कर भगवान हनुमान और राम पर दिया
बांगलादेशी मुस्लिमांचे एन्काऊंटर
बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शर
In reply to बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शर by मुक्त विहारि
पाकिस्तान मधील अल्पसंख्यांकांच्या बाबतीतली लिंक....
इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का माम
In reply to इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का माम by मुक्त विहारि
न्यायालय आणि विधिमंडळ
उशीरा वाचले
In reply to उशीरा वाचले by हणमंतअण्णा शंक…
मते मिळवण्यासाठी?
In reply to मते मिळवण्यासाठी? by चौकस२१२
कागदपत्री सर्वधर्मसमावेशक
दोन्ही बाजूंनी अनावश्यक आक्रसताळेपणा
In reply to दोन्ही बाजूंनी अनावश्यक आक्रसताळेपणा by सुनील
>>धाग्यावर आलेली एकमेव संयत
Rohingya Muslmin की होनी लगी घर वापसी
Matua Community
Pagination