मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227526 वाचनखूण प्रतिक्रिया 616

ट्रम्प Mon, 01/14/2019 - 23:05
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-1200-page-

ट्रम्प Mon, 01/14/2019 - 23:06
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-1200-page-

Blackcat Tue, 01/15/2019 - 10:48
*बीजेपी सांसद साक्षी महाराज ने ‘श्मशान घाट’ की जमीन चुराई! जारी हुआ गैर जमानती गिरफ्तारी वारंट* उन्नाव से बीजेपी सांसद साक्षी महाराज जाने जाते हैं सिर्फ और सिर्फ अपने ज़हरीले बोल के कारण, लेकिन अब उनका नाम ‘धोखाधड़ी’ से भी जुड़ गया है। उनके खिलाफ धोखाधड़ी के एक मामले में कोर्ट ने गिरफ्तारी वारंट जारी किया है। *साक्षी महाराज ने धोखाधड़ी करके श्मशान घाट की जमीन का बैनामा अपने नाम करा लिया था।* अब मुकदमे में एमपी-एमएलए कोर्ट ने बीजेपी सांसद और अन्य पांच आरोपियों के खिलाफ गैर जमानती वारंट जारी किया है। बीजेपी नेताओं की कलई समय बीतने के साथ खुलने लगी है। इसी सन्दर्भ में एमपी-एमएलए कोर्ट के न्यायधीश पवन कुमार तिवारी ने सभी आरोपियों को गिरफ्तार करके कोर्ट में पेश करने का आदेश दिया है। https://www.hindinewsonline.co.in/arresting-warant-against-bjp-mp-shakshi-maharaj/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 01/15/2019 - 12:15
भ्र्ष्टाचार करणारे कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ! साक्षी महाराज ला तर लगेच उचलला पाहिजे , बड़बड़ करून लै तरास देत व्हता मोदींना !!!

Blackcat Tue, 01/15/2019 - 10:54
पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त ? भाजपाचे अभिनन्दन

Blackcat Tue, 01/15/2019 - 11:09
‘सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन’, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 01/15/2019 - 12:09
ब्लैककॅट , आपण काँग्रेस बद्दल चर्चा केली तर बर होईल , अचानक का ठाकरेवर घसरलात !! सैनिकांच्या हाताला लागलात तर ते चड्डी पिवळी होईपर्यंत पळायला लावतील !!! कृपया हलके घेणे !!!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हम्म. वाचतेय. आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यु नंतर असेच बोलले जात होते. सोनु निगमला शिवसैनिक का ठार मारू पाहत होते हे एखादा तत्कालीन स्पॉट-बॉयपण सांगू शकेल. असो. माजी शिवसैनिक नारायण राणे ह्यांना 'आतील' बातम्या माहित असणारच.

डँबिस००७ Tue, 01/15/2019 - 20:18
कोल्लम बायपास हा १९७२ साली प्रपोज केलेला प्रकल्प होता. १९९३ पर्यंत ह्या बायपासचे ३ किमीचा रस्ता बनवलेला व त्यानंतर १९९९ पर्यंत १.५ चा रस्ता बनवला. ह्या काळात केरळ मध्ये फक्त काँग्रेस किंवा कम्युनिस्ट सरकारच होते. जनतेच्या भल्याचे कु ठलेही काम ह्या सरकारने कधीही केलेले नाही. ४७ वर्षांपर्यंत एखादा प्रकल्प पडुन असु शकतो ह्याव रुन काँग्रेस व कम्युनिस्ट लोकांची मानसिकता दिसुन येते. २०१५ साली (२७ मे २०१५ ) ह्या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हाती घेण्यात आला व २०१९ जाने १५ तारखेला ८.५ किमी रस्ता बनवुन हा प्रकल्प पुर्ण केला व पंत प्रधान मोदीजींच्या हस्ते केरळ जनतेला अर्पण करण्यात आला. नेहेमी प्रमाणे ही बातमी कोणत्याही मिडियाने दिलेली नाही ! https://www.thenewsminute.com/article/relief-t-puram-nh-commuters-last-pm-modi-inaugurate-kollam-bypass-jan-15-94978

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 01/16/2019 - 13:33
पनवेल भिमाशनकर मार्गही अजून तयार नाही , त्याचे उद्घाटन पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसादह्यांनी केले होते , असे ऐकून आहे, मोदी ना सांगा. ( हा मार्ग झाला की नेरलच्या फ्लॅटची किंमत डबल होईल )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Wed, 01/16/2019 - 13:56
तुमच्या लाडक्यांनी का नै केला ? आता ७० वर्षे थांबलाच आहात तर अजुन ५० वर्ष थांबा ! बाकी तुमच्या फ्लॅट ची कींमत वाढावी म्हणुन रस्ता बनवला पाहीजे ईतकी लायकी नाहीय !!

Blackcat Tue, 01/15/2019 - 20:30
हेल्थ चेकअप के लिए अचानक अमेरिका गए अरुण जेटली https://abpnews.abplive.in/india-news/finance-minister-arun-jaitley-health-updates-bjp-leader-flies-to-us-1050225

Blackcat Wed, 01/16/2019 - 13:25
मुंबई. डोम्बिवली में भाजपा के पदाधिकारी की दुकान से भारी मात्रा में हथियार बरामद हुए हैं। इनमें तलवारें और बंदूकें शामिल है। कल्याण क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना के आधार पर रेड की थी। आर्म्स एक्ट में केस दर्ज कर देर रात उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। कुलकर्णी के घर से कुल 180 हथियार जब्त किए गए हैं। https://www.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/bjp-official-arrested-for-storing-weapons-illegally-in-gift-shop-at-dombivali-01478161.html

Blackcat Wed, 01/16/2019 - 13:48
दसाँल्ट कडुन ४ थ्या जनरेशन अत्याधुनिक तकनीक वाल्या राफेल ची फ्राँन्स सरकारला विक्री किंमत ६७० करोड याऊलट दसाँल्ट कडुन भारत सरकारला चौथ्या जनरेशनची २०१५ च्या टेक्नोलाजीची राफेल विक्री किंमत १६०० करोड https://www.boltahindustan.in/bh-news/france-government-made-a-cheaper-deal-with-dassaul/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Wed, 01/16/2019 - 14:43
BoltaHindustan.in is Hindi Digital News Platform, founded in 2016 by alumni of JMI & IIMC with sole aim to serve unbiased news. JNU , JMI & IIML मग त्यांना हिंदुंची एँलर्जी असणारच !!

Blackcat Wed, 01/16/2019 - 15:04
अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून जलदगतीने शरिरातील इतर भागांमध्ये पसरतो. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारामुळे अरुण जेटली अर्थसंकल्प अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींवर सर्जरी करण्याचा निर्णय थोडा कठीण आहे कारण गतवर्षी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. सर्जरीमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. यामुळे सध्या सर्जरी करणं त्यांच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकतं. अधिकृतपणे अरुण जेटली यांनी आपण दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन न्यूयॉर्कला जात असल्याचं सांगितलं आहे

Blackcat Wed, 01/16/2019 - 15:44
२३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला खूप वाईट वाटत आहे. पक्ष हा सध्या सत्ता मिळवण्याचा मंच झाला आहे. विकेंद्रीकरण आणि लोकशाही प्रक्रियेतून निर्णय घेण्याचा तिरस्कार करणाऱ्यांच्या हाती सध्या पक्ष आहे. ज्या मुल्यांवर पक्षाची स्थापना झाली होती. त्या मुल्यांना आता पक्षात स्थान नाही, अशी खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Wed, 01/16/2019 - 16:26
ते पूर्वी काँग्रेसवासी होते, हे पण जोडायला हवे होते. ==== जहाज बुडायला लागले की उंदरे ही त्यातून पटापट उड्या मारायला सुरवात करतात. बुडतात की आधार मिळतोय हा गौण भाग आहे. असो.

In reply to by विशुमित

lakhu risbud Fri, 01/18/2019 - 13:53
असंच काही नाही. काकांनी काँग्रेस शी युती केलीच की ! का मग तुमच्या थीअरम नुसार ही दोन्ही बुडती जहाजे आहेत हे मान्य करायचे ?

In reply to by lakhu risbud

विशुमित Fri, 01/18/2019 - 14:46
युती करणे/तोडणे अणि पक्ष प्रवेश करणे/ सोडणे या भिन्न बाबी आहेत. आधी त्या समजून घ्या म्हणजे थेयरी समजून येईल. === एक निरिक्षण- माझ्या प्रतिक्रियेखाली बरेच मिपाकर शरद पवारांचा विनाकारण संदर्भ लावताना दिसतात. ते जाणूनबूजून करतात की अजून काय हेतु आहे हे समजत नाही. कदाचीत मी बारामती तालुक्यातील आहे म्हणून असेल का?? मिपाकर बन्धुना सांगू इच्छ्तो की मी मिपावर पवारांचा (रा.का चा) अधिकृत प्रवक्ता नाही आहे, कृपया याची नोंद घ्यावी. === बाकी प्रतिसादाबद्दल धन्यावाद..!

In reply to by विशुमित

ट्रम्प Fri, 01/18/2019 - 15:12
इसारलात तुम्ही ? काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता त्यामुळे रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! यका ठिकाणी थांबल की वास यतोच .

In reply to by ट्रम्प

विशुमित Fri, 01/18/2019 - 16:38
काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता ==)) कधी?? कुठ?? माझ लिखान हा माझा पैटर्न आहे. रुचला नाही तर सांगत चला. सुधारणा करु. === )) रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! ==)) काय संबंध??मागे श्रीगुरुजीबरोबर प्रतिवादात काही लिखान केले असेल ते पण विषयाला धरुन. उगाच उद्दातीकरण नव्हते, जे काही सन्मानिय मिपाकर संघ,भाजप अणि मोदी प्रचारासाठी मिपाचा वापर करत असतात. हे कोणी कितीही नाकारले तरी ती वस्तुस्थिती आहे. ))माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! ==)) म्हणजे कसे?? गोदिप्रेम अणि खन्ग्रेस्स द्वेष करुन?? ))यका ठिकाणी थांबल की वास यतोच ==)) ठूस्क्या लय सोडता राव तुम्ही!

In reply to by विशुमित

ट्रम्प Fri, 01/18/2019 - 16:55
शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात , =) =)

In reply to by ट्रम्प

विशुमित Fri, 01/18/2019 - 17:18
>>>वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!!>> ==>> तटस्थपणे माझे प्रतिसाद वाचले तर तुम्हाला कळेल की आधी खोड्या कोण काढते ते ! फालतूगिरी ऐकून घ्यायला आम्ही काय कोणाचा बांध रेटला नाही. >>> शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! ==>> चतुर लिंगम आहात बरका. दुसर्यांकडे बोट दाखवायचं. >>>पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात >> ==>> चुकी केली असेन तर पश्चाताप करणे नक्की चांगले लक्षण आहे. २ पैशाच्या लोकांचे बोल ऐकून घेणे हे बावळटपणाचे लक्षण आहे. ज्याने त्याने आपली किंमत ठरवावी. >>> बाकी एल. एल. बी. एल. एल. एम. कधी केलेत ? अभिनंदन !!

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 01/19/2019 - 14:16
मनाची तर नाहीच आहे .. पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.... अजून तरी केलेला नाही. उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल. आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल

In reply to by lakhu risbud

ट्रम्प Sat, 01/19/2019 - 15:06
काकानीं अशी वर्तुळे आयुष्यात खुप वेळा पुर्ण केली आहेत. राजकारणात टिकायचे असेल , बगलबच्चे ची दुकाने चालू ठेवायची असतील तर नकटया लोकांशी हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता . हात नाही मिळवला तर बगलबच्चे पक्ष सोडून जाण्याची भीती .

In reply to by lakhu risbud

विशुमित Sat, 01/19/2019 - 16:04
मनाची तर नाहीच आहे ==)) "तुमची काय लायकी आहे, असे वक्तव्य करायची?" असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. ))(पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.. ==)) चांगले आहे की. काका हुशार आहेत हा तुमचे. )) उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर ==)) अशा ऑफ़रस 2014 नंतर पण आल्या होत्या असे ऐकुन आहे. अजून तरी तुमचे काका राष्ट्रवादी कांग्रेस मधेच काय करत आहेत? )))अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. ==)) तो तुमच्या काकांचा निर्णय स्वतंत्र असायला हवा. अनुयायइ आणि जालीय समर्थकांनी काय करायचे ते त्यानी ठरवावे. इतर लखोबानी लुड'बुड करायचे काही कारण नसावे. ))) काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल ==)) ग्रेट आहेत तुमचे काका. ))आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! ==)) तुमचे काका तर नेहमी म्हणतात समविचारी पक्षाशीच युती करणार. फडण्वीस सरकार अणि स्थानिक पातळीवरचे काही अपवाद सोडले तर. (नगर चे उदाहरण ताजे आहेच. करड़ीले जगताप फैमिली). पण हे निर्णय सगळे पथ्यावर च पडले आहेत. महाराष्ट्रात स्व बळावर निवडून आलेलया शिव्सेनेनी आघाडीला साथ दिली असती तर चित्र काही वेगळे असते. असो.. पुलाखालून बरेच पानी वाहुन गेले आहे. )))त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल ==)) उगाच LHS= RHS असे दाखवले म्हणजे Theorem सुटली असे नसते. === बाकी मुद्दा आपला बाजुलाच राहिला. बुडणार्या जहाजेतून अजून किती उंदिर बाहेर पडणार??

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क Sun, 01/20/2019 - 03:57
काकांना काही बोललं आणि तुम्ही रागावलात की उगाच लोकांना वाटतं तुम्ही काकांचे समर्थक आहात. मग तुम्हाला स्पष्टीकरण देत बसायला लागतं. बोलू दे त्यांना काकांविषयी काय बोलायचं ते. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सगळ्यांनाच आहे. काय?

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित Sun, 01/20/2019 - 08:37
मला राग यायच काय कारण आहे. मी मला दिलेल्या प्रतिसादाला उत्तर देत असतो. ते पण प्रतिसाद्कर्त्या चे वाक्य ना वाक्य वेचून. स्पष्टीकरण यासाठी दिले कारण मिपावरील नियम अटींची आम्हाला चाड आहे. लोकना गोलगोल फिरवत बसत नाही. अणि मुद्दा तर बिलकूल सोडत नाही. तुमची बौधिक कुवत चंगली आहे, ते शिक्के मारायचे काम बदला आता. === बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे?

In reply to by विशुमित

सुबोध खरे Mon, 01/21/2019 - 11:42
असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. अरे अरे याला "गर्भित धमकी" असे म्हणतात

In reply to by सुबोध खरे

ट्रम्प Mon, 01/21/2019 - 19:55
12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .

In reply to by ट्रम्प

विशुमित Tue, 01/22/2019 - 11:28
पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय . ==)) ट्रंप साहेब (संपादित) तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला कळतय का? मिपावरील बहुसंख्य भाजपवासींच्या स्वाभिमानाचा तरी विचार करायचा. === माझ्या प्रतिसादाशी तुमच्या दादाची भाषाचे साधार्म्य कृपया दाखवता का? तेवढीच करमणूक!! (कृ धाग्यावर नको) === तुमच्या बाबतचा माझा पूर्णविराम मला उचकटवायचा नव्हता पण नाईलाज झाला. असो. आपण थोडेच भिष्म आहोत भिष्मप्रतिज्ञा करायला!! गुड डे...!!

In reply to by विशुमित

ट्रम्प Tue, 01/22/2019 - 22:41
' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल . मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! माझ्या बद्दल तुम्ही असे कुठले शब्द वापरले होते की संपादित करावे लागले याची मला उत्सुकता आहे . ' आई टी सेल वाले शोधून काढतील , गैरसमज दूर करतील ' हे बूमरैंग सुद्धा होवू शकते . दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की .

In reply to by ट्रम्प

विशुमित Tue, 01/22/2019 - 23:49
' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल ==)) साहेब तुमच्या डोक्यात काय घुसतय का नाही अजून. माझा कसा काय संबंध लावत आहात रा.का.शी? आपलं उगाच 2-3 जणाचा सपोर्ट मिळाला म्हणून काही ही बराळायचं! ))मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! ==)) भाषा तर मी लोकमान्यांची वापरलेली होती. तरी ते वाक्य संपादित झाले. असो.. मला सं.मं चा निर्णय मान्य आहे. एवढं मात्र नक्की शुद्ध भाषेत 'वैचारिक बद्धकोष्टता' असले काही वापरले असते तर कदाचित संपादित झाले नसते. ))दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की . ==)) "सगळे गावगुंड तर मला सोडून भाजप मधे गेले. (माझ्या भाषेत उंद्रं) जात्यात कुठं परत त्यांना आमच्या कडेच यावे लागणार" असे खुद्द दादा परवाच एका स्थानिक कार्यक्रमांत बोलत होते. आता बोला!

In reply to by सुबोध खरे

ट्रम्प Mon, 01/21/2019 - 19:57
12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .

In reply to by सुबोध खरे

विशुमित Tue, 01/22/2019 - 11:57
याला "गर्भित धमकी" असे म्हणतात ==)) काय आहे रा.का. चा आय टी सेल मधील माझा एक मित्र आहे. तो सांगत होता. "सोशल मिडियावर जे पक्षाबाबत, साहेबांबाबत विपरीत, पुर्वग्रह ठेऊन किंवा विनाकारण आचरटपणा करत प्रतिक्रिया देत असतात, त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." === मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे.

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 01/22/2019 - 12:24
अरे वा !! मग पक्षाच्या वतीने खिंड लढवून कोणाचातरी लायकी काढणाऱ्यांना ....... अकारण वैयक्तिक होणाऱ्यांना काय बक्षीस मिळते हो?

In reply to by lakhu risbud

विशुमित Tue, 01/22/2019 - 12:48
अकारण विषय सोडून मागच्या लिखाणाचे संदर्भ घेऊन पूर्वग्रहीत खोड्या काढण्यार्यानी स्वतःला किती बक्षीसी मिळते याबाबत विचार करावा. === बाकी कोण कुठल्या पक्षाची खिंड लढतय, याचा उद्घोष करण्यापूर्वी, मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते.

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 01/22/2019 - 14:25
ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. कळ काढा राव जरा !

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 01/22/2019 - 14:33
मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते. ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. च्या पेक्षा किटली लई येळ गरम ऱ्हाऊन कसं चालल ? च्या कळकतो त्यांनी कळ काढा राव जरा !

In reply to by lakhu risbud

विशुमित Tue, 01/22/2019 - 16:09
बुडणार्या जहाजातून उंदरे बाहेर पडत आहेत असे उच्चारता तुम्हाला का मळमळ झाली? का पवारांचा झटका आला, ते पण नमके माझ्या प्रतिसादाखाली ? का खिंड लढवयला आला होतात? भक्ती करायची तर उघड करा हो, आम्ही तुमच्या श्रध्देच्या आड नसतो आलो. शिव्या द्यायच्या तर बिंदास्त द्यायच्या ना. माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला? त्यात नको असलेले देव संमतीशिवाय इतरांच्या माथी मारणारे, देवार्यात बसवणारे आणि लुडबुड करणार्या आपल्या भाईबंधाना सलमान च गाणं नीट समजून सांगा. === 2024च काय घेवुन बसलात, 2050 पर्यंतचे स्वप्नरंजन करणारे येथे महाभाग आहेत.

In reply to by विशुमित

सुबोध खरे Tue, 01/22/2019 - 12:38
मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे. अरेरे साहेब स्वतः एवढ्या खालच्या पातळीवर उतरणार नाहीत (त्यांच्याबद्दल जेवढे ऐकले वाचले आहे त्यावरून याची मला खात्री आहे) पण त्यांचे चेले मिपावर नजर ठेवून आहेत हे वाचून आश्चर्य वाटले. MORE LOYAL THAN THE KING असो

In reply to by सुबोध खरे

विशुमित Tue, 01/22/2019 - 13:13
मी आयटी सेल बाबत बोलत होतो. पवारांबद्दल नाही. सेल वाल्यांचे ते कामच आहे. त्यामुळे कोणाच्या कामाची अवहेलना करणे योग्य नाही,असे वाटते. चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. हे जगमान्य झाले आहे. फक्त पुर्वी चमकोगीरी करणारे सगळे कुंपणावर बसले आहेत. जो माझा खरा विषय होता की बुडणार्या जहाजातून किती उंदीर बाहेर पडणार आणि आसरा घायला कुठे कुठे धावणार. हे सोडून दिले आणि असले नसलेले हिशोब चुकवण्यासाठी चेलेचपाटे विनाकारण शिक्के मारत फिरत आहेत. === डाॅ. साहेब तुम्ही जाणते आहात, तुम्हीच बघा काय तोडगा निघतोय का?

In reply to by विशुमित

सुबोध खरे Tue, 01/22/2019 - 19:52
त्यांची यादी करून त्यांच्याशी

संपर्क

करण्याचा प्रयत्न केला जातो
हे वाक्य काय दर्शवते? त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." बाकी आय टी सेल अशा हजारो लाखो लोकांशी संपर्क करत असते हे वाचून करमणुक झाली चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. बाकी चेला आणि चमचा यात फार फरक आहे. मी चमचा असा शब्द अजिबात वापरलेला नाही चेला हा शब्द आदरार्थी असतो. आणि चमचा हा शब्द स्पष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

Blackcat Tue, 01/22/2019 - 20:08
चेला हा शब्द आदरार्थीच आहे, पण हिंदू शब्द आदरार्थी व मुस्लिम शब्द वाईट अर्थाने वापरायचे असतात उदा - तो ह्याचा शिष्य आहे. तो काय , त्या ह्याचाच चेला. हे आमचे सुपुत्र आहेत, ठेचून काढा ती औलाद .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आता शब्दांनाही धर्माचे लेबल लागणार ह्या कल्पननेने मनाचा केवळ थरकाप उडाला. भाषेला कोणतीही जात धर्म किंवा प्रांताचे बंधन नसते असे वाटणार्‍या माझे डोळे खाडकन उघडले. ही असली विषवल्ली जर फोफावली तर भविष्यकाळ नक्कीच अंधकारमय आहे याची मोठ्या तिव्रतेने जाणीव झाली. असल्या गलिच्छ आणि विभाजनवादी विचारसरणीचा मी स्पष्ट शब्दात धिक्कार करतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुबोध खरे Wed, 01/23/2019 - 11:40
chela (plural chelas or chele) a pupil or disciple, especially in Hinduism quotations ▼ https://en.wiktionary.org/wiki/chela मोगा खान तुम्ही तुमचा हिरवा चष्मा काढला आणि वस्तुस्थिती जाणून घेतली तर बरे होईल. गुरु -चेला (उदा- गुरु कि करणी गुरु जायेगा, चेले कि करणी चेला- उड जायेगा हंस अकेला हे पंडित कुमार गंधर्व यांचे अत्यंत लोकप्रिय भजन आहे त्यातील एक ओळ) आणि उस्ताद -शागीर्द अशा जोड्या आहेत. विचारसरणी गढुळ झाली आहे एवढेच म्हणेन.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क Tue, 01/22/2019 - 03:15
मला राग यायच काय कारण आहे. तुमच्या प्रतिसादाचा सूर तसा वाटला म्हणून... नसेल आला राग तर सोडून द्या. हाकानाका. तुमची बौधिक कुवत चंगली आहे तुम्हाला "चांगली" असं म्हणायचं असावं अशी आशा करतो. सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद... ते शिक्के मारायचे काम बदला आता मी काही कोणावर शिक्के मारले नाहीत. आता काहींना अंगावर ओढून घ्यायची सवय असते, त्यामुळे ते स्वतःवरच शिक्का मारून घेतात. बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? मी त्यांच्याबाजूने काहीच बोललो नाही. फक्त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सल्याने त्यांना बोलायचं ते बोलूदे असं म्हणलं. हे फक्त लख्मिचंद यांच्यासाठी नसून समस्त जनतेसाठी आहे. का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे? चालेल... कुठला तरी प्लॅन दिल्याचं समाधान तुम्हाला मिळूदे. बाकी तुम्ही प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! प्रयत्न तर करा, तुमचा कुठलाच प्लॅन फेल जाणार नाही... लावताय पैज?

In reply to by विशुमित

lakhu risbud Tue, 01/22/2019 - 10:58
विशुमित भाऊ, कुठेतरी-कोणाकडून कळत-नकळत आपल्या श्रद्धास्थानाच्या धोतराला हात घातला गेला..........ते सत्याचा जवळ जाऊन कितीही बोचणारे असले ...............तरीही असे पातळी सोडून वागायचे नाही. ही शिकवण मिळाली तरी ती पाळण्याचा आवाका प्रत्येकाचाच असतो असे नाही. ऐऱ्यागैऱ्या ने माझी लायकी काढायला मी त्याच्या तीर्थरुपांचे खात नाही ही बाब नम्रपणे आपल्या आकलनात अनु इच्छितो. समर्थक मग काढायचा का नाही ते बघतील.... तुम्ही त्या काळजीने स्वतःचा रक्तदाब वाढवून न घेणे योग्य. राष्ट्रवादी- फडणवीस-भाजप हा संबंध या प्रतिसादात जोडण्यामागे तुमच्या प्रकांड अशा पांडित्याचे काय कारण असावे हे पण आम्हा सामान्य जनांना विषद करून सांगावे .

Jan 12, 2018 presser by judges has not served purpose: Former CJI Lodha on collegium सर्वोच्च न्यायालयाचे भूतपूर्व मुख्य न्यायाधिश लोधा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सद्याच्या कॉलेजियमबद्दलच्या टीप्पणी बोलक्या आहेत.

Blackcat Wed, 01/16/2019 - 23:14
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

ट्रम्प गुरुवार, 01/17/2019 - 07:55
मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन वेळा परदेशी उपचार करण्यासाठी गेल्या होत्या !!!!! त्यावेळी देखील तुम्ही ती ' बातमी ' मिपावर छापली असेल अशी आशा आहे .

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ गुरुवार, 01/17/2019 - 09:33
परदेशी उपचार हा फक्त गांधी कुटुंबाचा व त्यांच्या चमच्यांचा एकाधिकार आहे . मोगा मिंया च दुखः हे आहे की भा ज प चे लोक उपचारासाठी परदेशी कसे काय जाउ शकतात ?

In reply to by डँबिस००७

विशुमित गुरुवार, 01/17/2019 - 11:09
मला असे वाटते की भाजपच्या लोकांचे स्वदेशी अणि आयुर्वेदावर प्रचंड असा अभिमान अणि विश्वास असताना विदेशी उपचार घेण्याची का गरज पडत असावी असे ब्लैक कैट याना कुत्सितपणे सांगायचे तर नसेल? हिपोक्रेसी का काय म्हणतात ते! === काही ही असो.. जेटलीजीनी लवकरात लवकर बरे ह्वावे ही ईश्वरचरणी सदिच्छा!

In reply to by विशुमित

Blackcat गुरुवार, 01/17/2019 - 16:46
आरोग्य क्षेत्र विशाल आहे , कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे , राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/17/2019 - 16:52
"कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे " अगदी खरे. पण ह्यापुढे दुसर्या पक्षाचा नेता उपचारासाठी/पर्यटनासाठी कोठे जातो ह्यात विनाकारण लक्ष घालू नये. दुसर्यावर जी वेळ येते तीच आपल्यावर येऊ शकते हे आता समजले असेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Fri, 01/18/2019 - 15:35
कोण परदेशात उपचार घेतो कोण धनगराचे मलम लावतो. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे औषध वेगळे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Fri, 01/18/2019 - 14:56
)))राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत ==)) पण त्यानी त्या शुभेच्छा वाचल्या नसाव्यात्त. अमेरिकेत जावून एका ब्लॉग च्या माध्यमातून गांधी घराणे (especially राहुल गांधीना) लक्ष केले आहे. दवाखान्यात सुद्धा काम करणे सोडत नाहीत. मानलं पाहिजे! किती वर्क होलिक!!

Blackcat गुरुवार, 01/17/2019 - 16:43
https://indianexpress.com/article/cities/delhi/jnu-sedition-case-ex-abvp-members-claim-outfit-planned-row-rohith-vemula-case-5542114/ JNU sedition case: Ex-ABVP members claim outfit planned row At a press conference, former JNU ABVP unit vice-president Jatin Goraiya and former joint-secretary Pradeep Narwal also claimed students present in a video shown by a news channel allegedly raising the slogan of ‘Pakistan Zindabad’ were actually ABVP members or sympathisers

In reply to by विशुमित

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/17/2019 - 20:40
BJP Tears Into Rahul Gandhi After Congress's Shocking 'suwar Ka Zukham' Jibe At Amit Shah, Says The "rogue" Needs To Learn Human Values ही गोष्ट जगजाहीर आहे आणि तिचा काँग्रेसच्या गटांतील अनेक विरोधी पक्षांनीही निषेध केला आहे. त्या मूळ कन्नड भाषेतील भाषणातील, संबंधीत मजकूराचे भाषांतर असे आहे... "Amit Shah knows very well. Even Narendra Modi knows well that you can't shake Karnataka. On Rafale issue, they've looted Rs 30,000 cr. They think using that money you can destabilise the govt in Karnataka. If there is a duplicate or bogus Chanakya, it's Amit Shah and they've proven this point. They keep trying again and again. Amit Shah is party to this crisis. He's already kidnapped 6 MLAs and placed them at a Mumbai hotel. They've been taken as prisoners and BJP and RSS workers are keeping vigil outside. Some MLAs have returned, so Amit Shah is worried and has fallen ill. It's not a normal fever, it's called 'pig fever' or swine flu. If you try to meddle with the Karnataka govt, not just 'pig fever', you will also get diarrhoea and vomiting illness," he said.

डँबिस००७ गुरुवार, 01/17/2019 - 20:28
कन्हय्या कुमार , शैला राशिद व उमर खालिद यांच्या वर दाखल केलेल्या भर भक्कम एफ आय आर मुळे अर्बन नक्षल गँगची तंतरलेली आहे. ९२ लोकांच्या साक्षी, १० चित्रफिती ( डॉक्टर केलेल्या २ वगळुन) उमर खालिद , कन्हय्या कुमार व शैला राशिद यांच्यातला वॉट्स अ‍ॅप मेसेजेस, टेक्स्ट मेसेजेस , कॉल डेटा सर्व ह्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे. दोन तिन महिन्या पुर्वी मी दोषी असेल तर सरकार अजुन एफ आय आर का दाखल करत नाही अस म्हणणारा कन्हय्या कुमार आता ऐन निवडणुकीच्या पुर्वी एफ आय आर का दाखल करत आहेत अशी दयनिय कैफियत मांडत आहे !! NDTV ची निधी राझदान तर म्हणते कि JNU च्या लहान पोरांना विचारुन बनवलेला एफ आय आर कोर्टात काय टिकणार ? एकंदरच CBI चा प्रमुख काय बदलला सगळ्या गोष्टी लाईनीवर यायला लागल्यात !!

शाम भागवत गुरुवार, 01/17/2019 - 21:36
आज ओरीसाच्या समुद्रकिनाऱ्यावरील चंडीपूर येथे हवेतून हवेत मिझाईल सोडण्याची एक चाचणी झाली. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे हे मिझाईल भारतीय बनावटीच्या लढाऊ हेलिकॉप्टरवर बसवलेले होते. या मिझाईलने हवेतल्या उडत्या वस्तूचा अचूक वेध घेऊन ती वस्तू नष्ट करण्यात यश मिळवल. भारतात हे प्रथमच होतय. म्हणजे चाचण्या खूप झाल्या पण यश मिळत नव्हत. ते आज मिळाल. अशी १५ हेलिकॉप्टर बनवायची ऑर्डर हाल(HAL) ला मिळालीय. त्यातील १० वायूसेनेसाठी व ५ सैन्यासाठी बनवली जातील. हेल्मेटलाच जोडलेल्या स्क्रीनमुळे वैमानिक कुठल्याही दिशेने हे मिझाईल सोडू शकेल. त्यासाठी त्याला हेलिकॉप्टर वळवायची जरूरी भासणार नाही. डागा व विसरून जा प्रकारचे हे मिझाईल आहे. बाकी बरीच उपकरण या हेलिकॉप्टरला आहेत व त्यांची चाचणी मागच्याच वर्षी होऊन ती उपकरणे परिक्षेत उत्तिर्णही झाली होती फक्त आजच्या चाचणीसाठी आपण थांबलो होतो. हे हेलिकॉप्टर सियाचीनला वापरता येणार आहे. जगात एवढ्या उंचीवर वापरले जाणारे अशा प्रकारचे पहिलेच हेलिकॉप्टर असणार आहे. अनेक वर्षाचे स्वप्न साकार होते आहे. HAL चे अभिनंदन. आणि हो एक लिहावयाचे राहिलेच. टेस्ट पायलट म्हणून कर्नल रणजित चितळे होते हे वेगळे सांगायला नकोच.

Blackcat Fri, 01/18/2019 - 15:01
महाराष्ट्र सरकारने न्यायालयात इतकी अभ्यासपूर्ण बाजू मांडली की कोर्टाने शिवस्मारकावर स्थगिती आणली आणि डान्सबार वरची बंदी उठवली. *अभ्यासू सरकार*

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Sun, 01/20/2019 - 23:53
1.समुद्रात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभगाची परवानगी हवी.ती शिव स्मारक समीतिने घेतलेली आहे. 2.शिव स्मारक झाल्यास समुद्रातील मासाली वर परीणाम हो ऊ न आमच्या ऊप जीविकेचा प्रश्न निर्माण होइल असा अर्ज कोळी बांधवां नी केला होता.त्यासाठी वरील प्रमाणे बांधकाम परवानगी शिवाय वेगळे ना हरक त पत्र कोर्टाने सादर करण्यास सांगीतले आहे.तो पर्यंत स्थ गिती दिली आहे. 3.डांस बार वर बंदी आहेच.कायद्याप्रमाणे हे "मनोरंजन केंद्र"असून नाटक,चित्रपट गृहा प्रमाणे ,"ऑर्केस्ट्रा आणी नृत्य गृह"चालवण्यास अत्यंत कडक अटी घालून न्यायालयाने संमती दिलेली आहे.सरकार चा संबंध फक्त कायदा आणी सुव्यवस्थे पुरता असुन त्याला पूर्ण सहकार्य देण्याची जबाबदारी सदरहू मनोरंजन्गृह मालकाची राहील. 4.हे नियाम इतके जाचक आहेत की अद्याप एक ही नवीन परवाना दिलेला दिसत नाही.

Blackcat Sat, 01/19/2019 - 13:39
*कॉंग्रेसच्या काळातही विकास कामे झाली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* नागपूर : सध्या विकासाची गती संथ आहे. हे खरे असले तरी गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे मी मानत नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.   प्रहार या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या वक्तव्याला छेद दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कॉंग्रेसमुक्त भारतच्या संदर्भात केलेल्या भाजप नेत्यांच्या विधानावर डॉ. मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून गल्लीतील नेत्यापर्यंत बोलले जाते. या सर्वांना डॉ. भागवत यांनी विधाने करताना "दक्ष' राहावे, असे सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. http://www.sarkarnama.in/rss-progress-32893

Blackcat Sat, 01/19/2019 - 16:34
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेताकन्हैय्या कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणीही केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. 'राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे?' अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचं आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपली चूक मान्य करत 'आप' सरकारची परवानगी घेणार असल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत मागून घेतली.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Sun, 01/20/2019 - 23:15
1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Mon, 01/21/2019 - 07:22
1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.

शाम भागवत Sat, 01/19/2019 - 21:59
संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम उंच पर्वतरांगांमुळे लेह, लडाख व कारगील हे नेहमीच पाॅवरग्रीडपासून वंचित राहीले होते. पण या डोंगररांगांतून ३५० किमीची लाईन टाकण्यात आपल्याला आता यश मिळाल आहे. भारताच्या सर्वात उत्तरेला असलेला भाग आता राष्ट्रीय ग्रीडमधे आला आहे. या कामाचा शिलान्यास समारंभ मोदींच्या हस्ते १२ आॅगस्ट २०१४ रोजी साजरा झाला व ४ दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाले. या कामाचे सुरक्षीततेच्या दृष्टिने महत्व आहेच. पण त्याचबरोबर इथल्या लोकांच्या जिवनात खूपच फरक पडणार आहे. उणे ५० डिग्री तपमान असताना अखंडीत विज असण्याचे महत्व वेगळेच. जनरेटर्स चालवण्यासाठी कित्येक दशलक्ष लिटर्सचे डिझेल आता वाचणार आहे. पर्यटनाला फायदा होणार आहे व एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. २०१३ पासून एनएचपीसी वीज निर्मिती करत होती व या भागाला विज पुरवली जायची. पण ग्रीडच्या जोडणीअभावी ही विजनिर्मिती पूर्ण क्षमतेने करता येत नव्हती. आता मात्र ही विज निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू करून उन्हाळ्यात जास्तीची विज ग्रीडला पाठवायची व हिवाळ्यात १००-१५० मेगॅवॅट ग्रीडमधून उचलणे शक्य होणार आहे. महत्वाचे म्हणजे सोलर प्रोजेक्टमधून ७.५ गिगॅवॅट विज निर्माण करून ती ग्रीडला पाठवणे आता शक्य होईल. इतकेच नव्हे तर लडाख व कारगील हा भाग भारताचा अति उत्तरेकडील वीजनिर्मिती केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकेल.

In reply to by शाम भागवत

ऊत्तम माहिती ! याने लेहमधील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. लेह सारखी थंड हवामानाची ठिकाणे विकसित केल्यास भारतिय लोकांना आपल्याच देशात थंड हवामानातल्या सहलींचा आनंद घेता येईल. यामुळे, महत्वाचे परकीय चलन तर वाचेलच, पण लेहसारख्या दुर्लक्षित भागाचा विकासही होईल.

नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 12:06
आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. https://www.thehindubusinessline.com/companies/after-scrapping-6800-cr-zojila-tunnel-ilfs-road-may-stop-3-more-projects/article26017322.ece

In reply to by नगरीनिरंजन

डँबिस००७ Sun, 01/20/2019 - 20:45
आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. मगरीचे अश्रु बंद करा, आयएलएफएस डबघाईला आल्याच कारण काँग्रेसच आहे, तत्पुर्वी २०१३ ला कॅबिनेटची ह्या प्रकल्पाला परवानगी मिळाल्यावर टेंडर नोटिसा निघाल्या त्यात आयएलएफएस च टेंडर सर्वात कमी होत व त्यांना काश्मिरातलाच Chenani-Nashri Tunnel हा प्रकल्प पुर्ण करण्याचा अनुभव होता त्याबळावर आयएलएफएस ला हे काम २०१८ ला मिळाल. जानेवारी २०१८ पासुन ५ वर्षांत हा बोगदा पुर्ण व्हायला पाहीजे होता पण आयएलएफएसच्या प्रॉब्लेम मुळे सरकारने लगचे निर्णय घेऊन आयएलएफएस ला ह्या कामावरुन हटवले. लगेच निर्णय घेणे हे सुद्धा एका चांगल्या सरकारचे गुण असतात. वायुदलासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे लढाऊ विमान १२ वर्षे खरेदी करु न शकणार्या निरुपयोगी सरकारपेक्षा हे सरकार फार फार बरे !!

In reply to by डँबिस००७

नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 21:14
अरे! कॉंग्रेसच्या गळियात अपश्रेय मारायचे काम मोदींना करावेच लागत नाही. भक्तच परस्पर करतात! वाह मोदीजी वाह!

In reply to by डँबिस००७

नगरीनिरंजन Sun, 01/20/2019 - 21:18
ह्याच्या सारखेच खाजगीतही अनेक कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स स्टॉल्ड आहेत अर्थव्यवस्थेची तंतरल्यामुळे याकडे भक्त सोयीस्करपणे दुर्लक्ष करणार!

Blackcat Sun, 01/20/2019 - 12:31
काश्मीर हा भारताचाच भाग आहे, यामध्ये पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, होता आणि यापुढेही असेल असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या प्रश्नात पाकिस्तानने नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न हा जेम्स बॉन्ड किंवा रॅम्बो सिनेमातील धोरणांप्रमाणे सोडवावा असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Sun, 01/20/2019 - 14:20
त्या ओवैसी ला कोणीही काहीही म्हणो पण मला मात्र त्याचे आश्चर्ययुक्त कुतूहल वाटते !!! 15 मिनटात कापाकापी चा विषय सोडला तर हा माणूस अभ्यासपूर्वक बोलतो . अल्पसंख्यक समाज मध्ये याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्या मुळे अल्पसंख्यक चा ढोंगी मसीहा काँग्रेस चे धाबे दणानले आहेत .

sandip_pawar Sun, 01/20/2019 - 15:02
नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place. Maha MH NMK Marathi Nokari Recruitments details information in Marathi with NMK Mahanews Mahajobs Updates about latest jobs, upcoming Naurki ads and MahaNews Maharashtra Government Jobs Details.

Blackcat Sun, 01/20/2019 - 23:27
Less than three months before the parliamentary elections, the Europe chapter of the Indian Journalists’ Association (IJA) is set to demonstrate how electronic voting machines (EVMs) can be hacked. The demonstration will be held in London Monday, and the IJA has roped in a US-based cyber expert, who they say is also a designer of EVMs in India. “His contention is these machines are not only hackable, but have routinely been hacked in recent Indian national and state elections so as to rig elections,” reads the IJA invite. https://theprint.in/governance/how-to-hack-indian-evms-us-cyber-expert-set-to-demonstrate-to-a-live-london-audience/180548/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 00:49
निवडणुक आयोगाच्या EVM Machine हॅक करुन दाखवा ह्या खुल्या चॅलेंजला कोणी माई का लाल समोर आला नव्हता मग ईंग्लंड मध्ये EVM Machine हॅक करुन दाखवली तरी फरक पडणार नाही कारण निवडणुका सध्या तरी भारताच्या बाहेर होण्याचा चांस नाहीय !! पुढे मागे कॉंग्रेसने बनवलेल्या EVM Machines मात्र हॅक झाल्या नाही तरच नवल !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अजून कोणत्याही गोष्टीसाठी इंग्लंडकडे पहायचे सोडून द्या. गोर्‍यांचे राज्य १९४७ साली संपले. तुमच्या मनातूनही त्याला जितके हद्दपार कराल, तितके तुम्हाला नीट दिसू लागेल. (कठीण आहे, पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही.) :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Blackcat Mon, 01/21/2019 - 10:19
नुसते बेलट पेपर स्वीकारले तर गोरयांचे अनुकरण होते का ? ( तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गोरे करतात ते सर्वोत्तम असते, अशी गुलामिची मनोवस्था अजून काही भारतियांमध्ये जागून आहे, हे दु:खद आहे. १. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच दिले होते, हे इतक्यातच विसरलात ? सत्य व तर्कशुद्ध बोलत राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की पूर्वी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागत नाही, आणि मग असे होत नाही. =)) २. शिवाय, तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत अश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्‍यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Blackcat Mon, 01/21/2019 - 13:37
म्हणून मी विचारले , की डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत , यात माझी काहीच चूक नाही, इंग्रजी अनुकरण , म्हणून ,बेलेट पेपर वापरा , असेही मी बोललो नाही, मी सहज विचारले होते , Evm बंद केलेल्या अनेक देशांची सकारण यादी नेटवर आहे, आणि evm ला विरोध ह्या लोहपुरुषांनीही केला होता, अडवाणी , १०इयर चॅलेंज 2009-2019 उदाहरण घ्यायला हरकत नसावी. http://archive.indianexpress.com/news/advani-has-doubts-about-evm-wants-ballot-papers-back/485248/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Mon, 01/21/2019 - 13:43
आणि EVM परदेशातून आले , तर बेलेट पेपर भारतात भोजराजाने आणले की काय ? तेही परदेशातच प्रथम वापरले गेले ना ? अमेरिकेत ना ? मग जगाने अनुकरण केले ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

दुसर्‍याने (मग ते ज्याच्या पायी आपली निष्ठा वाहिली आहे अश्या आपल्या नेत्याने असो, की दुसर्‍या एखाद्या देशाने) केले म्हणून ते बरोबर आणि आपण पण तेच करायला पाहिजे, यालाच गुलामगिरीची मनोवस्था म्हणतात. अश्या मनोवस्थेत, जगाने अनुकरण करावे असे काही आपण काही तरी जगात सर्वप्रथम करावे (किंवा करू शकतो) हा विचार मनाला शिवत नाही! आधी ज्यांना आपण नाक मुरडले आहे अश्या गोष्टी (उदा : योग) पश्चिमेकडे जाऊन परत आल्या (उदा : योगा) की मग आपोआप गोड वाटू लागतात. अनेक पाश्चिमात्य देश ईव्हीएमच्या वापराचा विचार करत आहेत. त्यांनी त्याचा वापर सुरु केला की मग ते अश्या मनोवस्थेला चांगले वाटू लागेल. =)) =)) ही मनोवस्था बदलणे कठीण असते. बाकी चालू द्या. शुभेच्छा !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Mon, 01/21/2019 - 15:35
Evm हैक होतात ऐसे जर काँग्रेस के म्हणणे आहे तर 1999 पासून 2009 पर्यंत एम एम चे सरकार मशीन हैक करून निवडून आले होते ऐसे म्हणावे लागेल . मग त्या न्याय्याने मोदिना अजुन 5 वर्ष सरकार चालवायला भेटली पाहिजे .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित Mon, 01/21/2019 - 15:12
भारतीय निवडणूक आयोगाने त्या गोर्याना पण चालेंज द्यायला हवे की आमच्या भारतात येवून EVM ह्याक करुन दाखवा.. काय हरकत आहे? मग काळे भेदच नाही रहायचा?

In reply to by विशुमित

डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 16:44
भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्यांनाच खुल्ले चालेंज दिले होते पण काळा का गोरा कोणीही आला नव्हता !!

In reply to by डँबिस००७

विशुमित Mon, 01/21/2019 - 19:55
काथ्या कुटायला ह्या घ्या दोन बातम्या. .. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-sp-bsp-congress-aap-involved-in-evm-rigging-claims-expert-1827030/ https://www.loksatta.com/desh-videsh-news/gopinath-munde-was-aware-of-evm-tampering-so-was-murdered-1826921/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Mon, 01/21/2019 - 11:48
खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला पेपर वापरतात ना ? इंग्लडवालेही विलेक्शनलाच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी पेपर वापरतात. मग पुढे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Mon, 01/21/2019 - 15:41
जेथेजेथे कायदा,तेथे तेथे पळवाट त्याप्रमाणेजेथे संगणकीय तांत्र , तेथेह्यकिंगची शक्यता आहेच.त्यावर उतारा म्हणून्ं EVPAT असे काही तरी तन्त्र आहेच.त्यात मतदाराला छापील पावती मी ळ ते असे म्हणतात.(मी अजून अनुभवले नाही)

In reply to by Chandu

Blackcat Mon, 01/21/2019 - 16:31
पावती बहुतेक मिळत नाही , एका वेगळ्या पेटीत त्या पावतीचे सात की किती सेकंद दर्शन होते अन मग ती पावती पेटीत अंतर्धान पावते, हातात येत नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

महेश हतोळकर Mon, 01/21/2019 - 17:58
पावती सात सेकंदानंतर पेटीत पडते हे बरोबर (पण अर्धवट). पुढे जाऊन गरज पडल्यावर त्या पावत्यांचीही गणना करता येते. आणि सात सेकंदात एखाद्या व्यक्तीला पावतीवरील नाव जरी वाचता आले नाही तरी चिन्ह नक्कीच कळेल? संदर्भ : https://www.misalpav.com/node/43800 पण आजवरची तुमची वाटचाल बघता, तुम्हाला सकारात्मक चर्चा न करता फक्त गैरसमज आणि गोंधळच माजवायचा असतो हे कळतं.

डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 00:38
India likely to surpass UK in world's largest economy rankings: Report https://m.timesofindia.com/india/india-likely-to-surpass-uk-in-the-worlds-largest-economy-rankings-pwc/articleshow/67615365.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst वर्ल्ड बँकेच्या अहवाला नुसार २०१७ मध्ये भारताच्या अर्थ व्यवस्थेने फ्रांसच्या अर्थ व्यवस्थेला मागे टाकल होत ! ५-६ जागेसाठीची स्पर्धा ईंग्लंड व फ्रांस मध्ये दर वर्षी असते. फ्रांसला मागे टाकल्याने ह्या वर्षी भारत ईंग्लंडलाही मागे टाकेल अशी आशा वर्ल्ड बँकेच्या अहवालात केलेली आहे !! अंध विरोधकांच अश्या बातम्यांकडे दुर्लक्ष होण असहज आहे ! किती डोळे झाक कराल ? हा विजय भारतीय अर्थ व्यवस्थेचा म्हणजे जनतेचा आहे ! अर्थ व्यवस्थेला वळण द्यायचे काम नेत्याचे आहे हे आणी नेता काम करत आहे व अश्या बातमी मुळे अर्थ व्यवस्था योग्य मार्गावर आहे ह्याला दुजोरा मिळतो !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Mon, 01/21/2019 - 03:05
त्यांनी सगळ्या देशांची इकॉनॉमी मोजली , अन आपल्या मोदी सरकारला किती नोटा गोळा झाल्या , हे अजून मोजता येईना . ( आपल्या जुन्या अन नव्या दोन्ही नोटा चुकून वर्ल्ड ब्यांकवाल्यानी हिशोबात धरल्याने इकॉनॉमी वाढली असेल का ? )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Mon, 01/21/2019 - 19:40
http://nbt.in/nItG6a/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता पुन्हा दिल्ली पोलीस , सी बी आय कामाला लागणार . कोणी फोन केला ? हल्ल्याचा प्लान करण्याचा उद्देश्य काय ? हे सगळ चौकशी करून निष्पन्न काय होणार ? तर पुन्हा एकदा केजरीवाल चे थोबाड फोडन्याचा प्लान होता = ) = )

In reply to by डँबिस००७

नगरीनिरंजन Tue, 01/22/2019 - 00:29
लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय. पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतीत पीछेहाट चालू आहे आणि सरकार जीडीपीचे, पर्यावरण विकासाचे खोटे आकडे पब्लिश करण्यात मश्गुल आहे. नुकताच युएनने भारतीय सरकारने दिलेला जंगलवाढीसंबंधीचा विधा नाकारला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात. रिसोर्स लिमिट्स व क्लायमेटचेंजमुळे ह्या अवाढव्य लोकसंख्येला किती त्रास होणार आहे ह्या विचाराची तिरीपही ह्यांच्या घनगर्द अंधाऱया मेंदूत पडत नाही. चांगला विकास चालू आहे.

In reply to by नगरीनिरंजन

डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 02:23
"गेल्या साडे चार वर्षांत लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय " हे वाचुन खुप करमणुक झाली !! गेली कित्येक दशक भारत हा चीन पाठोपाठ लोकसंख्या असलेला देश आहे , मग तेंव्हाच्या अर्थ व्यवस्थेने काय घोड मारल होत की भारताच्या अर्थ व्यवस्थेला पहीला नंबर मिळाला नाही ?

In reply to by सुबोध खरे

ट्रम्प Tue, 01/22/2019 - 10:49
' काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना डोक्याला कायमचूर्ण चोळायला सांगत ' अस मी कूठ तरी वाचलय बुवा !!!

In reply to by नगरीनिरंजन

महेश हतोळकर Tue, 01/22/2019 - 13:55
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्या म्हणण्यानुसार तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आता त्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप आहेत की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप नेत्यांच्या तितक्याच निर्बुद्ध चेल्या आहेत की त्यांनी हे पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतींंचा विचार न करता मत ठोकून दिलय हे माहिती नाही. जाता जाता, ही बातमी NDTV Twitter handle वरून घेतली आहे.

In reply to by नगरीनिरंजन

India to become bigger than China eventually: Raghuram Rajan "WEF Annual Meeting 2019" मध्ये, आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, त्यांच्याच मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञ पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन ,तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.

In reply to by नगरीनिरंजन

India to become bigger than China eventually: Raghuram Rajan मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञांच्या लाडक्या आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, "WEF Annual Meeting 2019" मध्ये, त्यांच्याच पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन, तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.

Blackcat Mon, 01/21/2019 - 10:26
पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट होणार आहे. कारण चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, चोक्सीने भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे. मेहुल चोक्सीने आपला पासपोर्ट क्र. Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकता सोडण्यासाठी त्याला १७७ डॉलरचा ड्राफ्टही जमा करावा लागला आहे. याबाबतची सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला दिली आहे. नागरिकता सोडण्याच्या फॉर्ममध्ये चोक्सीने आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा नोंदवला आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Mon, 01/21/2019 - 15:49
एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Chandu Mon, 01/21/2019 - 15:49
एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.

डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 10:29
Karnataka Congress MLA lands in hospital after 'clash': What happened at resort ! कॉंग्रेसच्या एका आमदाराने दुसर्या आमदाराचे डोके फोडले ते पण जेंव्हा सगळे आमदार एका रीझोर्ट मध्ये लपुन बसलेले होते ! कामल आहे ? हे म्हणे ईतर पक्षांबरोबर महा गठ बंधन करुन देशाला सरकार देणार !! ह्यांचे महाठगबंधन होणार !! Read more at: https://m.timesofindia.com/india/karnataka-congress-mla-lands-in-hospital-after-clash-what-happened-at-resort/articleshow/67617964.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

शाम भागवत Mon, 01/21/2019 - 16:45
लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड मधे आल्यावर भारताने आता पुढची खेळी खेळायला सुरवात केली की काय अशी शंका यायला लागलीय. आता काश्मीरमधे विजनिर्मिती वाढवायच्या मागे भारत लागलाय. तस म्हटल तर भारताच्या वाटणीच बरच पाणी पाकिस्तानात वाहून जातय. धरण बांधून ते अडवल पाहिजे. पण ते होत नव्हत. किशनगंबावर धरण बांधून विजनिर्मिती सुरू केली होती व त्याचा फायदा लेह लडाखला व्हायलाही लागला होता, पण पूर्ण क्षमतेने विजनिर्मिती करता येत नव्हती. आता हा विजनिर्मितीचा व्याप वाढवायचा खटाटोप चालू झालाय. इतकेच नव्हे तर चिनाब नदीवरील रातलेच ८५० मेगॅवॅटचा विद्युत प्रकल्पाचे धरणाचेच काम सरकारने चक्क सुरू केलय. दिल्लीतील पाक वकिलातीमधील सल्लागार, तारीख करीम यांनी ०८/११/२०१८ च्या पत्राद्वारे पाकीस्तानला तस कळवलय सुध्दा. (भारत स्वत:हून कशाला हे जाहीर करेल म्हणा.) अस वाटतय की पाॅवर ग्रीडच्या जोडणीचीच जणू सरकार वाट बघत होत. जरा भूतकाळात डोकावल तर अस दिसतय की, हे सर्व एखादी बुध्दीबळावरची खेळी असल्यासारख वाटतय. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार १९६० साली झाला. पण पुढे काहीच होत नव्हत. भारताच्या वाटणीचे पाणी पाकिस्तानला मिळत होत. पण... जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना शह म्हणून सिंधू नदीचे भारताच्या वाटणीच पाणी अडवायच व पाकिस्तानच नाक दाबायचा प्रयत्न करायचा, शिवाय हे सर्व करत असताना भारत कागाळी करत नसून पाकच आडमुठेपणा करतोय हे जगापुढे मांडायच अस काहीस सुरू व्हायला लागलय. खर तर या कामाला पाकिस्तानने हरकत घेतलीय. त्यांच अस म्हणणे आहे की, रातले विद्युतयोजनेचा आराखडा चुकीचा आहे. काहीही करून भारताला त्याच्या वाटणीच पाणी अडवू द्यायच नाही, जेणेकरून ते पाणी आपोआप पुढे पाकिस्तानात वाहत जाईल इतकी साधीसुधी पाकीस्तानची रणनिती आहे. पाकिस्तानची इच्छा आहे की, ७ सदस्यांच्या आंतरराष्टीय लवाद कोर्टापुढे याचा निवाडा व्हावा. तर भारत म्हणतय की तटस्थ तज्ञ नेमला जावा. (कोर्टापुढे प्रकरण गेले की कालापव्यय करणे सोपे जाते तर तटस्थ तज्ञ फारच चटकन निर्णय देतो.) यात जागतीक बॅंकेने शेवटी लक्ष घालून १२ डिसेंबर २०१६ ला भारताला काम थांबवायला सांगितल. भारताने काम थांबवल. पाकिस्तान खूष झाल. (प्रत्यक्षात जोपर्यंत पाॅवर ग्रीडची जोडणी होत नाही तोपर्यंत विजनिर्मितीच्या प्रयत्नांना काही अर्थच नव्हता) तटस्थ तज्ञ नेमण्याची भारताची मागणी मान्य होणार यात काहीच शंका नव्हती. कारण आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्यासाठी दोन्ही देशांची परवांगी लागते. कोणी एक देश म्हणतो म्हणून असा लवाद नेमला जात नाही. फक्त याबाबत निर्णय व्हायला वेळ लागणार होता व तेच पाकीस्तानला पाहिजे होते. गंमत म्हणजे भारतालाही ३५० किमीची विजेची लाईन टाकायला वेळ पाहिजेच होता. दोघांनाही वेळ पाहिजे होता. दोघांनाही तो मिळाला. दोघेही खूष होते. ३५० किमी लाइनचे काम सुरू झाले. लेह लडाख बद्दल जेव्हा भारत काही करायला सुरवात करते तेव्हा चीन एकदम सावधगिरीचा पवित्रा घेते. यावेळीही तसेच झाले असावे. भारत ही लाईन चीनपासूनची संरक्षण सिध्दता करण्यासाठी टाकत असावी असा ग्रह पाकचा झाल्यास नवल नव्हते. ही समजूत घट्ट व्हायला डोकलाम प्रकरणाचाही फायदा झाला असावा. प्रत्यक्षात डोकलाम प्रकरण पूर्णपणे वेगळ होत. पण ही लाईन पूर्ण झालीय व भारत चीन संबंधातला ताण खूप निवळला आहे. हा योगायोग आहे का आणखी काही आहे? काय माहिती? तटस्थ तज्ञ नेमण्याचे भारताचे म्हणणेही ३१ मे २०१८ला जागतीक बॅंकेने मान्य केले व तसे पाकिस्तानला कळवले सुध्दा. अर्थात पाकिस्तान तरीही त्याकडे कानाडोळा करत राहीले. त्यांना न्याय मिळण्यात रस नव्हताच. काम बंद पडल्यामुळे ते खूष होते. आता भारताने काम सुरू केलय. पाकिस्तानची ७ सदस्याची अट मान्य होत नाहीये. तटस्थ तज्ञ नेमायला सांगूनही पाकिस्तान ऐकत नाहीये. भारत ऐकत नाहीये ही तक्रार कोणत्या तोंडाने जागतीक बॅंकेकडे करायची असा प्रश्न पाकीस्तानपुढे पडलाय. जर प्रश्न उकरून काढला तर त्याची परिणिती तटस्थ तज्ञ नेमण्यात होणार हे पाकिस्तानला कळून चुकलय. गप्प बसून चालणार नाहीये कारण भारताने धरणाचे काम तर सुरू केलय. धरल तर चावतय...... अशी स्थिती पाकिस्तानची झालीय. भारताकडे मात्र बोलायला बरेच मुद्दे आहेत. जागतीक बॅंकेने जे सांगितले त्याचा आम्ही आदर केलाय. आम्ही १२/१२/२०१६ पासून काम थांबवलय. मात्र ३१ मे २०१८ पासून पाकीस्तान मात्र त्याला जे सांगितले ते ऐकत नसेल तर आम्ही किती वाट पहायची? थोडक्यात स्टे आॅर्डर भारत मोडतय पण पाकिस्तानच्या आडमुढेपणामुळे तस नाईलाजाने कराव लागतय!!!! वगैरे वगैरे. पण भारत गप्प आहे. काय करायचे आहे बोलून? धरणाचे काम तर सुरू केलय!!!!

In reply to by शाम भागवत

डँबिस००७ Mon, 01/21/2019 - 18:40
ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय राजकारण , आता पर्यंतच भारत सरकार अहिंसा, दया बुद्धी वैगेर सारख्या बाळबोध रीतीचा वापर करत होता. आता कुठे चाणक्य नीती सुरु केलेली आहे.

Ramesh Patil Tue, 01/22/2019 - 02:51
26 जानेवारी 26 January Speech in Hindi म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिवस. पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये कि जर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान पूर्ण झाले तरीही आपण २ महिने का थांबलो. कारण कॉंग्रेसन जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभूतपूर्व अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणी संपूर्ण देशाला आव्हान केले कि २६ जानेवारी १९३० पासून सबंध भारतभर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करावा अन त्यानंतर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून नेहमी साजरा केला जायचा, अन म्हणूनच या दिवसाच महत्व हजारो वर्ष जसेच्या तसे राहावे म्हणून या दिवसापासून संविधान लागू केले गेले अन हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो

शाम भागवत Tue, 01/22/2019 - 09:29
सुधा मूर्ती यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/scRnSo2ZEgw आनंद महिंद्रा यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/5YHE7uo5TqM ठकलपत्रे जशी आली तशी इथे ढकलली आहेत. तज्ञ लोक खर खोट योग्य अयोग्य वगैरे सांगतील अशा अपेक्षेत.

कुणी शुजा नामक हॅकरने 'आप' व भाजपाने ईव्हीएम हॅक करून निवडणूका जिंकल्या होत्या असे सांगितले. काही प्रश्न १) हा हॅकर एवढे वर्षे गप्प का होता? २) निवडणूक आयोगाने चॅलेंज दिला होता. त्यावेळी हा का नाही बोलला? २) ह्याने घेतलेल्या परिषदेत कपिल सिब्बल दिसले. हा काय प्रकार ? ई.व्ही.एम. ला इंटरनेट कनेक्शन नसते मग अशी शेकडो हजारो ई.व्ही.एम्स कशी काय हॅक करता येतील? काँग्रेसवाले अजिबात अभ्यास न करता असले गेम खेळतात व तोंडावर आपटतात असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat Tue, 01/22/2019 - 18:16
हा आजच का बोलला , पूर्वी का नाही बोलला , हा युक्तिवाद खरा मानला तर भाजपाला मंदिर मुद्दा स्वाहा करावा लागेल, त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्याने सरळ टी.व्ही. वर यावे व ई.व्ही.एम. भाजपा व आपने कशी हॅक केली ते सांगावे. 'एथिकल हॅकिंग' का काय म्हणतात ते. "मी इस्रोचा उपग्रह हॅक केला ' असे कोणी विधान केल्यास काय म्हणाल? "सिद्ध करून दाखव' असेच ना? राजकारण व विज्ञान्/तंत्रज्ञान वेगळे आहे. विज्ञान्/तंत्रज्ञानात 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' हा नियम आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 21:12
राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे ! गेली 70 वर्षे कॉंग्रेसने हिंदुंच्या अस्मितेशी खेळ केलेला ! त्यापुढे जाउन श्री राम हा मिथ्थ असल्याच प्रतिज्ञा पत्र सु कोर्टाला दिल ! आता तेच कॉंग्रेस चे नेते जनतेला उल्लु बनवायला जनैवुधारी म्हणवुन घेत आहेत ! कॉंग्रेसच्या अंध अनुयायांना हे दिसत नाही !

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 01/22/2019 - 21:48
मग बाबराच्या काळात जो अयोध्यानरेश होता , तो तेंव्हा गप्प का बसला ? ( तो आताच का बोलला, तेंव्हा का नाही बोलला , ह्या चालित हे वाचावे, म्हणून उदाहरण दिले.) (तुम्ही तिथेच काय सगळीकडे राममंदिरे बांधा, माझी हरकत नाही.)

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 01/22/2019 - 21:51
मोदी राममंदिर का बांधत नाहीत? , तर उत्तर द्यायचे , कोर्ट बांधायचा आदेश देईल, मग काँग्रेसच्या नावाने का बोंबा मारायच्या ? त्यांना कोर्टाचे आदेश लागू होत नाहीत ?