उपवासाला कुठले पदार्थ चालतात?
बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. उपवासा विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ती काय तरी संताजी धनाजींची
प्रकाशश्री, उपवास म्हणजे काहीही न खाणं!
उपवास म्हणजे
सहमत
भाव तिथे देव. देव कै म्हणत
पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल
:)
कितीही मळकट भय्या असु दे,
व्वा.
नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी
इंदूर.
स्सही हं.
अहो तै, थांबा थांबा!
ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत
मूलत:
उपवासाला काय चालते?
या निमित्तानी चे.पु.वर आलेली
वाचणार नाही...
अरे अरे!
???????????