चालू घडामोडी : डिसेंबर २०१९
हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन तिची जाळून हत्या केली गेली.सर्वप्रथम हे मिपावर उल्लेखल्याबद्दल आभारी आहे, बातमी कळल्या पासून काय घडले असेल या नुसत्या कल्पनेने डोळ्यात पाणी येणे कितीतरी वेळ थांबवू शकलो नाही. मिपावर काही महत्वाच्या घटना विनाउल्लेख राहतात ही पण त्यात सामील होईल की काय वाटले होते , असो.
एक समाज म्हणून आपण काय केले पाहिजे जेणेकरुन हे प्रकार बंद होतील ?एक समाज म्हणून आपण सर्व इतका मोठा केऑस आहोत की नेमके काहीही केले तरी उपयोग 100% होईल याची खात्री कमीच आहे. पण एक व्यक्ती म्हणून काही बदल घडवायला सुरुवात केली तर कदाचित पुढील पिढी थोडी सुसंस्कारित असेलही, तूर्तास आपल्या सर्व आप्त स्वकीयांना स्त्री सुरक्षे संबंधीत app ताबडतोब इन्स्टॉल करायला लावा. हे अत्यावश्यक आहे.
In reply to हैदराबाद येथे डॉ. प्रियांका by जॉनविक्क
In reply to मानसशास्त्र काय म्हणते ? by धर्मराजमुटके
मानसशास्त्र काय म्हणते ? अशा गुन्ह्यातल्या दोषींना शिक्षा होईल ती होईल पण संबंधीत यंत्रणा त्यांच्या मानसशास्त्रीय तपासण्या करतात काय ?कोणत्याही बाबतीत कमी अधिक तीव्रतेच्या बलाचा प्रयोग करून हेतू साध्य करणे हा एक अप्रत्यक्ष बलात्कारच असतो मग तो एखाद्या संस्थळावरील साहित्य संपादकांने एकतर्फी प्रतिसाद उडवणे असो की कंपूबाजी करून आपल्याला दाद न देणाऱ्या व्यक्तीला जेरीस आणणे असो, अथवा निव्वळ चर्चेत एखादयाने दुसऱ्याला गप्प बसवणे असो, की नोकरीमध्ये बॉसच्या तालावर उठसुठ नाचणे असो की तेल, देश अन धर्माच्या नावाखाली नरसंहार घडवणे असो, ही सर्व कमी जास्त तीव्रतेच्या बलात्कारचीच उदाहरणे आहेत. तेंव्हा जी कोणी व्यक्ती मी बलात्कार करू शकत नाही असे छातीठोकपणे सांगते तर ती नक्कीच भ्रमात आहे कारण लैगिकता हे फक्त प्रकटीकरण असते बीज न्हवे. बीज हे प्रत्येकाच्या सरवायव्हल इन्स्टिकट् मधे असते, एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा फलाना फलाना बाबतीत सरस असणे मग ती योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही आपल्या मनात सूक्ष्म स्तरावर आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक म्हणून ठरवल्या जातात आणी त्यावर त्यावर डिफेन्स मेकानिजम म्हणून शरीराने व मेंदूने दिलेली तरल प्रतिक्रिया "काळजी घे रे बाबा" ही एक अतिशय सात्विक संवेदना असते कारण आपले अंतर्मन मन फक्त सात्विकतेला थारा देण्याची कुवत राखून आहे पण ही सात्विक जागृत मनात येता येता संवेदना राजसी प्रसंगी तामसी कशी बनते व प्रत्येक्ष कृती किती बिभीट्स होऊ शकते हा एका प्रतिसाद वा धाग्याचा विषय नाही यावर प्रत्यक्षच बोलणे घडू शकते सारांश: बलात्काराची प्रवृत्ती नष्ट होईल यावर माझा विश्वास नाही, घटना मर्यादित करता येतील पण त्यासाठी बाहयपरिस्थिती व्यक्तीला स्वतःच्या आतमधे डोकावण्यास अनुकूल असणे आवश्यक आहे.
In reply to तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडतील by जॉनविक्क
In reply to घृणास्पद घटना by मित्रहो
दर पाच सात वर्षांनी असे काहीतरी घडत असते.घडत तर नेहमीच असते पाच सात वर्षे त्याबाबत विशेष काही घडत नाही म्हणून नृशंसता कळस गाठते इतकंच :(
In reply to दर पाच सात वर्षांनी असे by जॉनविक्क
In reply to https://www.indiatimes.com by गणेशा
In reply to https://www.indiatimes.com by गणेशा
In reply to वृत्तपत्रे आणि मिडिया. .. by मुक्त विहारि
In reply to https://www.news18.com/news by गणेशा
In reply to BSNL चे 78,000 कर्मचारी घेणार VRS by जॉनविक्क
In reply to मोठी उलथापालथ. .. by मुक्त विहारि
In reply to बरोबर. by जॉनविक्क
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
In reply to ह्या प्रकरणात पोलिसांना by यशोधरा
In reply to सोनीयासेनेचे मुख्यमंत्री आणि by विजुभाऊ
In reply to झुणका भाकर काय घेऊन बसलात. by टीकोजीराव
In reply to भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे. by गोंधळी
In reply to भाजपने मला तरी निराश केलेले नाही. .. by मुक्त विहारि
In reply to भाजपने मला तरी निराश केलेले नाही. .. by मुक्त विहारि
In reply to निराश फक्त पाकिस्तान आहे. by गोंधळी
In reply to भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे. by गोंधळी

हैदराबाद येथील गुन्ह्या बाबत काय बोलणार?