६ वी क्रिकेट ट-२० विश्वचषक स्पर्धा - २०१६
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना
______________________________________________________________________२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना
______________________________________________________________________In reply to गुरुजी by viraj thale
In reply to अंदाज पंचे by तुषार काळभोर
In reply to १०० by कपिलमुनी
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to द.अफ्रिकेचा तर गाशा by चेक आणि मेट
गोली से डर नही लगता,मगर कोहली से लगता है|
In reply to द.अफ्रिकेचा तर गाशा by चेक आणि मेट
In reply to भारताचा दणदणीत पराभव केलेल्या by श्रीगुरुजी
In reply to Proteas gangbanged Poms! by स्पार्टाकस
In reply to खत्तरनाक पाठलाग चाललाय दोनशेतिसाचा by गामा पैलवान
In reply to नक्की काय चाललंय हे ? by गामा पैलवान
In reply to नक्की काय चाललंय हे ? by गामा पैलवान
पुढील सामन्यात या तिघांपैकी एकाला बाहेर ठेवून रहाणेला आत आणावेअगदी सहमत... कधी नव्हे ते इंडिया batting department मधे कमजोर वाटत आहे. १. रोहित आणि धवल अगदीच बेभरवश्याचे आहेत (धवल च्या जागी अजिंक्य राहणे ला घ्यावे) २. गेल्या २ सामन्यात batting lineup च्या मर्यादा समजल्या, फ़क़्त धोनी पर्यंत फलंदाजी आहे.(जडेंजा वाटत नाही फलंदाजीत काही करू शकतो) ३. कोहली वर फारच निर्भर आहोत, कालच्या सामन्यात कोहली खेळला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता. (We don't have plan B, i.e. What to do if kohli gets out early) ४. फलंदाजीत हार्ड हिटर्स ची कमतरता(हो, धोनी, युवी आणि रैना आहेत पण .....)
In reply to पुढील सामन्यात या तिघांपैकी by पक्षी
In reply to तो धवन लय बोअर कराय लागलाय by जव्हेरगंज
In reply to पाकडे न्यूझीलंडकडून सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to मला एक कळत नाही..पाकिस्तान च by चिनार
In reply to धोनी चा रहाणे वर वैयक्तिक राग by viraj thale
In reply to What a win!! by चांदणे संदीप
In reply to पंड्या! by तुषार काळभोर
In reply to काय जबरदस्त सामना झाला. फारा by श्रीगुरुजी
In reply to काय जबरदस्त सामना झाला. फारा by श्रीगुरुजी
In reply to धोनीच्या नशिबावर किती अवलंबून राहणार? by एक सामान्य मानव
In reply to मॅच संपल्यावर कोहली मैदानावरच by असंका
In reply to निव्वळ कोहलीमुळे जिंकलो. by श्रीगुरुजी
रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा.हे बोलल्यावर आता कसं बरं बरं वाटलं असेल नाही? (निदान मला तरी जुने श्रीगुरुजी परत आल्यामुळे बरं वाटलंच.)
In reply to रोहितऐवजी रहाणे नक्कीच हवा. by असंका
In reply to भारत विरूद्ध न्यूझीलंड by बोका-ए-आझम
In reply to हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्या खेळाडुला भले दिवस आले आहेत.नेहराने प्रत्येक ओवरला सरासरी पाच रन दिल्या. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही कडच्या बोलरमध्ये सर्वोत्तम. स्फोटक उस्मान खवाजाचा बळी त्यानेच मिळवला. त्याला लपवा आणि कल्पना करा ऑस्ट्रेलियाने मग किती रन केले असते...
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by असंका
In reply to तरी by नाखु
In reply to क्यू आमच्या धाग्यावर येनेसे by DEADPOOL
In reply to त्ये by नाखु
In reply to ओके by DEADPOOL
In reply to आणि कधीमधी चक्कर टाकायला by DEADPOOL
In reply to हे बघा आपण काल कसं तरी कन्हत कन्हत जिंकलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी पहिल्याच ओव्हरीत धु धु धुतला. बॉलचा टप्पा कुठे टाकू हे त्याला समजत नव्हतं. च्यायला, आपल्याकडेहीकुठे लपवावं असं वाटणार्या खेळाडुला भले दिवस आले आहेत.काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. नेहराची एकूण कामगिरी ४-०-२०-१ इतकी उत्तम होती. त्याने डावाचे पहिले षटक टाकले व त्यात फक्त ४ धावा दिल्या. दुसरे षटक बुमराहने टाकले व त्यात त्याने १७ धावा दिल्या. तिसरे षटक परत नेहराने टाकले व त्यात त्याने १० धावा दिल्या. पॉवरप्लेमध्ये एका षटकात १० धावा म्हणजे खूप जास्त नाही. ४ थे षटक अश्विनने टाकले व त्यात त्याने २२ धावा दिल्या. ऑसीजने पहिल्या ४ षटकात ५३ धावा केल्या होत्या. त्यात नेहरूच्या २ षटकात फक्त १४ धावा होत्या. ५ वे षटक पुन्हा नेहरूने टाकले व त्यात फक्त २ धावा दिल्या. म्हणजे पॉवरप्लेच्या ६ पैकी ३ षटके नेहरूने टाकली व त्यात त्याने फक्त १६ धावा दिल्या. नंतर परत आल्यावर ४ थ्या षटकातही त्याने फक्त ४ धावा देऊन १ बळी मिळविला. नेहरूने एकूण ४ षटकात फक्त २० धावा देऊन एक बळी घेतला. त्या सामन्यात एकूण ६ गोलंदाजांपैकी नेहरू सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज होता. त्याखालोखाल युवराज होता (३-०-१९-१).
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by श्रीगुरुजी
In reply to तरी काल ऑष्ट्रेलियावाल्यांनी by श्रीगुरुजी
In reply to रेदिफ वर सारखे सांगतायत की by असंका
In reply to रेदिफ वर सारखे सांगतायत की by असंका
In reply to १ बॉल उशिरा by भाते
In reply to कचराच केला काल किवीजचा !!! by बेकार तरुण
In reply to रॉस टेलरला काही वर्षांपूर्वी by श्रीगुरुजी
In reply to ओह ओके by बेकार तरुण
In reply to विंडीजविरूद्ध आपली प्रथम by श्रीगुरुजी
. मला सारखं असं फीलिंग येतंय की अंतिम सामना विंडीज व इंग्लंड यांच्यात होऊन इंग्लंड जिंकेल.तुमच्या तोंडात शेपूचा रस
In reply to विंडीजविरूद्ध आपली प्रथम by श्रीगुरुजी
In reply to टीम इंडिया चांगलं खेळतय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टीम इंडिया चांगलं खेळतय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारत -205 by viraj thale
In reply to ?????????? by दिग्विजय भोसले
In reply to prediction by viraj thale
In reply to १९२/२ by राघवेंद्र
In reply to हाण तू!!!! by दिग्विजय भोसले
In reply to ते गेलं आलं by जव्हेरगंज
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घाई करू नये! by प्रदीप साळुंखे
धागा आजच गुंडाळावा लागेल:'(गुंडाळा धागा आता -:(
गुरुजी