उपवासाला कुठले पदार्थ चालतात?
In reply to अवांतर : ओ माय गॉडची सिडी है by सुर
In reply to माफ करा, पण मी आजवर by सुहास..
In reply to कोणत्या उपवासाबद्दल बोलताय? by विसुनाना
In reply to हिंदू मुसलमानांना आपलेसं by गणपा
उपास तापास बंद केले पाहिजे,उपवास म्हणजे 'जवळ राहणे'कोणाच्या जवळ राह्यचं आहे, तर देवाच्या.कुठे असतो हा देव? भक्तीमार्गीयांचा असा गोंधळ होतो! उपवास म्हणजे स्वतःशी एकरूप होणं, टू बी कनेक्टेड टू वनसेल्फ. शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते. पचनसंस्थेला विश्रांती हा अनुषंगिक फायदा आहे.
In reply to बिरूटे सर! by संजय क्षीरसागर
शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते.याविषयी वैद्यकीय मत जाणून घ्यायला आवडेल. आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खात असतो. तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटते.
In reply to वैद्यकीय मत by प्रकाश घाटपांडे
तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटतेते सरळच आहे हो पण आपण भूकेप्रमाणे खात नाही, वेळेप्रमाणे खातो त्यामुळे गरज किती आहे त्याचा पत्ता लागणं शक्य नाही. तुमचा प्रश्न
उपवासाला कुठले पदार्थ चालतात आणि ते कुठल्या धर्मग्रंथात लिहिले आहे काय?असाय. पुढे तर फारच भानगड आहे
उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागतेयामुळे पुन्हा श्रद्धा, पाप-पुण्य मग त्या बरोबर देव असे अनेक प्रश्न निर्माण होतात. वास्तविकात असं काही नाही पण हे समजेल तर ना! भक्तीमार्गीयांनी उपवास हा श्रद्धेचा आणि पाप पुण्याचा विषय केलाय. भक्तीमार्गाचा पुरस्कार करणारे आणि बिंडबनाच्या मर्कटलीला करणारे, ज्यांची सगळी जालीय हयात केवळ बद्धतेवर विनोद करण्यात गेलीये (जे मनात तेच लेखनात!) असे लोक दिशाभूल करतात आणि एखादी साधी गोष्ट समजणं अवघड होतं. असो, उपवासाचा अर्थ आणि उपयोग पहिल्या प्रतिसादात दिला आहे.
In reply to माझ्या मते ज्यामध्ये by सस्नेह
In reply to असं वाटंत नाही. by प्रभाकर पेठकर
साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत,
म्हणून तर मी म्हटलं की हे न खाता फळे, सॅलड्स खावी.In reply to ? by विनायक प्रभू
In reply to मास्तर ते खाण्यापिण्याच्या उपासा बद्दल बोलताहेत by वेताळ
In reply to साबुदाण्याची खिचडी by पुण्याचे वटवाघूळ
In reply to कै नै हो. उपवासाच्या नावाखाली by बॅटमॅन
In reply to बटाटा by प्रकाश घाटपांडे
भारतात वेगवेगळ्या राज्यात उपवासाला कुठले पदार्थ चालतात हे जाणुन घेणे देखील रोचक ठरावे.नक्कीच.
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
In reply to उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपवास आणि व्रत व्रतवैकल्य करणा-यांमधे महिलांचा अधिक भरणा आहे. पुरुषांचे उपवास तसे कमीच आणि जे कोणी पुरुष उपवास करत असतील त्या मागे कोणीतरी सांगितलं आहे म्हणुन उपवास. विशेषत: महिलांच्या रेट्यामुळे पुरुष नाविलाजाने उपवास करतात असा माझा एक समज आहे.महिलांचा भरणा अधिक असतो ह्याचं कारण महिलांचा घाबरट स्वभाव. त्यामानाने पुरुष जास्त बिन्धास्त असतात. पण पुरुष अगदी महिलांच्या रेट्यामुळे, नाईलाजाने उपवास करतात असे नाही. (तसेही, बरेच असतात ह्याच्याशी सहमत आहेच) तर, स्वामी समर्थ, अनिरुद्ध बापू इ.इ. चे अनुयायी, ज्योतिषाने सांगितले म्हणून 'कडक' उपास करणारे अनेक पुरुष माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने पाहिले आहेत.
अगदी कडक पथ्य पाळुन केलेल्या उपवासानं गळुन गेल्या असतील किंवा अन्य कारणं असतील पण त्या दिवशीच्या स्त्रियांच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे,ह्यातुनच शारीरिक क्लेश सहन करायची मनाची ताकद वाढते. शिवाय आपले ध्येय साध्य करण्यासाठी (उपास यशस्वी करण्यासाठी) मनाचा निग्रह वाढीस लागतो. असो. मनाची ताकद वाढविण्याच्या अनेक मार्गांपैकी हा एक मार्ग आहे हे मी माझ्या मुळ प्रतिसादात म्हंटले आहेच. त्यामुळे नुसते उपास केल्याने मनाची ताकद वाढते असा 'एकास एक' असा गणिती हिशोब इथे अभिप्रेत नाही. तसेच, हा भावनेचा प्रश्न असल्याने सर्व ठिकाणी एकच परिणाम साध्य होईल असेही नाही.
In reply to उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला असं वाटतं उपवासानं मनाची ताकद वाढते, यावर तर माझा काही विश्वास नाही.उपवास ही श्रद्धा आहे. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा हा शब्द घातलात तरी युक्तिवादात फरक पडत नाही. अंधश्रद्धा हे शॉक अॅबसॉर्बर सारखे काम करतात. खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. सोयी साठी सकारात्मक श्रद्धा या उपयुक्त व नकारात्मक श्रद्धा या उपद्रवी वा अंधश्रद्धा अशी विभागणी करतात. असो. कुणाला आत्मिक बळ कशातून मिळेल हे सांगता येत नाही.इश्वर,व्यक्ती विचार या वरील श्रद्धा या समाजात दिसून येतात. अंनिसवाल्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावर श्रद्धा आहे असा युक्तिवाद केला जातो.
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.पटंत नाही. श्रद्धा हा 'डोळस' विश्वास आहे तर अंधश्रद्धा हा 'आंधळा' विश्वास आहे. जसे, माझ्याकडे चार्टर्ड अकाउंटंट्ची पदवी आहे त्यामुळे आज न उद्या मला योग्य ती नोकरी मिळेल. मला वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करीत राहून मुलाखती दिल्या पाहिजेत. ही श्रद्धा झाली. एक 'डोळस', 'तार्किक' विश्वास. पण, मी चार्टर्ड अकाऊंटंट आहे आणि दर मंगळवारी सिद्धी विनायकाच्या दर्शनाला गेल्याने मला योग्य ती नोकरी मिळेल ही अंधश्रद्दा झाली. अर्ज न करता, मुलाखती न देता 'विनायक' कितीही 'सिद्ध' असला तरी तुमच्या पदरात नोकरी टाकणार नाही.
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
In reply to काहीतरी घोळ होतोय की काय? by कवितानागेश
In reply to ...बाकी उपास करण्याची, by ५० फक्त
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.गोंधळलेला प्रतिसाद !! अजुन तपशिलात गेलात तर आवडेल ज्ञानकण वेचायला
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
In reply to आमच्या काही परिचितांची अडचण by चौकटराजा
In reply to हापिसात कुठले कपडे चालतात? by मूकवाचक
In reply to हापिसात कुठले कपडे चालतात? by मूकवाचक
In reply to Re: उपवासाला कुठले पदार्थ चालतात? by एस
In reply to छ्या ! by सुहास..
In reply to उपवास म्हणजे by संदीप जगदाळे
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
In reply to पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल by बॅटमॅन
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कितीही मळकट भय्या असु दे, सालं हे वेड अनेकांचं कमी झालं असेल असं वाटत नाही.पुलंच्या पानवाला मधले हे वाक्य आठवले ;) "आता त्याचा तो पाने पुसायचा फडका-त्यात पान स्वच्छ होते की घाण होते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीला चौपाटीवरच्या भेळेची चव असते असे जाणकार सांगतात."
In reply to कितीही मळकट भय्या असु दे, by बॅटमॅन
In reply to व्वा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी by बॅटमॅन
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
In reply to अहो तै, थांबा थांबा! by रेवती
ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत काय?आता तो भय्या हाराचा धंदा करतो म्हणे. :D
क्या आप जानते हैं साबूदाने की असलियत को ??आमतौर पर साबूदाना शाकाहार कहा जाता है और व्रत, उपवास में इसका काफी प्रयोग होता है। लेकिन शाकाहार होने के बावजूद भी साबूदाना पवित्र नहीं है। क्या आप इस सच्चाई को जानते ह ैं ? साबूदाना किसी पेड़ पर नहीं ऊगता । यह कासावा या टैपियोका नामक कन्द से बनाया जाता है । , कासावा वैसे तो दक्षिण अमेरिकी पौधा है लेकिन अब भारत में यह तमिलनाडु,केरल, आन्ध्रप्रदेश और कर्नाटक में भी उगाया जाता है । केरल में इस पौधे को “कप्पा” कहा जाता है । इसकी जड को काट कर इसे बनाया जाता है जो शकरकंदी की तरह होती है इस कन्द में भरपूर स्टार्च होता है । यह सच है कि साबूदाना (Tapioca) कसावा के गूदे से बनाया जाता है परंतु इसकी निर्माण विधि इतनी अपवित्र है कि इसे शाकाहार एवं स्वास्थ्यप्रद नहीं कहा जा सकता। साबूदाना बनाने के लिए सबसे पहले कसावा को खुले मैदान में बनी बडी बडी कुण्डियों में डाला जाता है तथा पानी डाल कर रखा जाता है और रसायनों की सहायता से उन्हें लम्बे समय तक गलाया, सड़ाया जाता है। इस प्रकार सड़ने से तैयार हुआ गूदा महीनों तक खुले आसमान के नीचे पड़ा रहता है। रात में कुण्डियों को गर्मी देने के लिए उनके आस-पास बड़े-बड़े बल्ब जलाये जाते हैं। इससे बल्ब के आस-पास उड़ने वाले कई छोटे मोटे जहरीले जीव भी इन कुण्डियों में गिर कर मर जाते हैं। दूसरी ओर इस गूदे में पानी डाला जाता है जिससे उसमें सफेद रंग के करोड़ों लम्बे कृमि पैदा हो जाते हैं। इसके बाद इस गूदे को मजदूरों के पैरों तले रौंदा जाता है या आज कल कई जगह मशीनों से भी मसला जाता है इस प्रक्रिया में गूदे में गिरे हुए कीट पतंग तथा सफेद कृमि भी उसी में समा जाते हैं। यह प्रक्रिया कई बार दोहरायी जाती है। और फिर उनमें से प्राप्त स्टार्च को धूप में सुखाया जाता है । जब यह पदार्थ लेईनुमा हो जाता है तो मशीनों की सहायता से इसे छन्नियों पर डालकर गोलियाँ बनाई जाती हैं ,ठीक उसी तरह जैसे की बून्दी छानी जाती है । इन गोलियों को फिर नारियल का तेल लगी कढ़ाही में भूना जाता है और अंत में गर्म हवा से सुखाया जाता है । और मोती जैसे चमकीले दाने बनाकर साबूदाने का नाम रूप दिया जाता है बस साबूदाना तैयार । फिर इन्हे आकार ,चमक, सफेदी के आधार पर अलग अलग छाँट लिया जाता है और बाज़ार में पहुंचा दिया जाता है । परंतु इस चमक के पीछे कितनी अपवित्रता छिपी है वह सभी को दिखायी नहीं देती। तो चलिये उपवास के दिनों में ( उपवास करें न करें यह अलग बात हैं ) साबूदाने की स्वादिष्ट खिचड़ी ,या खीर या बर्फी खाते हुए साबूदाने की निर्माण प्रक्रिया को याद कीजिये ०==========०============०==========०============०==========०============०======
In reply to या निमित्तानी चे.पु.वर आलेली by अत्रुप्त आत्मा
In reply to या निमित्तानी चे.पु.वर आलेली by अत्रुप्त आत्मा
काय हे घाटपांडे काका? तुम्ही