मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - भाग ३१

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

वाचने 57789 वाचनखूण प्रतिक्रिया 266

manguu@mail.com 28/04/2018 - 11:25
दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले. ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’, हे गाणं वादकांनी वाजवलं आणि मोदींनीही वादकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनमध्ये आहेत. डोकलाम संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील विकोपाला गेलेले संबंध सुधारण्याचा दृढनिर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी व्यक्त केला होता. विचार, सुसंवाद, सहकार, स्वप्नपूर्ती आणि बांधिलकी अशा नव्या पंचसूत्रीचा नारा मोदी यांनी या बैठकीत दिला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी झील इस्ट लेकच्या किनारी मॉर्निंग वॉक केला. यानंतर दोघांनीही नौकाविहार करत मैत्रीचा संदेशही दिला. नौकाविहार केल्यानंतर मोदी आणि जिनपिंग एकत्र भोजन करतील. वुहानमध्ये मोदींच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात चीनच्या वादकांनी बॉलिवूडमधील ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’ हे गाणं सादर केले. मोदींसाठी हा एक सुखद धक्काच होता. मोदींनीही टाळ्या वाजवून त्या वादकांना दाद दिली. https://www.loksatta.com/desh-videsh-news/watch-video-modi-in-china-pm-narendra-modi-xi-jinping-enjoy-bollywood-song-tu-tu-hai-wahi-dil-ne-jise-apna-kaha-1670619/

In reply to by manguu@mail.com

माहितगार 28/04/2018 - 13:45
चीनचे चाणक्य वाद्यांवर नाही हितसंबंधांवर भरवसा ठेवतात असे ऐकुन आहे. बाकी आंतरराष्ट्रीय राजकरणात स्थानिक राजकारणा प्रमाणे रुसव्या फुगव्यांचे प्रदर्शन कमी आणि आपसी संबंधांच्या झांकी व्यवस्थीत रंगवल्या जातात पण इथले रुसवे फुगव्यांचे गुंते अधिक जटील असतात आणि पडद्या समोर पेक्षा मागे बरेच काही होत असते आणि ते वेगळे असते.

डँबिस००७ 28/04/2018 - 13:15
भारत व चीन दरम्यान आता होणार्या घडामोडी मागे भारताच्या प्रगल्भ नेते श्री मोदीजींचा पक्का निर्धार दिसत आहे. एका बाजुला अमेरीका व चीन दुसर्या बाजुला अमेरीका व रशीया अशी रस्सी-खेच चालु असताना ह्या सर्वात भारताच्या आशेवर पाणी फिरण्याची पुर्ण लक्षण दिसत आहेत. नविन अमेरिकन कायद्या प्रमाणे रशीया कडुन काहीही ( युद्ध सामुग्री) खरेदी केली तर अमेरिकेच्या एंबार्गोला सामोर जाव लागेल, ह्या काय दा येत्या काही महीन्यात लागु होईल. ह्या पार्श्व भुमीवर भारत रशीया कडुन एस ४०० मिसाईल डिफेंस सिस्टीम विकत घेण्याच्या प्रक्रीयेच्या शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. जर भारताने ही प्रणाली रशीया कडुन विकत घेतली तर भारतावर अमेरीकेचा एंबार्गो होणे अटळ आहे. ह्या विषयी जॉन मॅटीस ह्यांनी अमेरीकेला सल्ला दिलेला आहे की भारताला वाळीत टाकणे अमेरीकेला महाग पडेल त्या पेक्षा भारताला ह्या कायद्याच्या बाहेर ठेवाव. अमेरीका चीनच्या मुसक्या बांधत असताना, भारताने चीन बरोबर राजकीय खेळी केलेली आहे. डोकलाम नंतर चीन ने युद्धा पेक्षा मा घार घेणे पसंद केले ह्याचा अर्थ चीनला ही युद्द नकोय . पण भारताने डोकलाम च्या वेळेला ठाम ऊ भ राहून आपली भुमिका स्पष्ट केलेली आहे. आता चीनला जाऊन मोदीजींनी भारत शांतता प्रिय आहे हे सुद्धा दाखवुन देत आहे. ह्या चीन भेटी दरम्यान मोदीजीच्या स्वागतासाठी परंपरेला फाटा देत चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जीन पिंग स्वतः आलेले होते . आताच झालेल्या कॉमनवेल्थ सम्मीट मध्ये सुद्धा मोदीजींना सोडुन उरलेल्या ५२ देशाच्या राष्ट्राध्यक्षांना येण्याजाण्यासाठी बसची सोय केलेली होती. पण मोदीजींना मात्र लिमोझीन कार दिलेली होती. ह्या दरम्यान ईंग्लंडची राणी फक्त मोदीजींनाच भेटीसाठी वेळ देते. या वरून जागतीय राजकारणात मोदीजींच्या प्रभावाची कल्पना येते.

कपिलमुनी 28/04/2018 - 13:33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात डोकलाम आणि चीन- पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरसंदर्भात थेट चर्चा झालेली नाही. मोदी आणि क्षी जिनपिंग यांनी या दोन वादग्रस्त मुद्द्यांवर थेट चर्चा करणे टाळले. पण सीमेवरील तणाव कमी करणे आणि दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. वैधानिक इशारा : ही बातमी आहे. माझे मत नाही. (संपादित)

manguu@mail.com 28/04/2018 - 14:10
काँग्रेसच्या काळात विरोधकांकडून अशा चर्चाना पोकळ चर्चा , शेपूटघालू चर्चा , हुतात्म्यांचा अपमान इ इ संबोधले गेले असते. पण आता अशा चर्चाना प्रगल्भ चर्चा , व्यापारात बरकत , शांती प्रयत्न इ इ लागतील. असो . नेहरुना विरोध करता करता अखेर त्याच पंचशील मार्गावर पाऊल ठेवल्याबद्दल नेहरु व मोदीजींचे अभिनंदन. https://hi.m.wikipedia.org/wiki/पंचशील

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com 28/04/2018 - 14:17
Five principles , पंचशील कुणाची का निर्मिती असेना , आज मोदीजीना तेच हवे आहे. https://www.huffingtonpost.in/2017/09/05/was-jawaharlal-nehru-the-architect-of-panchsheel-the-fascinating-story-behind-the-1954-treaty_a_23197081/

In reply to by manguu@mail.com

श्रीगुरुजी 28/04/2018 - 15:12
नेहरुना विरोध करता करता अखेर त्याच पंचशील मार्गावर पाऊल ठेवल्याबद्दल नेहरु व मोदीजींचे अभिनंदन. LLRC मोदीद्वेषाने मेंदूचा पूर्ण ताबा घेतल्याने नेहरूंच्या काळातील पंचशील आणि मोदींनी सांगितलेली नवीन पाच सूत्रे यातला फरक समजेनासा झालेला दिसतो. नेहरूंच्या काळातील पंचशील - Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty, Mutual non-aggression, Mutual non-interference, Equality and mutual benefit, Peaceful co-existence मोदींनी पुढे आणलेली पाच नवीन सूत्रे - विचार, सुसंवाद, सहकार, स्वप्नपूर्ती आणि बांधिलकी

In reply to by श्रीगुरुजी

manguu@mail.com 28/04/2018 - 23:01
मोदीनी नवीन सूत्रे आणली ? Mutual respect for each other's territorial integrity and sovereignty, Mutual non-aggression, Mutual non-interference, Equality and mutual benefit, Peaceful co-existence ही जुनी सूत्रे मोदीना नको आहेत का ?

श्रीगुरुजी 28/04/2018 - 14:16
चीनचे दाखवायचे व खायचे दात वेगळे असतात. शी जिनपिंग हा अत्यंत धूर्त व डांबरट माणूस आहे. अचानक मोदींच्या स्वागताला पायघड्या घालण्यामागे खरा कुटील उद्देश काय आहे ते आगामी काळात समजेलच.

डँबिस००७ 28/04/2018 - 14:30
Modi-Xi's informal summit ends: 5 key takeaways Reducing border tensions In light of the tense face off between Indian and Chinese troops at Doklam last year, Modi and Xi underlined the importance of "maintaining peace and tranquility in the border region". To this effect, they have issued strategic guidance to their respective militaries to strengthen communication in order to build trust and mutual understanding. The two sides will also work together in implementing confidence building measures. Need for greater cooperation As the West, led by the US, becomes increasingly inward-looking, emerging superpowers India and China must step up and assume a more significant role in the world order. As such, stable and balanced relations between the two neighbours is vital and recognising this, Modi and Xi decided to strengthen the Closer Development Partnership in a mutually beneficial and sustainable manner. This will be conducive for the development and prosperity of the people as well as the region. More dialogue to pre-empt conflict It is in the long term interests of India and China to create a broad platform of dialogue and discussion through which contentious matters can be addressed and resolved before they escalate. The two leaders agreed that both sides have the maturity and wisdom to handle differences through peaceful discussion. Both China and India said they seek a fair settlement to their border disputes, and to this end, the Special Representatives appointed by the two nations will play a key role. Balancing skewed trade The two leaders agreed to push forward bilateral trade and investment in a balanced and sustainable manner by taking advantage of complementarities between their two economies. They reiterated the importance of building an open and pluralist global economic order in which all countries can freely participate to pursue their development, while also contributing to the elimination of poverty and inequality in all regions of the world. Informal summit a success, more on the cards The two leaders highly assessed the opportunity for direct, free and candid exchange of views offered by the Informal Summit and agreed on the utility of holding more such dialogues in the future. The "forward-looking dialogue" was a unique opportunity for direct and candid exchange of views between the two premiers and helped them forge a common understanding. Both agreed that meetings on the lines of the Wuhan summit will determine the future direction of India-China relations. Before leaving, PM Modi reciprocated by inviting Xi to India for a similar informal summit next year. स्त्रोतः https://timesofindia.indiatimes.com/india/modi-xis-informal-summit-ends-5-key-takeaways/articleshow/63950531.cms

In reply to by डँबिस००७

माहितगार 28/04/2018 - 16:58
सगळ गुडी गुडी रिपोर्टींग चालू आहे तेव्हा त्यात मीठाचा खडा टाकण्याचे टाळत होतो. वरकरणी हे किमान होत असतेच , दोन अणवस्त्रधारी शेजार्‍यांना त्या शिवाय पर्याय नाही. बेसिक रिलेशन्स नीट झाल्या शिवाय डिफेन्स इक्विपमेंट आणि हाय लेव्हल टेक्नॉलॉजीत दोन्ही रास्।ट्रे एकमेकांना मदत करणार नाहीत. चीनला भारत वस्तु उत्पादन आणि मिनरल आणि एनर्जी रिसोर्स अ‍ॅक्विझीशन मध्ये फारशी काँपीटीशन देत नाही, भारताचे लूक इस्ट एशिआ आणि आमेरीकेसोबत फार तापदायक ठरु नये एवढेच बघायचे आहे. म्हणजे भारत भारताचे उत्पातमुल्य वापरणार नाही एवढे त्यांना पुरेसे आहे . - इस्ट एशिआत फक्त व्हिएतनाम भारताच्या मदतीने छुटपूट आवाहन देऊ शकतो बाकीचे देश रशियाआणि चीन पैकी एक निवडायची वेळआली की चीन निवडतात . जपान अणवस्त्रासहीत सामरीक गुंतवणूक करत नाही तो पर्यंत त्या दिशेचे व्यावहारीक टेंशन चीनला काहीच नाही. आमेरीके सोबत ततवसंबंध सुधारत असले तरी आमेरीकी अध्यक्ष आणि आमेरीकी संसद याम्ची उ भारता सोबतची उंटाची चाल पूर्णत्वाने थांबण्यारशिया शक्यता नाही हि भारत आमेसंबंदकी मैत्रिला आमरीकी मर्यादा आहे. ब्रिटीश लोकांना भारतीय मनोभूमिका समज्ते तेवढी आमेरीकना समजत नाही. भारत इराण आणि रशिया सोबतचे संबंध बिघडवून घेऊ शकत नाही हे आमेरीकी संसद त्यांचे कायदे बनवताना समजून घेत नाही. भरतीय आयटीचे इनकम संपले तर भारताचे आमेरीके विषयीचे मुख्य आर्थिक आकर्षणच लयास जाते. भारतासाठी मात्र बर्‍याच गोष्टी महत्वाच्या आहेत , १) न्युक्लीअर सप्लायर ग्रूपची चीन ने वाट अद्याप रोखून ठेवली आहे ती चीन नेमकी केव्हा मोकळी करणार २) दहशतवादी प्रकरणात आणि इतर बर्‍याच गोष्टीत चीन पाकीस्तानला पाठीशी घालतो त्यात काही बदल होणार आहे का ?

In reply to by माहितगार

माहितगार 28/04/2018 - 17:04
३) मालदिव्ज स्रीलंका बांग्लादेश आणि नेपाळ मधील भारत विरोधी दृष्टीकोणास हवा देणे चीन सोडणर का ? ४) भारतीय कंपन्यात इनव्हेस्ट मेंट ला स्थानिकांना चीन पूर्ण मोकळीक देणार का ? ५ ) सीमा प्रश्नावर महत्वपूर्ण तडजोड चीन करणार का ? ६) सुरक्षा परिषदेत भारताला कायम सीट मिळण्यासाठी चीन भारताचे समर्थन करणार का ? तर एकुण देखावा नको उपरोक्त गोष्टीत जमिनीवर काय प्रगती होते ते महत्वाचे

In reply to by माहितगार

डँबिस००७ 28/04/2018 - 19:06
माहितगार, तुम्ही उपस्थीत केले ल्या सर्व प्रश्नाच मुळ भारत चीन संबंधाच्या मुळाशी आहे. चीन ह्या देशाने आपली प्रगती गेल्या काही दशकात केलेली आहे. त्यासाठी त्यांचा ब्लुप्रींट तेंव्हाही तयार होता आताही त्यापुढचा ब्लुप्रिंट तयार आहे. प्रॉब्लेम हा आ हे की ४ वर्षांपुर्वी चीन विरुद्ध भारत ब्र ही काढत नव्हता आता डोकलामच्या पार्श्व भुमीवर भारताच्या सरकारचे धोरण , मानसिकता पुढे आलेली आहे. आंतरराष्ट्रिय संबंधात कोणताही देश दुसर्या देशाबद्दल सहानुभुतीपर चांगले निर्णय घेईल, चांगले संबंध ठेवील अशी अपेक्षा करता येत नाही. चीन सुद्धा ह्याला अपवाद ठरु नये. चीन कडुन कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणे चुक आहे. चीन त्याला सोईचेच निर्णय घेणार , येणारा काळ त्याला उत्तर देईल, १) न्युक्लीअर सप्लायर ग्रूपची चीन ने वाट अद्याप रोखून ठेवली आहे ती चीन नेमकी केव्हा मोकळी करणार : चीन केंव्हाही भारताला पुढे जाऊ देणार नाही. न्युक्लिअर सप्लायर ग्रृप मध्ये नसल्याने भारताचे मोठे नुकसान होणार आहे पण त्या वर भारताला तोडगा काढता येउ शकेल जसे की वीजेची निर्मितीची पर्यायी साधनांचा वापर पण भारताला विषेश सवलती देणार्या अमेरीकेला ह्याचा फटका बसणार आहे. अमेरीकेला भारताला उच्च दर्जाची न्युक्लीअर टेक्नॉलॉजी विकता येणार नाही. कारण भारताच्या दृष्टीने न्युक्लीअर सप्लायर ग्रूपचा सभासद नसल्यास ह्या उच्च दर्जाची न्युक्लीअर टेक्नॉलॉजीचा काहीही उपयोग होणार नाही. तेंव्हा अमेरीकेने, फ्रांसने व ईतर राष्ट्रांनी चीन वर दबाव आणला तरच न्युक्लीअर सप्लायर ग्रूप मध्ये भारताची वर्णी लागेल. २) दहशतवादी प्रकरणात आणि इतर बर्‍याच गोष्टीत चीन पाकीस्तानला पाठीशी घालतो त्यात काही बदल होणार आहे का ? चीन पाकिस्तानला पाठीशी घालतोय कारण पाकिस्तानची चीनला गरज आहे. चीन पाकिस्तान मधुन पश्चिमी समुद्राच्या रस्त्याचा पर्याय शोधत आहे. चायना पाकिस्तान ईकॉनॉमी कॉरीडोर ह्या प्रकल्पा द्वारे ते साध्य झालेले आहे. ह्या प्रकल्पाला भारताचा प्रखर विरोध आहे. कारण हा प्रकल्प भारताच्या गिलगीट बाल्टीस्तानातुन तसेच पाक व्याप्त काश्मिरातुन जातो. पाकिस्तान सरकारने ह्या प्रकल्पाला परवानगी दिलेली आहे. ५२ बीलीयन डॉ ईतकी गुंतवणुक असलेला हा महा प्रकल्प पाकिस्तानच्या मदती शिवाय पुर्ण हो ऊ शकणार नाही. त्यामुळे चीन वेळोवेळी पाकिस्तानला चुचकारण्यासाठी भारता विरोधी ( पाकिस्तान धार्जीणे ) निर्णय घेतो. हल्लीच्या बातम्या नुसार ह्या प्रकल्पाचे काही महत्वाचे भाग चीनने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ३) मालदिव्ज स्रीलंका बांग्लादेश आणि नेपाळ मधील भारत विरोधी दृष्टीकोणास हवा देणे चीन सोडणर का ? चीनने ह्या देशात स्ट्राटेजीन निवेश / पैसे गुंतवणुक केलेली आहे . ही गुंतवणुक चीनच्या जागतीक स्तरावरच्या प्रभावासाठी उपयुक्त आहे. त्या मुळे चीन ह्या देशातील भारताच्या प्रभावाला न्युट्रल करण्याचा प्रयन्त करणारच. त्या देशाच्या जनतेच्या / सरकारच्या प्रखर विरोधा शिवाय चीनला त्या देशातुन हाकुल लावणे शक्य नाही. समजा चीन तिथुन निघुन गेला म्हणजे भारताला मोकळीक मिळेलच अस होत नाही. चीन हा प्रयत्न गेले दशक चालु होता तेंव्हा चे सरकार झोपलेले होते. ४) भारतीय कंपन्यात इनव्हेस्ट मेंटला स्थानिकांना चीन पूर्ण मोकळीक देणार का ? कोणताच देश परकीय कंपन्यांना गुंतवणुकीत स्थानीक नागरिकांना मोकळीक देत नसतो. चीन ह्याला अपवाद असणार नाही. ५ ) सीमा प्रश्नावर महत्वपूर्ण तडजोड चीन करणार का ? भारत चीन सीमा प्रश्न काही शतके जुने आहेत. त्यावर तोडगा हा सरकार तयार असतील तरच निघेल अन्यथा फक्त टाईंम पास चालु असेल. ६) सुरक्षा परिषदेत भारताला कायम सीट मिळण्यासाठी चीन भारताचे समर्थन करणार का ? भारताला कायम सीट मिळावी म्हणुन चीनने का म्हणुन समर्थन करायला पाहीजे ? चीन कडे व्हेटो आहे त्यामुळे चीनच्या समर्थनाशिवाय भारताला सीट मिळणे अशक्य आहे. पण सीट मिळण्यासाठी चीन सरकारचे मिं धे होण्याचेही काहीही कारण नाही. सुरक्षा परिषदेत भारताला सीट न मिळाल्यामुळे आता पर्यंत काही बिघडले नाही , त्यामुळे यापुढे सीट न मिळाल्यास आकाश कोसळणार अशी अपेक्षा करण्यात काही हशील नाही. चीनला सुरक्षा परिषदेत सीट मिळण्यापुर्वी १९५६ - ५७ साली अमेरीकेने भारताला सीट मिळावी म्हणुन प्रयत्न केलेला होता. पण तत्कालीन पंतप्रधानानीं भारताला ह्या सीट मध्ये काहीही स्वारस्य नसल्याचे सांगीतले होते म्हणुन त्या काळी सुरक्षा परीषदेत फक्त चीनची वर्णी लागली. त्या चुकीची फळे आज आपण भोगतोय !! चीनचा आंतरराष्ट्रीय प्रभाव व त्याचे राजकारण ह्यावर नंतर कधी तरी !!

डँबिस००७ 28/04/2018 - 14:32
PM Modi, Xi Jinping agree to undertake joint economic project in Afghanistan HIGHLIGHTS The understanding was reached between the two leaders during the two-day informal summit which concluded today. This will be a first such project in the war-torn country where China while trying to expand its influence has tacitly backed Pakistan

In reply to by डँबिस००७

अनिंद्य 30/04/2018 - 11:33
.....undertake joint economic project in Afghanistan ..... हे फार आश्चर्यजनक आहे. अफगाणिस्तानात चीनच्या सहयोगाने भारताने काम करणे म्हणजे चीनच्या OBOR /'ओबोर प्रकल्पाला (आजवर न दिलेला) पाठींबा देणे. अफगाणिस्तान-इराणमध्ये भारताने आजवर केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचे फायदे ड्रॅगनला उपलब्ध करून देणे. पाकव्याप्त काश्मीर भागातून ओबोर मार्ग राबवला जाणार आहे हे जगजाहीर आहे. आजवर ओबोरला भारताच्या तीव्र विरोधाचे हे एक ठळक कारण आहे /होते. याउप्पर अफगाणिस्तानात सहयोग करायचाच झाल्यास परतफेड म्हणा किंवा उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणा - नेपाळ, श्रीलंका आणि मालदीव मध्ये परस्पर सहयोगाने काम करण्याचे प्रतिदान भारताने मिळवले पाहिजे होते, तसे घडलेले दिसत नाही. बाकी अंदर की बात बडे लोग जाने. अनिंद्य

In reply to by अनिंद्य

डँबिस००७ 02/05/2018 - 19:57
अफगाणिस्तान-इराणमध्ये भारताने आजवर केलेल्या प्रचंड गुंतवणुकीचे फायदे !! भारताने अफगाणिस्तान-इराणमध्ये केलेली गुंतवणुक प्रचंड वैगेरे नाही. चीनच्या गुंतवणु कीच्या पुढे तर काहीच नाही !! एका आफ्रिकेतल्या कित्येक देशात चीनने मुलभुत सोयी निर्माण केलेल्या आहेत . पण ही गुंतवणुक एका प्लॅनचा भाग आहे. त्यात भावना वैगेरेला स्थान नाही. बर्याचदा भारताने आता पर्यंत केलेल्या गुंतवणुका ह्या मानव जिवनमुल्याच्या आधारावर वैगेरे असतात. ह्या गुंतवणुकी मागे ईकॉनॉमिकल अँगल असतो का ? बहुद्दा नसतोच, उदा, भारत हिरव्या वेलचीच्या उत्पादनामध्ये जगात अव्वल स्थानी होता. जगभरातुन भारताच्या वेलचीला मागणी होती. आज भारताचे स्थान हे ग्वाटेमाला नावाच्या फारश्या माहीत नसलेल्या देशाने घेतलेले आहे. ही वेलची भारताच्या वेलची पेक्षा दिसायला हिरवीकंच आकर्षक, सुंदर व वासाला सुद्धा वरचढ . ग्वाटेमाला ह्या देशाला वेलची उत्पादनाबद्दल माहीतीच नव्हती. बाय लॅटरल रिलेशनच्या खाली भारताने ग्वाटेमाला देशाला वेलची उत्पादनाबद्दल शिकवल आणी स्वतःची बाजार पेठ घालवुन बसला !! कित्येक कोटीची ही निर्यातीची बाजारपेठ स्वतः घालवुन बसणारा भारत हा एकमेव देश असेल !! पण हे करणार्या लोकांना ना त्याची खंत ना सोयर सुतक !! गॅस एकस्प्लोरेशन मध्ये ईराण ने भारताची मदत मागीतली होती. क्रूड ऑईल उत्पादनात जगातल्या पुढारलेल्या देशात सामिल असलेल्या ईराणला गॅस एकस्प्लोरेशनमध्ये काहीही गती नव्हती तसेच ईराणला एंबार्गो मुळे ईतर देश मदत करायला पुढे येत नव्हते. हा गॅस शोध मोहीम पुर्ण झाल्यावर ईराणला रशीयाची आठवण झाली. रशीयाच्या सर्वात मोठ्या कंपनी गॅझप्रॉमला ईराणने ह्या गॅसच्या प्रोसेस बद्दल भागीदार बनवल. ईराणच्या गॅसच्या भिस्तीवर भारतात नविन उद्द्योग निर्माण करण्याच्या स्वप्नांना खीळ बसली. आता ईराण भारताच्या सरकारी अधिकार्यांकडे बोलायला ही तयार नाही !

In reply to by डँबिस००७

अनिंद्य 03/05/2018 - 11:01
@ डँबिस००७, चीनशी तुलना करायची तर भारताची गुंतवणूक 'किडुक-मिडूक' सदरात मोडेल ह्याबद्दल सहमत. पण भारतासारख्या साधनसंपन्न (!) देशाच्या धनाला 'अपॉर्च्युनिटी कॉस्ट' असते असे मला वाटते. भारताच्या इराण-अफगाण गुतंवणुकीमागे ईकॉनॉमिकल अँगल नव्हता-नाही असे म्हणवत नाही. ओबोरला आधी विरोध आणि आता सुप्त/परोक्ष पाठिंबा आश्चर्यजनक आहे नक्की. कदाचित चीनच्या तोंडदेखल्या मैत्रीला उत्तर म्हणून गुडी-गुडी आश्वासनही असू शकेल, तसेही ही भेट 'अनौपचारिक'च होती. म्हणून म्हणालो, अंदर की बात बडे लोग जाने. :-) अनिंद्य

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 29/04/2018 - 08:08
मोदी मोघलांचा लाल किल्ला कुठल्या तरी डालमियॉला देणार आहेत म्हणे. मियॉच्या किल्ल्यावर डालमियाचा डल्ला !!!

In reply to by manguu@mail.com

भंकस बाबा 29/04/2018 - 11:44
नीट वाचत जा की राव! दालमियाना लाल किल्ला दिला अस तुम्ही म्हणत आहात , त्यातून असं सुचित होते की उद्यापासुन डालमिया तिकडे सीमेंट फैक्टरी टाकणार आहेत

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 30/04/2018 - 13:16
ते स्वतःच स्वतः ला तुर्क म्हणवत होते. इथले लोक तसे म्हणत नव्हते. बाकी भारतीयांचा पासपोर्टचा काय आधार कार्डही होते तेंव्हा. तुम्हाला हवं तर मी गांधीजींचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स दाखवतो.

manguu@mail.com 28/04/2018 - 15:00
‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ५ पोलिसांवर शुक्रवारी रात्री निलंबनाची कारवाई करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. https://www.loksatta.com/maharashtra-news/satara-5-police-suspended-for-alleged-negligence-in-sambhaji-bhide-security-1670613/ स्वत:च्या धष्टपुष्ट धारकर्यांच्या टीमकडून हे संरक्षण घेऊ शकत नाहीत का ? ------------------------------ दोनचार रुपये पगार वाढला की सरकार आवाहन करते ... गॅस सबसिडी सोडा. तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका. स्वावलंबनाची शिकवण ही फक्त मिडल क्लासच्या गॅसबाबतीतच का ? की सगळी नीतीमत्ता फक्त मिडलक्लास साठीच ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 30/04/2018 - 09:32
मोगा खान मूळ संभाजी भिडे यांनी सुरक्षा रक्षक मागितले आहेत का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आणि ज्यांना कामावर ठेवले आहेत त्यांनी हलगर्जी पण केला तर त्यात संभाजी भिडे यांचा संबंध काय? तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका. कुणाकुणाला सरकारी खर्चाने संरक्षण दिले आहे? पहिल्यांदा त्या प्रियांका गांधी आणि वडाराचे संरक्षण काढून घ्यायचे बोला मग इतरांचे बाकी अंबानी स्वतःच्या संरक्षणाचे पैसे वट्ट मोजून देतात हेही तुम्हाला ठाऊक नसेलच. http://www.business-standard.com/article/companies/mukesh-ambani-s-24x7-z-security-cover-to-cost-him-rs-15-lakh-a-month-113042200692_1.html कुठेही काहीही गरळ ओकायची सवय सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 30/04/2018 - 09:35
तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका. याच्यात सगळेच आले.

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 30/04/2018 - 10:46
दुवा उघडून पाहण्याचेही कष्ट घेतले नाही का? का समजून घ्यायचंच नाहीये? फक्त राजकारणी आणि लागेबांधे असलेले लोक फुकट संरक्षण घेतात बाकी लोकांना पैसे भरावे लागतात.

In reply to by manguu@mail.com

पुंबा 02/05/2018 - 11:54
दोनचार रुपये पगार वाढला की सरकार आवाहन करते ... गॅस सबसिडी सोडा. तसे उच्च उत्पन्नी लोक , स्टार , राजकीय लोक , धार्मिक लोक ह्यानाही आवाहन करावे की तुम्ही सरकारी खर्चातून संरक्षण घेऊ नका.
ह्याच्याशी सहमत.

उपेक्षित 28/04/2018 - 17:24
मंगू भाऊ एक विनंती करतो तुला बघ पटत आहे का ते ( मला मोदी चे कवतिक न्हाई आन त्या राहुल बाबा चे सोयर बी नाही हे आधीच सांगून ठेवतो) जिथे तिथे गरळ ओकणे गरजेचे आहे का ? चांगल्या चाललेल्या चर्चेत मिठाचा खडा टाकणे गरजेचे आहे का ? शहाणे असाल तर कृपया स्वतः चे हासे करून नका घेऊ. साला आपले क्लिंटन भाऊंच्या अभ्यासू आणि निष्पक्ष चर्चा कुठ आन (संपादित) चिखलफेक कुठ, आता अक्षरशः वीट आलाय याचा.

In reply to by उपेक्षित

प्रसाद_१९८२ 28/04/2018 - 17:38
साला आपले क्लिंटन भाऊंच्या अभ्यासू आणि निष्पक्ष चर्चा कुठ आन या मंगू/गोडसे/ गुरुजी / जोशी / बीटाकाका यांची चिखलफेक कुठ, आता अक्षरशः वीट आलाय याचा.
--- तुम्हाला अश्या चर्चांचा आता अक्षरशः वीट आलाय तर अश्या चर्चा न वाचणे हा पर्याय आहे की तुमच्याकडे. :) कि 'या व ह्या चर्चा वाचा' असे जबरदस्तीने कोणी ओढूण आणून, तुम्हाला ह्या वीट आणणार्‍या चर्चा वाचायला लावतो ?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ 28/04/2018 - 20:08
अशा चिखलफेकीत न उतरण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
सध्या भारतात ज्याप्रमाणे असहिष्णूता वाढलेय, धर्मनिरपेक्षता खतरे मै है, भाजपा सरकारने अल्पसंख्यासाठी Concentration camp उघडलेत वगैरे म्हणण्याची फॅशन आलेय, तशीच फॅशन आजकाल मिपावर राजकिय चर्चांच्या धांग्यावर 'वीट' आलाय वगैरे म्हणण्याची आली आहे.

In reply to by उपेक्षित

manguu@mail.com 28/04/2018 - 20:43
उपेक्षित भौ , तुमचा आयडी येऊन दीड वर्ष झाले आहे. क्लिंटन ह्यांच्या चर्चा त्यापूर्वी होत होत्या ना ? गेले वर्षभरात त्यांचे काही लिखाण झाले आहे का? मला आठवत नाही म्हणून विचारले.

In reply to by उपेक्षित

बिटाकाका 28/04/2018 - 23:21
तुम्हाला मागेच फाट्यावर मारायचं ठरवलं होतं, पण आता तुम्ही नाव घेऊन गरळ ओकत आहात म्हणून, एकतर चिखलफेक दाखवून द्या नाहीतर तुमचं शहणजोग वक्तव्य मागे घ्या. *************** संपादक मंडळी, कृपया असल्या नाव घेऊन आयडींच्या बदनामी करणाऱ्या आयडींवर आपले मत व्यक्त करा. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय असे म्हटले तर वावगे ठरेल काय? नाहीतर अशी कारवाई नियमात नाही असे सांगा, म्हणजे असल्या आयडींच्या आनंदापायी, आम्ही वाचनमात्र होतो. कुठल्याही मुद्द्यावर कधीही मत न मांडता, विनाकारण केली जाणारी ही खरी चिखलफेक थांबायलाच हवी.

In reply to by बिटाकाका

उपेक्षित 01/05/2018 - 16:40
अरे देवा १ दिवस मिपा उघडले नाही तर आमच्या वक्तव्याचा पार राडा करून सोडला राव या अंध भक्तांनी आन अंध द्वेष्ट्यांनी ;) चला त्यानिमित्ताने का होईना भक्त आणि भक्त द्वेष्टे एकत्र आले हे हि नसे थोडके :)

गामा पैलवान 29/04/2018 - 02:30
उपेक्षित,
साला आपले क्लिंटन भाऊंच्या अभ्यासू आणि निष्पक्ष चर्चा कुठ आन या मंगू/गोडसे/ गुरुजी / जोशी / बीटाकाका यांची चिखलफेक कुठ, आता अक्षरशः वीट आलाय याचा.
चिखलफेकीयांच्या मांदियाळीत माझा समावेश न केल्याबद्दल निषेध. स्वत: उपेक्षित असूनही माझी उपेक्षा करता ! काय म्हणावं यांस !! आ.न., -गा.पै.

manguu@mail.com 30/04/2018 - 08:00
गुजरातमधील उना येथील दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी आज हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात आम्हाला आदर मिळाला नाही, तसेच हिंदूंनी आम्हाला आपलेही मानले नाही, याच कारणांमुळे आम्ही बौद्ध धम्मात गेल्याचे धर्मांतरानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना या नवदीक्षितांनी सांगितले. आजच्या धर्मांतर सोहळ्यासाठी उना येथे मोठ्या संख्येने दलित कुटुंबे एकत्र जमली होती. या कुटुंबांनी विधिपूर्वक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर बोलताना दिक्षितांपैकी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आम्हाला हिंदूच मानले जात नव्हते, मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता. याच कारणामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध झाल्याचे अनेकांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी उना येथे गोरक्षकांनी दलितांना मारहाण केली होती. या घटनेतील पीडितांनीही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता. उनामधील घटनेमुळे आजही दलितांच्या मनात मोठा राग आहे. जुलै २०१६ मध्ये वशराम, रमेश, अशोक आणि बेचर या दलित तरुणांना गोरक्षकांनी अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर गुजरातमध्ये व्यापक दलित आंदोलनही सुरू झाले होते.

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 30/04/2018 - 09:34
त्यांनी इस्लाम "कुबुल" का केला नाही हे त्यांना जाऊन विचारलं नाही का? त्यांनीच कशाला डॉ आंबेडकरांनी इस्लाम का नाकारला हेही वाचून पहा.

In reply to by सुबोध खरे

हिंदू गोऱ़़क्षाकानी अमानुष मारहाण केली म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडायचा निर्णय घेतला. आता १८व्या शतकात न जाता,टिपूवर चर्चा न करता ही घटना दुर्दैवी आहे व हे असे पुन्हा होणार नाही ह्याची हमी गुजराती सत्ताधार्यांनी दिली तर भाजपाच्याच फायद्याचे ठरेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 30/04/2018 - 10:53
माईसाहेब टिपूचा आणि गुजरातचा काय संबंध हो? या "स्वघोषित गोरक्षकांना" लगाम घालणे तसेही आवश्यक आहेच. एकंदर २० लोकांना त्याबद्दल अटक झालेली आहेच. त्यांना न्याय दिला जाईल हि काळजी घेणे आवश्यक आहे. पण या दोन गोष्टींचा बादरायण संबंध तरी आपल्याला जोडता येतोय का?

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस 30/04/2018 - 23:59
"प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल" असेल तर त्यासाठी इतर मार्ग मिसळपाव वर उपलब्ध आहेत की हो खरे. धाग्यावर "प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल" गोष्टी आणल्या तर चालणार आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 30/04/2018 - 17:52
हिंदू गोऱ़़क्षाकानी अमानुष मारहाण केली म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडायचा निर्णय घेतला.
गोरक्षकांनी जी मारहाण केली तिचा नी गोरक्षेचा संबंध होता का नव्हता? असला तर जास्त वाईट का नसला तर जास्त वाईट?

In reply to by arunjoshi123

ह्या सगळ्याचा कायद्याशी संबंध होता की नव्हता? कोल्हापुरी चपला मृत गाई/म्हशीच्या चामड्यापासून बनवतात की बनवत नाहीत?

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ 30/04/2018 - 16:11
ह्या मंगुला फक्त हिंदु धर्मा बद्दल तिरस्कार आहे ! त्यामुळे बाकीचे धर्म त्यांना जवळचे आहे. त्यातल्या त्यात मंगुला ईस्लाम खुपच जवळचा आहे. हिंदु धर्माचा व हिंदु लोकांचा तिरस्कार करण्याचा एकही मौका सोडत नाहीतो. मिसळपाव वर मंगुच्या गरळ / प्रतीक्रियेवर वातावरण गढुळ झाल की त्याला आनंदाच्या ऊकळ्या फुटत असतील.

manguu@mail.com 30/04/2018 - 11:08
https://www.loksatta.com/desh-videsh-news/piyush-goyal-troll-on-twitter-1671262/ देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन रविवारी युझर्सनी पियूष गोयल यांना मोठया प्रमाणात ट्रोल केले. गोयल यांनी रात्रीच्यावेळी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेले भारताचे दोन फोटो टि्वटरवर पोस्ट केले होते. सर्व भागात वीज पोहोचल्यानंतर भारत आता कसा दिसतो व आधी कसा दिसायचा हे सांगणारे ते दोन फोटो होते. या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ठरवलेल्या मुदतीआधीच भारताने सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य गाठले. भारतीयांच्या जीवनातून अंधकार दूर करुन नवीन, शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा संदेश त्यांनी फोटोखाली लिहीला होता. पियूष गोयल यांच्या टि्वटनंतर काहीवेळातच टि्वटर युझर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण गोयल यांनी जे फोटो टि्वट केले होते ते दोन वर्ष जुने फोटो होते. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी भारत कसा दिसतो त्याचे फोटो काढले होते. पहिला फोटो २०१२ सालचा होता. दुसरा फोटो नासाने मागच्यावर्षी प्रसिद्ध केला पण तो २०१६ सालचा होता.

In reply to by विशुमित

योग्य बोललास रे विशुमिता. खरे तर गेल्या सरकारपेक्षा ह्यांचे मंत्री काम करताना दिसत आहेत. मात्र दुसर्या फळीतील नेत्यांचा वाचाळपणा सांभाळताना मोदी/शहा व ईतर मोठ्या नेत्यांना नाकीनऊ येत असावेत असे ह्यांचे मत. फोटोबाबतेही तेच.. पियुष ह्यांना ते फोटो टाकयची काही गरज नव्हती.. बहुतेक शाबासकी घेण्याच्या प्रयत्नात ते जास्तच पुढे गेले व फसले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com 30/04/2018 - 12:54
माई फोटो खोटा तर माहितीबद्दलही साश्ंकता निर्माण होणार ना ? नेहरुंचे सौ. माउंटबॅटनचे फोटो दाखवून हेच लोक नेहरुंच्या कामावर प्रश्नचिन्ह लावत होते. आता ह्यांचे फोटो खोटे तर तेच प्रश्नचिन्ह ह्याना साभार परत होईल ना ?

In reply to by manguu@mail.com

गामा पैलवान 30/04/2018 - 18:07
फक्त फोटोच तर उचललेत. पैसे ढापलेत का? शिवाय दावा पूर्णपणे खराच आहे. २०१२ साली मोदी सत्तेत नव्हते तर २०१६ साली होते. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कपिलमुनी 30/04/2018 - 18:16
फोटो खोटे मग जर दावा खरा होता तर फोटो पण खरेच टाकायचे ना ! की नुसताच कागदी दावा आहे ? बाकी फोटो ढापले आहेत ते तुम्ही मोठे पणाने मान्य करता बॉ ! गुर्जी त्यावरून पण पाल्हाळ लावतात

In reply to by अभ्या..

बिटाकाका 30/04/2018 - 21:16
हाहाहा!! पातळी खाली नेणे चालू ठेवा, शुभेच्छा!!! आधीच म्हणालो, मुद्दे नसले की वैयक्तिक होण्याशिवाय पर्यायच राहत नाही!!

In reply to by बिटाकाका

थॉर माणूस 01/05/2018 - 00:01
कोलॅटरल डॅमेज... एका आयडीने पातळी सोडलेली चालली की दुसरे त्याही पुढे जाता येते का ते पहाणार, त्यात सुक्याबरोबर ओलेसुद्धा जळण्याची शक्यता असतेच. लोकांना वेळीच न थांबवण्याचे परीणाम दुसरे काय. काही महिन्यांपूर्वी याचबद्दल समजावत होतो काही धाग्यांवर. लोकांनी पातळी हळूहळू खाली न्यायला सुरूवात केलीच होती. त्याचीच परीणीती चिखलफेकीत होत्येय आता. एखादी गोष्ट केलेली चालतेय असे दिसले की कधी ना कधी बाकीचे लोक पण हा ट्रेंड पकडणारच की हो, आता शुभेच्छा देऊन काय उपयोग? अजूनही जे चालू आहे त्याने थोड्या काळाने काही धाग्यांचे गटार झाले तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by थॉर माणूस

बिटाकाका 01/05/2018 - 11:10
मी माझ्या प्रतिसादांची काळजी आणि जबाबदारी घेऊ शकतो, इतरांच्या नाही. मी वैयक्तिक किंवा पातळी सोडून बोललो असें तर दाखवून द्यावे, वावगे असेल/नसेल तरी दिलगिरी व्यक्त करायला आपल्याला कमीपणा वाटत नाही.

In reply to by manguu@mail.com

माहितगार 30/04/2018 - 18:14
मी मूळ बातमी फालो केलेली नाही पण, सर्वसाधारणपणे नासाची छायाचित्रे कॉपीराईट च्या वांद्या शिवाय वापरण्यास मुक्त असतात कॉपीराईट फ्री छायाचित्रांना वापरण्यात वावगे काय आहे ?

manguu@mail.com 30/04/2018 - 11:15
भोपाळ: पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात विविध आखाड्यातील नागा साधूंनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदविला आहे. यादगार-ए-शहाजहाँनी पार्कमध्ये या साधुंनी जोरदार निदर्शने केली. नर्मदा सेवा यात्रेतील भ्रष्टाराचार चव्हाट्यावर आणू नये म्हणूनच शिवराज सिंह चौहान यांनी या पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याचा आरोप नागा साधूंनी केला आहे. स्वामी वैराग्यानंद गिरी यांनी या साधूंच्या या मोर्चाचं नेतृत्व केलं. या साधूंना मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत मोर्चा न्यायचा होता. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. घोटाळ्याविरोधातील आवाज दाबण्यासाठीच साधुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन गप्प बसविले असल्याचा आरोपही या साधुंनी केला. चौहान गेली १२ वर्ष मुख्यमंत्रीपदावर आहेत. या काळात त्यांना साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देता आला नाही, मग आताच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा का दिला?, असा सवाल करतानाच ६ कोटी वृक्षांचं रोपण करण्यात आल्याच्या सरकारच्या दाव्यावरही नागा साधूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. https://m.maharashtratimes.com/india-news/naga-sadhus-protest-against-mos-status-given-to-five-sadhus-in-mp/articleshow/63968429.cms

In reply to by कपिलमुनी

बिटाकाका 01/05/2018 - 19:32
खरंतर तुमच्या वरील ट्रोलसदृश प्रतिसादाला उत्तर देण्यात फार हशील नाही असे मला वैयक्तिकरित्या वाटते, पण तुम्ही चुकीची माहिती सांगून नेमके काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात ते कळले नाही म्हणून प्रतिसाद द्यावासा वाटला. तुम्हाला नेमके कुणाला ट्रोल करायचे आहे? म्हणजे तुम्ही म्हणता तसं मोदींना फेकू सिद्ध करायचं आहे तर त्यांना टार्गेट ठेवून त्यांनी केलेले ट्विट, दावे वगैरे वापरा. भाजपला ट्रोल करायचे असेल तर त्यांनी अधिकृतरित्या केलेली ट्विट्स टाका. कोणीतरी ऐर्या गैरयाने भाजपच्या समर्थनार्थ काही टाकले असेल तर त्याला कोण उत्तर देईल? ======================== तुम्ही वर टाकलेले चित्र हा भाजप किंवा मोदींचा गोंधळ नसून पीआयबीचा गोंधळ आहे. त्यांनी त्यासाठी माफीही मागितली आहे शिवाय संबंधित मंत्रालयाने त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले होते. अर्थात तुम्हाला हे माहिती नसेल असे नाही किंवा माहिती करून देण्यात रस नसेल. ======================== खाली विकिलिक्स बद्दल जे टाकले तेही असेच. भक्त काय करत आहेत त्याला सरकारने किंवा मोदींनी कशाला कंट्रोल करत बसावे, भक्तांनी/अंधभक्तांनी/द्वेष्ट्यांनी काय ट्रोल ट्रोल खेळायचे ते खेळावे. फारफार तर असले ट्विट्स जर भाजपचा कोणी अधिकृत नेता वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. अर्थात अशी कारवाई कधी होत नसते जशी अलका लांबाच्या फेक सर्वे ट्विटवर झाली नव्हती. ====================== तुम्ही टाकताय तसले ट्विट्स सगळ्या पक्षांचे इथे या धाग्यावर सगळे टाकत बसले तर चर्चेच्या ऐवजी धुळवड होईल. अशी धुळवड खेळण्याचीच इच्छा असेलच तर वेगळा धागा कडेने इष्ट असे मलातरी वाचते.

In reply to by बिटाकाका

शब्दबम्बाळ 02/05/2018 - 09:45
ताज्या घडामोडी हा कायम धुळवडीचा धागाच होतो... त्याशिवाय तुम्ही इतकं लिहिलं आहेच तर, PIB हि सरकारी संस्था आहे आणि सध्या जे सरकार आहे ते त्यासाठी उत्तरदायी आहे. PIB अधिकृत सरकारी बातम्या इतर मीडियालादेखील पुरवते. त्यामुळे आता जे काही घडलं ते त्यांचं ते बघून घेतील तिथे सरकारचा/मोदींचा संबंध नाही हि टेप कृपया वाजवू नका. काही चांगलं झालं कि लगेच मोदींच व्हिजन, प्रामाणिकपणा इत्यादी सुरु होत आणि काही चुकलं कि मग त्या खात्याचे अधिकारी, लोकांचा बेजबाबदारपणा, नाहीतर मग गेल्या ६० वर्षातील सरकार हेच मुद्दे असतात! कधीतरी जबाबदारी घ्यावी माणसाने! जबाबदारी वरून आठवलं इथे फेक फोटो टाकणाऱ्या अंधासमर्थकाने निदान ते टाकल्याची जबाबदारी तरी घेतली आहे का? का आपल्या सरकारच्या धोरणानुसार ढकलाढकली सुरु आहे?? "२०लाख" वेळा लोकांनी सांगून झालं असेल! :P बाकी http://www.pib.nic.in हि PIB ची वेबसाईट आहे. फ्रंट पेजवर स्लाईडसमध्ये मोदीसोडून देशातला एक तरी फोटो दिसतोय का सांगा!

In reply to by शब्दबम्बाळ

बिटाकाका 02/05/2018 - 10:33
परत एकदा नीट वाचा प्रतिसाद. पीआयबी कि अजून कुठली संस्था सरकारी असल्याचा किंवा नसल्याचा काय संबंध इथे? कि मी तसा दावा केला आहे? ते चित्र जणू काही मोदींनी किंवा भाजपने टाकले आहे याच्या थाटात ट्रोलिंग साठी वापरले जातेय. त्यावर मी फक्त इतकेच सांगितले कि ती चूक पीआयबी ची आहे आणि त्यांनी माफी मागून ते चित्र मागे घेतले आहे. सरकारने हि यावर त्या संस्थेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आता कुणीतरी ट्रोल करत आहे म्हणून म्हणून सरकारने यापेक्षा जास्त काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला? --------------------------------- बरं त्याउपर जाऊन सिद्ध काय करायचेय तेही कळेना? कि असे एरियल इन्स्पेक्शन झाले नाही? कि मोदींना आवडेल तो व्हुव त्यांनी टाकायला लावला? त्यांना हवाई पाहणीत काय दिसले याचे ओरिजिनल फोटोही टाकले पीआयबी ने, ते पाहून घ्यावेत हवे तर. --------------------------------- फोटो एडिट करून टाकणे आणि चांगल्या गोष्टींचे व्हिजन याची तुलना करताय तुम्ही? शुभेच्छाच देऊ शकतो फक्त! -------------------------------- कोण कसली जबाबदारी घेत नाही, ढकलाढकली करतंय त्याची टेप माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून का वाजवताय? थेट त्यांच्या कानात जाऊन वाजवाकी! उगाच सरसकटीकरण कशाला? मुद्द्यावर बोललं तर चर्चा होते, नाहीतर धुळवडीला हातभारच लागतो. -------------------------------- कावीळ झाली कि जग पिवळं दिसतं म्हणतात. पीआयबीच्या वेबसाईटवर पाहिलं मोठं बॅनर खेळाडूंच्या कौतुकसोहळ्याचं दिसत आहे. तसेही, पीआयबी च्या वेबसाईटवर २०१४ पर्यंत त्यावेळच्या पंतप्रधानच फोटो लागायचा आता आताच्या लागतोय. ------------------------------- असो....फेसबुकवरचे, भक्त/अंधभक्त/द्वेष्टे/अन्धद्वेष्टे/नास्तिक यांच्यासारखे फोटोज शोधणे/बनवणे, त्याला ट्रोलिंगसाठी वापरणे वगैरे फार अवघड नसावे. कोणाला मिपावर पण तसेच वावरायचे असेल तर त्याला कोण अडवणार. मुद्दे मांडणे अवघड काम असावे बहुतेक.

डँबिस००७ 30/04/2018 - 16:30
In a noteworthy development, all of India’s 597,464 inhabited villages have now joined the country’s mainline electricity supply network. It will be recalled that Prime Minister Narendra Modi had announced on August 15, 2015 that all unelectrified villages would get power over the next 1,000 days. ह्या कामाला पुर्वीच्या सरकारांना ६० वर्ष पुरी पडली नाहीत ती ह्या सरकारने १००० दिवसात पुर्ण केलेय !!

In reply to by डँबिस००७

सरकारचे अभिनंदन..
How does India define electrification? The government considers a village to be electrified if the number of households electrified is at least 10% and electricity is provided to public buildings including schools, health centres, dispensaries, community centres and village councils.
हे ही लक्षात ठेवलेले बरे असे ह्यांचे मत. http://www.bbc.com/news/world-asia-india-43946049

In reply to by डँबिस००७

कपिलमुनी 30/04/2018 - 16:59
वीज तयार होणारे प्रकल्प सुद्धा आता 4 वर्षात बांधून तयार झाले का ? सरकारला क्रेडिट नक्की द्या पण 60 वर्षात काही झाले नाही म्हणून गळा काढू नका. 60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका

In reply to by कपिलमुनी

arunjoshi123 30/04/2018 - 17:43
60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका
चीनची कृपा. नाहीतरी नेहरूंच्या काळात आपण उत्तमपैकी टॉफीसज्ज होतो.

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 30/04/2018 - 18:23
*"97% villages electrified before PM Modi came to power": Twitterati ridicule PM on his 100% electrification claim* Prime Minister Narendra Modi on Sunday said that the mammoth task of electrifying every village in India has been accomplished. But many social media users weren’t as thrilled with his tweet and felt that it was a little misleading as it didn't divulge all the details. *"There was already 94% electrification of villages when Modi came to power. UPA took village electrification from 79% in 2004 to 94% in 2014.* NDA2 finished last 6% at the same rate as the UPA, approx 1.5% per year," economist Rupa Subramanya stated in a tweet. "So Modi government gets credit for closing the last 4% not 6%. Basically most villages in the country were already on the grid by the time Modi came to power but headlines and BJP friendly journos make it appear that most villages were not electrified before 2014," she added. http://www.timesnownews.com/amp/mirror-now/in-focus/article/97-villages-electrified-before-pm-modi-came-to-power-twitterati-respond-on-100-electrification-claim/222699?__twitter_impression=true

कपिलमुनी 30/04/2018 - 17:16
Tewwt ट्विट चा दुवा सरकारने कोर्टात कबूल केले आहे की सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नव्हते . सरकार कडून लोकाना मिसलीड करण्यात आले आहे. दुवा

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी 01/05/2018 - 15:07
इथे सरकार तोंडघशी पडलाय मग गप्प बसले आहेत. सरकार सुद्धा चुकल्याचे कबूल करते , पण मिपावर चहा पेक्ष्या किटली गरम आणि फेकू पेक्षा भक्त गरम झालेत .

श्रीगुरुजी 30/04/2018 - 17:19
http://www.thehindu.com/news/national/6-year-old-rape-victim-dies-after-8-day-struggle-in-odisha/article23725572.ece?homepage=true असिफासाठी मेणबत्ती मोर्चा काढणारे, निदर्शने करणारे, मोदींच्या परदेश दौ-यात निदर्शने करणारे, ट्विट करणारा पप्पू आणि अनेक सिनेकलाकार आता कोठे जाऊन लपले? अरे हो, विसरलोच. या प्रकरणातील बलात्कारी खुनी हा पुरोगाम्यांच्या लाडक्या शांतीधर्माचा आहे ना. मग तोंडाला चिकटपट्टी, कानात बोळे व डोळ्यांवर पट्टी येणारच, कारण हा पुरोगामी व निधर्मी गुन्हा आहे.

कपिलमुनी 30/04/2018 - 17:48
बलात्कारी आणि पीडितेचा धर्म बघायची सवय भाजपयाना आहे. दिल्ली मधल्या रेपमध्ये मुस्लिम मुलगा होता तेव्हा सगळयांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला होता , तेव्हा काँग्रेस, भाजप , हिंदू, मुस्लिम असा विचार केला नव्हता. यात सुद्धा धर्म घुसडायला भाजप्यानी सुरुवात केली आहे.

In reply to by कपिलमुनी

बिटाकाका 30/04/2018 - 21:25
हाहाहा!! बलात्कारासारख्या क्रूर घटनेवरसुद्धा सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट (की नौटंकी?) करून आता तोंडावर पडून झालेय. मग अंधभक्तना आता आठवले की यात धर्म वगैरे असतो. हा प्रश्न भाजपला नाही, ज्यांनी "आय ऍम हिंदुस्तान" असे जाणिपूर्वक वापरायला सुरुवात केली त्यांना जाऊन विचारायला हवा.

कपिलमुनी 30/04/2018 - 18:11
सध्या b com , b a च्या परीक्षा संपल्या त्यावरून आठवले , इराणी बाईने तेव्हा डिग्री जॉईन केली असती आणि पास झाली असती तर आता खरी डिग्री असते तिच्याकडे ! बादवे खोटा फोटोशॉप करून डिग्री मिळत नाही , नाहीतर ते पण सर्टिफिकेट लावले असते. मा. पंप्रची डिग्री किंवा निकाल दाखवायला विद्यापीठ नाही म्हणताय असा वाचण्यात आले आहे . ख खो मोती जाणे

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 30/04/2018 - 19:27
https://www.firstpost.com/india/delhi-court-dismisses-fake-degree-case-against-smriti-irani-says-it-was-filed-to-needlessly-harass-her-3059110.html/amp दुवा In pursuance to the court's earlier direction, Delhi University had also submitted that the documents pertaining to Irani's BA course in 1996, as purportedly mentioned by her in an affidavit filed during 2004 Lok Sabha elections, were yet to be found. The court had on 20 November last year allowed the complainant's plea seeking direction to the officials of EC and DU to bring the records of Irani's qualifications after he said he was unable to place them before the court. PIL फेटाळली म्हणून डिग्री सापडली नाहीये. दुव्यात स्पष्ट लिहिला आहे की या बाईची डिग्री सापडत नाही. एक अर्ज केला की सगळा चार वर्षाचा transcript मिळते. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 30/04/2018 - 19:54
New Delhi: In a relief to Smriti Irani, a Delhi court on Tuesday dismissed a complaint against her for allegedly giving false information on her educational qualification to the Election Commission, saying it was filed to "needlessly harass" her as she was a union minister. "The said delay could not be condoned as the complainant is not an aggrieved person, the complaint does not appear to have been filed for the vindication of the majesty of justice and maintenance of law and order, the complaint appears to have been filed to needlessly harass the proposed accused," the magistrate said. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! एकदा नव्हे तर तब्बल ३३ वेळा आचरटपणा करून अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरून बेफाम व निराधार आरोप करायचे, प्राण गेला तरी माफी मागणार नाही अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करून महागडे वकील हायर करून न्यायालयात खेटे घालायचे, न्यायालयात समोरच्यावर अर्वाच्य आरोप करायचे, स्वतःच्या व्यक्तिगत खटल्याची कोट्यावधी रूपयांची फी सरकारी खजिन्यातून द्यायची आणि आता प्रकरण अंगाशी येऊन शिक्षा होणार हे स्पष्ट दिसायला लागताच माफी मागून मोकळे व्हायचे . . . हे धाडस नसून अत्यंत निर्ढावल्याचे व डांबरटपणाचे लक्षण आहे. बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही खोटी आहेत हे ठरविले कोणी?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 30/04/2018 - 19:59
तुमच्या आख्या प्रतिसादात डिग्री कुठे दिसेना ! PIL डिसमिस केलि पण डिग्री नाही दाखवली.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 30/04/2018 - 20:03
मोठ्या पदावरील व्यक्तील त्रास देऊन ब्लॅकमेल व बदनाम करण्यासाठी मुद्दाम फाईल केलेल्या खोडसाळ पीआयएल कचर्‍यातच टाकायच्या असतात. न्यायालयाने योग्य तोच निर्णय घेतला. नुकतीच लोयांच्या मृत्युनंतर ३ वर्षानंतर जागे होऊन भाजपला त्रास देण्यासाठी मुद्दाम फाईल केलेली खोडसाळ पीआयएल न्यायालयाने अशीच कचर्‍याच्या डब्यात फेकून दिली हे वाचले असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

manguu@mail.com 30/04/2018 - 20:13
दोन्ही केसेस्मध्ये त्यानी स्वताच वेगवेगळ्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ताळमेळ नव्हते, म्हणूनच जनहितासाठी सत्य बाहेर येण्यासाठी पी आय एल टाकली. बदनामी हेतु होता तर अटक का नाही केली तक्रारकर्त्याला ?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 30/04/2018 - 20:28
इथे प्रत्येकाने खोटे म्हणाले आहे. आणि अभ्या सारखा अनुभवी माणसाने सांगितले आहे. खरे आहे असे कोणि म्हणाले असल्यास दाखवा . इथल्या इथे मतदान घेऊन टाका

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 30/04/2018 - 19:02
कितीही खोटे आरोप करून गवगवा केला तरी न्यायालयात पितळ उघडे पडतेच. तुमच्या आदर्शाची आतापर्यंत ४ माफीपत्रे लिहून झालीत. अजून २९ शिल्लक आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 30/04/2018 - 22:27
तुमच्या सारखे खोटे बोलून गिरे तो टांग उपर असे नाही. बाकी आमचे आदर्श असतील पण त्यांची लाल म्हणायची सक्ती आणि भक्ती नाही हे सुदैव ! तुम्ही खोटारडेपणा करुन माफी मागत नाही.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 30/04/2018 - 22:32
खोट्या आरोपांचा भडीमार करून प्रकरण अंगाशी आलं की कोरा चेहरा ठेवून माफी मागणा-यांचे अंधभक्त इथेही तेच करीत आहेत. चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 30/04/2018 - 23:52
स्वतः खरे असल्याचा एकतरी पुरावा आणू शकत नाही , मागच्या वेळी सुध्दा हे सिद्ध झाले होते. मला आणि सगळ्या मिपाला कळलं की तुम्ही ट्रोल आहात आणि खोटेपणा करताय . तुम्हाला कुठली पद्धतीने खरेबाहेबते सिद्ध करा आणि दाखवा.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 01/05/2018 - 00:10
यालाच म्हणतात केजरीवाल approach. एखाद्यावर बेफाम आरोप करायचे आणि त्यालाच ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला सांगायचे. प्रकरण अगदीच गळ्याशी आलं तर माफीपत्र लिहून मोकळं व्हायचं. अर्थात केजरीवालांसारख्या भंपक व्यक्तीच्या अंधभक्ताकडून वेगळे काय दिसणार?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 01/05/2018 - 01:47
तुमची चूक सगळ्या मिपाला कळली आहे , दिवसेंदिवस विनोदी होत चालला आहात . फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही खरेपणाचा पुरावा देऊ शकत नाही . आता तोंडघशी पडला आहात

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 01/05/2018 - 12:24
फेक फोटो टाकून बदनामी करायचा फेकू अप्रोच तुमचा आहे ! खोटारडेपणा सिद्ध झालाय . खाली चित्रगुप्त यांनी तुमचे पितळ उघडे पाडलं आहे. ज्यांना यातले कळते अशा दोन मिपा आयडी नी तुमचे फोटो खोटे म्हणाले आहेत. भाजपला पाठिंबा देणारे सुद्धा त्या फोटोला खोटे म्हणत आहेत. आता कुठपर्यंत हे खोटे रेटता हे बघायचे आहे. यातून भक्त लोक कुठल्या थराला जातात हे समजणार आहे.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 01/05/2018 - 14:37
हा प्रतिसाद वाचून तुमचं मागील प्रतिसादातील खालील वाक्य तंतोतंत खरं असल्याचं सिद्ध झालं. "फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत ."

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 01/05/2018 - 15:05
तुमचा फेकू अप्रोच सुरू असेल तोवर त्याला विरोध चालू ठेवणारच ! त्याला केजरीवाल म्हणा किंवा रागां म्हणा. असले फोटोशॉप करून समाजमन कलुषित करणारे आहेत .

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 01/05/2018 - 18:20
अभ्या , चित्रगुप्त व इतर सर्व सदस्यांनी तुमची चोरी पकडली आहे , तिथे थातूरमातूर प्रतिसाद देऊन तुम्हाला वाटते की शेवटचा प्रतिसाद दिला म्हणजे तुमचे म्हणणे खरे नसते. उगा केजरीवालचे नाव घेऊन गोलपोस्ट बदलू नका. एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेल पण इतरांना द्यायला तुम्हाला उत्तर नाही म्हणून फक्त इथेच लिहिताय .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 01/05/2018 - 23:56
केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास इ. मंडळी एकत्रित दुस-यावर आरोप करायची हे आठवलं.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 02/05/2018 - 12:08
http://www.misalpav.com/comment/993261#comment-993261 श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. इथे बिटाकाकानी सुद्धा तुम्हाला ओळखला आहे . आता त्यांना काय म्हणणार ? केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास ?? आसारामला सपोर्ट वगैरे मुद्दा नव्हता पण सपोर्ट करायला मोर्फ केलेले धडधडीत खोटे फोटो वापरणे हा होता . आणि इथे समस्त मिपाकर एकत्र आले याचा आनंद होतोय . विरोध वैचारीक असावा , त्यसाठी पुरावे सुद्धा द्यावेत पण खोटे मोर्फ पुरावे टाकणार्‍याला इथे समर्थन मिळत नाही याचा आनंद आहे .

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 02/05/2018 - 12:59
तुम्ही टाकलेले फोटो मॉर्फ आहेत हे कबूल करा मुद्द्दा तुम्हि टाकलेले फोटो एवढाच आहे त्याची चर्चा करा. बाकि कोण बायस्ड आहे ते कशाला चघळत आहात ? चिमटीत सापडल्यावर दुसर्‍यांचा ट्रोलिंग वात्ते का ?

In reply to by श्रीगुरुजी

बिटाकाका 02/05/2018 - 15:38
हा २०० व प्रतिसाद काही कामाला येतोय का बघू! फारच बेक्कार दिसतंय हो, एवढं गुऱ्हाळ घालून पण दोघांनाही दम लागला नाही अजून? मोबाईल वर तर प्रतिसाद पण दिसत नाहीये हा! बास करा कि राव! काहीतरी चांगले मुद्दे घेऊन वादविवाद चर्चा करा!

In reply to by बिटाकाका

विशुमित 02/05/2018 - 16:01
महत्वाची सूचना बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

थॉर माणूस 30/04/2018 - 23:58
हा हा हा... कहर आहात राव गुर्जी... हे म्हणजे आधी मी पास झालो म्हणून मित्रांना सांगायचे आणि मित्रांनी मग अजून त्याच वर्गात का बसतोस? असं विचारलं की तुम्ही मी नापास झाल्याचे पुरावे द्या म्हणायचं असं झालं. असो, स्वतःची चुक (अगदी ट्रिवीअल होती खरंतर, चुकून टाकले म्हटला असतात सहज सोडलं असतं लोकांनी) मान्य करायचा साधा दिलदारपणा तुमच्याकडे नाही हे या धाग्याने सिद्ध केलं.

arunjoshi123 30/04/2018 - 18:26
दोन फोटो... त्यांचा उपयोग काय? तर दोघांचा फोटोअनालिसिस करायचा. मंजे लुमेन पर स्क्वे. मी. त्यावरून कळणार उजेड कशात जास्त आहे आणि नक्की किती जास्त आहे व्हवलाल्यात का काई एमाराय कनेक्ट?

In reply to by arunjoshi123

manguu@mail.com 30/04/2018 - 18:51
एखाद्या एरियात किती ल्युमेन उजेड आहे, हे बघायला ते ल्युमेनवाले मशीन त्या एरियात नेऊन मोजावे लागेल ना? का नुस्त्या फोटोवरुन ल्युमेन कळते? ( हे म्हणजे वजनाच्या मशीनवर फोटॉ ठेऊन माणसाचे वजन बघण्यागत होईल ना भाऊ ? बायोलोजीवाल्यांचे फिजिक्स कच्चे असते, पण इतकेही कच्चे नका मानू .. की ही रिसेंट डेवलपमेंट आहे ? )

manguu@mail.com 30/04/2018 - 19:15
लखनऊ: गोरखपूरमधील बीआरडी ऑक्सिजन कांडप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कफील खान यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा कोणताच पुरावा आढळला नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. गेल्यावर्षी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं ३० हून अधिक मुलं ठार झाली होती. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन डॉ. कफिल खान यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने खान यांना जामीन देण्यात आला होता. शनिवारी गोरखपूर तुरुंगातून त्यांची मुक्तता करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी आणि रुग्णांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'खान हे वैद्यकीय सेवा करणारे आहेत. ते सरकारी नोकर असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,' असं न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gorakhpur-tragedy-hc-says-no-evidence-of-medical-negligence-by-dr-kafeel-khan/articleshow/63970782.cms b

In reply to by डँबिस००७

बिटाकाका 30/04/2018 - 21:34
ते खान असोत नाही तर कोणीही असोत, त्यांच्याविरुद्ध विचहंटिंग केली जात नाही हे पाहायला हवे. न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे आणि याचा आनंद असायलाच हवा.

बिटाकाका 01/05/2018 - 11:06
मला एक कळत नाहीये सर्व आयडींना झालेय काय?? एवढे वैयक्तिक का होतोय आपण? संपादक मंडळींना सतत कामाला लावायचा विचार आहे काय? आपण वेगवेगळ्या विचारसरणीला पाठिंबा देत असू, वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असू पण याबाहेर आपण सर्वसामान्य माणसे आहोत. याची जाणीव ठेवून फक्त मुद्द्यांवर बोलायचा पण केला तर काही बिघडणार आहे का? --------------------- प्रत्येकाला समोरचा आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षाचा पेड ट्रोल वाटत असला तरी जमिनीवर सगळ्यांना माहीत असते आपण या कंमेंट्स आपल्या घरी सोफ्यावर तंगड्या पसरून किंवा हाफीसात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकत असतो. तेव्हा जरा सबुरीने घेऊया, कसे??

सद्या काही राजकिय पक्षांनी आणि सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकीलांनी सर्वोच्च न्यायालय व विशेषतः त्याच्या मुख्य न्यायाधिशांवर जी चिखलफेक चालवली आहे ती "न भूतो" प्रकारची आहे. त्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकील असलेल्या व जागतिक स्तरावर वकिली करणासाठी प्रसिद्ध असलेल्या हरीश साळवे यांनी एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत प्रकट केलेले परखड मत, जितके थक्क करणारे आहे तितकेच सद्या चाललेल्या भारतिय न्यायव्यवस्थेच्या राजकियीकरण्याच्या प्रयत्नांबद्दल किळस आणणारे आहे. नेहमी शांतपणे बोलणार्‍या साळवे यांच्या मुलाखतीत, या परिस्थितीबद्दलची किळस व संताप बर्‍याचदा स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहे. ते या प्रकाराला न्यायव्यवस्थेला लागलेली बुरशी आहे असे म्हणतात आणि त्याबाबत जबाबदार असणार्‍यांना कैदेत पाठवावे असेही म्हणतात ! मुख्य म्हणजे साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे या परिस्थितीबद्दल एकमत असल्याचेही कळते. एका मान्यवर भारतिय घटनातज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रिय कायदेतज्ज्ञाचे हे सद्य परिस्थितीवरचे मत जाणून घेण्यासाठी ही सर्व मुलाखत मुळातूनच पाहणे आवश्यक आहे... (चित्रफीत युट्युबवरून साभार)

In reply to by बिटाकाका

साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी सहसा एकमत न होणार्‍या मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे एकमत झाले आहे... तेव्हा सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर त्या सगळ्यांना एकत्रितपणे दिली जाणार असेल तर मग ती एक अभूतपूर्व घटना होईल, नाही का !!! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बिटाकाका 01/05/2018 - 12:23
अंध विरोधकांनी तो मुद्दा वापरायच्या आत मी वरून घेतला;);). --------------------- जोक्स अपार्ट, पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? कि विरोधकांना याचे भांडवल करता येऊ नये म्हणून दुर्लक्ष करण्यात येत आहे? खरच उद्या साळवे म्हणतात तसं प्रत्येकाने प्रत्येक निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली तर मग कसे? फक्त आरोपी सुटल्यावरच आरोप करणार की दोषी ठरवल्यावर पण आरोप करणार?

In reply to by बिटाकाका

पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? हा सरळ सरळ कैदेत टाकण्याइतका गंभीर आरोप आहे. कारण, यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या सर्व न्यायप्रक्रियेवर आणि सर्व न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर आधात केला गेला आहे. पण, तो आरोप करणार्‍यांकडे मोठे राजकिय उपद्रव मुल्य (political nuisance value) असल्याने उच्च न्यायालय जरा मवाळपणे वागते आहे असे वाटते. कदाचित् ... (अ) जर कोर्टाने त्वरीत कारवाई केली तर त्याविरुद्ध आकांडतांडव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल व त्याचा केंद्रातल्या सद्य सरकारवर ठप्पा ठेवून (केंद्र व न्यायालयाचे साटेलोटे आहे, इत्यादी) कर्नाटक निवडणूकीत त्याचा फायदा उपटता येईल, त्यामुळे ही कारवाई आताच हेतूपुर्रसर केली गेली आहे हे म्हणण्यास बराच वाव आहे. कदाचित् हा, राजकिय फायद्यासाठी न्यायालयाला प्यादे बनवण्याचा, कावा ओळखून उच्च न्यायालय सबुरीचे धोरण अबलंबत असावे, किंवा (आ) कोर्ट शंभर गुन्हे पूर्ण होण्याची वाट पहात असावे... (या आरोपांच्या कारस्थानांमागचा कावा स्पष्टपणे लोकांपुढे आल्यावर कारवाई झाल्यास आरोप करणार्‍यांना लोकांची सहानभूती मिळविणे कठीण होईल.) नक्की काय आहे हे महिन्याभरात समोर येईलच.