Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३१

Published on शनीवार, 28/04/2018
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/ देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

याद्या 57793
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जोशींच्या न्यायव्यवस्थेच्या धाग्यावर बरीच चांगली आणि माहितीपूर्ण मते वाचायला मिळाली. बघुयात पुढे काय होते. पण हा सगळा थिल्लरपणा २०१९ नंतरच थांबेल असे मनात कुठेतरी वाटते.

In reply to by बिटाकाका

२०१९ मध्ये मोदी परत पंतप्रधान झाले नाहीत तर कदाचित थांबेल. अन्यथा दुप्पट जोमाने सुरूच राहील.

Tweet यावर विकिलिक्स चे अधिकृत ट्विट Narenda Modi's #BJP has been pushing this fake #Modi endorsement http://fekle.in/wp-content/uploads/2014/01/assange-modi.jpg … - but #Assange has never said anything about #Modi 11:43 PM - Mar 16, 2014

In reply to by श्रीगुरुजी

मी खोटे फोटो टाकत नाही , त्यामुळे मी ट्रोल नाही तुम्ही स्वतः कडे बघा ! स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याचा कुसळ दिसतं अशी पण म्हण आहे मराठीत

In reply to by कपिलमुनी

का तुमच्या गाढवपणाचे नमुने वारंवार सादर करता? सदर ट्वीट भाजपने केले आहे का? मग का उगाच मिपाकरांची दिशाभूल करत आहात? ========================= १. हे ट्वीट जानेवारी २०१४ चे आहे. आता तुम्ही टाकायचं लॉजिक काय? २. हे ट्वीट प्रिती गांधी नावाच्या बाईचे आहे. तिचे ट्विटर प्रोफाइल म्हणते कि ती भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची सदस्या आहे. (२०१४ ला होती असा अर्थ निघू शकतो.) असली कोणतीही बया कधीही या कार्यकारणीची सदस्या नाही, नव्हती. महिला मोर्चाची पण नाही. http://www.bjp.org/images/jpg_2014_1/hindi_mc_office_bearers.pdf ३. तिचा ट्विटर आय डि व्हेरिफाइड आहे म्हणजे तिची कार्यकारिणीची सदस्यता व्हेरिफाइड आहे असा गाढवासारखा अर्थ अनेकांनी काढला आहे. या गाढवांत विकिलिक्स एक आहे. ४. गुगल सर्च मधे कोणतीही तारखांची रेंज घातली तरी एकाही बिजेपीच्या साईटवर तिचं नाव येत नाही. ४. तरिही सर्वच्या सर्व ट्वीट्स वैयक्तिक आहेत असं तिनं स्पष्ट लिहिलं आहे. =========================== अनेक उत्साही लोकांनी (किंवा केंब्रिज अनालिटिकाने) असे फेक मथळे फेकले आहेत. त्याला बर्‍याच पक्षांचे बरेच नेते बळी पडले आहेत. त्याची शेकडोनी उदाहरणे आहेत. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचा अधिकृत अजेंडा खोटी माहिती पसरावणे आहे असा होत नाही.

In reply to by arunjoshi123

https://timesofindia.indiatimes.com/home/sunday-times/deep-focus/The-real-housewives-of-Twitter/articleshow/21754675.cms ही बया स्थानिक नगरसेवकाला मदत करणारी उत्साही भाजपची सपोर्टर आहे. आणि ही तिची प्रगती २०१५ ची आहे. २०१४ ची राष्ट्रीय कार्यकारीनीची सदस्या २०१५ मधे महाराष्ट्र भाजप कम्यूनिकेशन सेलची को-कन्व्हिनर आहे!!! वा वा! काय प्रगती आहे. एकदम उलटी. मिडियाला किती अक्कल आहे हे जाणूनच ठाम मत बनवावीत. ====================================== https://www.youtube.com/watch?v=3uIEMs2D6DI इथे या बयेचं स्पष्टीकरण देखील आहे. विकिलिक्स आणि असान्ज हे सिनॉनिमस आहेत हे सोयिस्कर असलं तरी "धडधडीत खोटं" या सदरात तरी येत नाही ना? ======================================== https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorruptible-wikileaks-1437801.html इथे विकिलिक्सच्या मूखातून ऐकायला मिळेल. वरच्या व्हिडिओत बयेने विकिलिक्सच्या कोणत्या म्हणण्याचा काय अर्थ काढला हे स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या नेत्याने विकिलिक्सला म्हटले आहेत मोदींबद्दल हे आदरवाचक उद्गार! विकिलिक्स पण स्वतः म्हणतंय कि त्यांची तशी प्रतिमा आहे (खरं माहित नाही.) मग आता पुरे. ============================= कपिलमुनी, केव्हाचे मुद्दे केव्हाही काढणे ही घाण सवय आहेच. तुम्ही स्वतः का हातभार लावताय सोशल मिडियावरच्या खोटारडेपणाला?

In reply to by arunjoshi123

Reacting to the tweets, BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorruptible-wikileaks-1437801.html =========================== २००६ - US ambassador and Mumbai consular general Michael S Owen met Congress leader Yuraj Digvijay Sinhji. "Modi's reputation for being completely incorruptible is accurate, and if he were to become a national leader he would crack down on corruption throughout the BJP," he supposedly told Owen. --------- ...even Muslims are now supporting him to some extent because he is viewed as someone who is completely incorruptible and can deliver the goods," the cable quotes him as saying. २०१४ - भक्तांनी किंवा केंब्रिज अनालिटिकाने एक ट्वीट बनवले. "America is scared of Narendra Modi as America knows Modi is incorruptible." २०१४ (जान.) - एक उत्साही "स्वघोषीत" भाजप राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्या" तसेच भाजप महिला मोर्चाची सदस्या तसेच भाजपच्या कम्यूनिकेशन सेलची निमंय्रिका तसेच नगरसेवकाची मदतनिस तसेच राष्ट्रीय प्रवक्ती (वेगवेगळ्या डाव्यांची वेगवेगळी पदे, कोणतंही गोड मानून घ्या.) हिने हा रिट्वीत केला. २०१५ - ह्या ट्वीटची शहनिशा जबरदस्त चालली. २०१५ - BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." त्यावर वरील उत्तर मिळाले. २०१८ - कपिलमुनींना खाज सुटली.

कोणताच विधायक कार्यक्रम देऊ न शकणारे राज ठाकरे व त्यांचा पक्ष- मनसे. बहुतांशी राज्यस्तरीय पक्ष व त्यांचे राजकारण त्या त्या राज्यापुरते सीमीत असते किंवा असावे अशी अपेक्षा असते. मनसे अपवाद आहे. मागे राज ठाकरे ओबामा-मनमोहन भेटीवरही भाषणात बोलले होते. २०१४ च्या तडाख्यानंतर हे सुधारतील अशी अपेक्षा होती. पण फोल ठरली. https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-addressing-people-at-vasai-during-his-maharashtra-rally-1672150/ अमराठी लोकांवर बेताल बडबड करायची... व लोक पेटतात का ते पहायचे. ७०च्या दशकात ह्यांच्या काकांचा हा प्रयोग काही महिने चालला.. आता तो चालेल असे वाटत नाही.

भाजपाच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न सगळ्या देशालाच पडला आहे. याचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे या नेत्यांची एकामागोमाग एक समोर येणारी वक्तव्ये. बिपल्ब देब, विजय रुपाणी यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी दलितांच्या घरी जेवण करत नाही, मी काही प्रभू रामचंद्र नाही की त्यांच्या घरी जेवल्याने ते पवित्र होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार यात काहीही शंका नाही. मध्यप्रदेशातील छत्तरपूर या ठिकाणी असलेल्या ददरी गावात लोकांशी संवाद साधत असताना उमा भारती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/uma-bharti-says-she-never-eat-in-dalit-house-1672347/

In reply to by manguu@mail.com

गाढवांना आणि पुरोगाम्यांना नको तिथे वादग्रस्तता पाहायची सवय लागली आहे. कृपया अनपढ लोकांनी चालवलेला लोकसत्ता वाचत जाऊ नकात. https://khabar.ndtv.com/news/india/uma-bharti-says-dalits-should-come-home-and-have-meal-1845799
उमा भारती बोलीं, 'जब दलित हमारे घर आकर साथ बैठकर भोजन करेंगे तब हम पवित्र हो जाएंगे' उमा भारती ने दलितों के घर जाकर भोजन करने की बजाय अपने घरों पर उन्हें आमंत्रित करने का सुझाव दिया है.
आपण दलितांच्या घरी जाऊन जेवलो तर त्यांचा सन्मान वाढणार नसून ते आपल्याघरी येऊन जेवले तर आपलं पावित्र्य परत येईल असं त्या म्हणाल्यात. यात अजिबात काही वादग्रस्त नाही. --------------- डावे चेकाळलेत. पुरोगामी चेकाळलेत. त्यांची बुद्धी बधीर झालेली आहे. त्यांचा मेंदू कुजला आहे. (शब्द सौजन्य - यनावाला).

In reply to by arunjoshi123

म्हणजे पवित्र तुम्हाला व्हायचे आहे आणि त्यासाठी त्यानी तुमच्या घरी येऊन जेवावे ? हे म्हणजे डॉक्टर सिरियस पेशंटला होम व्हिजिट करतात , तसे दलितानी ह्यांच्या घरी होम व्हिजिट करून जेवून त्याना पवित्र करायचे की काय !!!! पवित्र तुम्हाला व्हायचे ना ? तुम्ही जा त्यांच्याकडे.

In reply to by manguu@mail.com

मंगू साहेब, (संपादित) वाचून वाचून तुमच्या डोक्यातलं सर्कीट इथे उलटं चालत आहे. ------------------------- दलितांना पवित्र करणारे सवर्ण कोण? उलट दलितच सर्वणांना पवित्र करण्याची पात्रता ठेऊन आहेत. असा तो आशय आहे. -------------------------- ते असो. शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.

In reply to by विशुमित

प्रोफेशनल जर्नल्स वाचत चला. त्यात राजकारण, धर्मकारण हा अँगलच नसतो. पण त्याची माहीती असते. उदा. इंफ्रा इंडिया. -------------------- लोकसभा टीवी, राज्यसभा टिवी, अल जजिरा, विऑन हे चॅनेल पहा. (तिथल्या जाहिराती इग्नोर करा.) न चेकाळलेले पत्रकार न आक्रस्ताळलेल्या तज्ञांसोबत अत्यंत शांतपणे चर्चा करतात. --------------------- तुम्ही स्वतः द हिंदू आणि द हिंदू बिझनेसलाईन आणि बिझनेस स्टँडर्ड हे पेपर वाचा. हे दाहक सरकारविरोधी, मोदीविरोधी, संघविरोधी, अस्तिकताविरोधी, इ इ आहेत. पण खोटारडे अजिबात नाहीत. शिवाय तोडमरोड करणारे नाहीत. अशाच प्रकारचे उजव्या बाजूची माध्यमं वाचू नकात. डावी माध्यमं वाचूनच बरेच उजवीकडे सरकाल. --------------------- बाकी प्रतिष्ठीत म्हणवली जाणारी माध्यमं निव्वळ खोटारडी आहेत. Communal peace is not the responsibility of the Hindus, says Ram Madhava of BJP असं इंडीया टूडे म्हणतो नि लिबरल डावेही प्रचंड सोशल मिडिया गदारोळ होऊन अरे हा तरी बरा होता पासून हा ही असलाच या लेवला जातात. मूळात ते विधान Communal peace is not the responsibility of the Hindus alone असं असतं. ------------------------------------- वृत्तपत्राला बायस असणं वेगळं. पण पेपरच खोटारडा असणं वाईट. म्हणून लोकसत्ता तशास तसा चेपत जाऊ नये. त्यांना अनेक मूर्ख वाचक लाभलेत, त्यांना एंजॉय करू द्या. पण इथे किस पाडला जातो, तेव्हा अजून १-२ स्रोतांमधून माहिती चेक केलेली बरी.

In reply to by arunjoshi123

मीही त्याच आशयाने बोललो आहे. जरा नीट वाचा . दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.

In reply to by manguu@mail.com

तुमची मूळ पोस्ट वाचा. त्यात वादग्रस्त (मंजे जातीयवादी?) मसाला आहे हा जो अविष्कार तुम्हाला झाला होता तो कशामुळे? ------------------ तुमची मूळ पोस्ट नीच वाचल्याने गैरसमज होताहेत. ==========================================
दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
विचारलं आहे हो, पण ते चूक आहे असं पण सांगीतलंत ना लगेच. शेवटी सवर्णांनीच दलितांना पवित्र करावे असा आठमूठा स्टँड घेताय.

In reply to by manguu@mail.com

दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
मग यात गैर काय आहे ? त्यानिमित्ताने त्या बिचार्‍या लोकांचा पोटा-पाण्याचा प्रश्न मिटेल. उद्यापासून त्या उमाभारती जिथे कुठे राहत असतील तिथे त्यांच्या घरी दलितांनी जेवणाकरता रांगा लावाव्यात.

In reply to by manguu@mail.com

मंगूसाहेब, त्यांच्या खऱ्या वक्तव्यावर आपले काय म्हणणे आहे? "आपण त्यांच्या घरी जाऊन जेवलो तर ते पवित्र व्हायला आपण काय देव आहोत का, त्याना आपल्या घरी बोलवा" या वक्तव्यात काय चुकीचे वाटते तुम्हाला? ---------------------------------- पेड न्यूज असेल काय? अत्यंत सरळ वक्तव्याचा असा अर्थ काढण्याने फायदा होईल?

In reply to by manguu@mail.com

पुरोगाम्यांनी चालवलेल्या मिडियाची गत इतकी घाण का झाली आहे? लोकसत्ताच्याच लिंकेत दिलेला व्हिडियो पाहिला तर सरळ कळतं उमा भारतीला काय म्हणायचं आहे.
मात्र काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याची माहिती मला नव्हती.
आपण काय बोलून बसलो याची किंचितही उपरती उमाला झालेली नाही स्पष्ट दिसतं. ती काहीही गैर बोलली नाही. समरसता भोजन वेगळं आणि दलितांच्या घरी जाऊन जेवण करणं वेगळं. ================== (संपादित) भाजपच्या नेत्यांना बदनाम करायचा असा प्रयत्न का करत आहे?

महाभारत काळापासून इंटरनेट होते असा अजब दावा करणाऱ्या बिप्लब देव यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू नये, कोणीही नख लावण्याचाही प्रयत्न करू नये असे झाले तर एकेकाची नखे उपटून काढेन अशी धमकीच बिप्लब देव यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातला एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जनतेशी संवाद साधत असतानाच बिप्लब देव यांनी हा धमकीवजा इशारा दिल्याचे स्पष्ट होते आहे. नखं संभाळा ! https://www.loksatta.com/desh-videsh-news/fingernails-will-be-cut-says-tripura-cm-biplab-deb-on-those-questioning-his-governance-1672446/

In reply to by manguu@mail.com

भाजपाच्या ह्या नेत्याना कर्नाटकात काँग्रेस जिंकावी असे वाटू लागले आहे की काय? अशी दाट शंका आहे.

In reply to by manguu@mail.com

१. महाभारत सत्य आहे असं मानणारा बराच मोठा वर्ग आहे. त्यातही त्यातल्या असंभव गोष्टींसहित ते सत्य आहे मानणारा वर्ग देखील भारतात खूप मोठा आहे. त्यामुळं याला वैज्ञानिक दावा इ म्हणण्यात येऊ नये. हा मूर्खपणा सार्वत्रिक आहे. स्वर्गात मधाचा पाऊस पडतो असं बिप्लबच्या वयाचे असताना नेहरू म्हणायचे. माणसाचा पुनर्जन्म होतो हा हेका सावरकरांनी शेवटपर्यंत सोडला नाही. शिवाय दिव्यदृष्टीपेक्षा इंटरनेट थोडं प्रॅक्तीकल वाटतं. एका बी ए माणसाकडून असले दिव्य निष्कर्ष निघणारच. २. मेकॅनिकल ऐवजी सिविल इंजिनिअर्स नी प्रशासकीय सेवेत असावं हे म्हणणं अतिशय योग्य आहे. हे या माणसाला कळतं म्हणजे हा प्रचंड अनुभवी नि हुशार आहे.

In reply to by arunjoshi123

"One should not opt for civil services after studying mechanical engineering. Civil engineers have the experience and knowledge to help build administration and society. Civil engineering gives that kind of knowledge.I did not say that mechanical engineers must not go for civil services. I said that civil engineers should join civil services as they have experience about administration" बिप्लब देब. https://www.dailyo.in/politics/biplab-deb-modi-meet-tripura-cm-bjp-cow-politics-diana-hayden-no-jobs-india/story/1/23795.html हा माणूस काहीही निष्कर्ष काढतो... मुख्यमंत्र्याने विचार करूनच बोलले पाहिजे. काहीही बडबडतो म्हणूनच मोदीनी दिल्लीला बोलावून घेतले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रिय माईसाहेब, त्यांचे इंजिनिअरींग बद्दलचे वचन अगदी सुयोग्य आहेत. नागरी अभियांत्रिकी हा शब्द फुकट नाही वापरत. सिविल इंजिनिअर आय ए एस असेलेला मेकॅनिकल पेक्षा १०० पट इष्ट. ===================================== बाय द वे, मोदींनी त्यांना का बोलावले आहे हा डाव्या माध्यमांचा निष्कर्ष आहे. पुन्हा सल्ला - शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.

In reply to by arunjoshi123

ते मिलिटरी/नेव्ही सर्विसमध्ये काम करीत नाहीत म्हणून सिविल सर्विस. He said that if civil engineers enter civil services, they can help with construction projects, whereas mechanical engineers will not be able to do so. अत्यंत भंकस व पोकळ विधान आहे हे. असो. वाटेल ते करून ते योग्यच बोलले असा दावा असेल तर प्रश्न मिटला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महाभारताच्यावेळी इंटर्नेट होते.. सिविल सर्विस सिविल अभियंत्यांसाठी जास्त योग्य.. अशीच विधाने राहूल गांधीने केली असती तर भक्तांच्या विनोदांनी वोट्स-अ‍ॅप्/फेसबूकचा सर्वर भरून घेला असता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुम्हाला विनादाच्या दर्जाची जाण नाही. इस्पितळांतले एमाराय मशिन्स जोडले तर जगातील सर्व ज्ञान सर्वांना होईल असे म्हणणार्‍या पुरोगामी गांधीची तुलना बिप्लबशी होऊ शकत नाही. १. महाभारत कालीन घटनांना वैज्ञानिक मानणे हा सार्वत्रिक भारतीय आजार आहे. २. कोणी आय ए एस करणं अधिक उत्तम हे एक मत आहे. आणि हे पहा https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk काय तुलना आहे का? ================== मूळात त्रिपूरा हे राज्य आहे हेच लोकांना माहीत नसायचं. मग तिथला मुख्यमंत्री कोण हा दूरचा भाग. त्याचं एखादं वक्तव्य हे तर असंभव. पण हा राजा येऊ घातलेला शहाण्यांचा पंतप्रधान आहे!!!!!!!!!!!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललात माई !

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी भंकसच विधान आहे. सिव्हिल सर्विसला माणूस ग्रॅजुएट लागतो. BA , BCom , BSc , MBBS .... इ इ इ इ काहीही चालते. तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.

In reply to by manguu@mail.com

सिव्हिल सर्विसेस आणि सिव्हिल इंजि. यात दोन्हीतल्या सिव्हिलमध्ये क्रॉस सर्किट झाल्यागत वाटते आहे.

In reply to by manguu@mail.com

स्वतःला वाचता येत नसेल तर इतरांची दिशाभूल करू नये. ---------------------- "नागरी विकास आणि बांधकाम प्रकल्प यांचेकरिता मेकॅनिकल पेक्षा सिविल इंजिनिअर हे असलेले लोक प्रशासकीय अधिकारी झालेले बरे" असं ते विधान आहे. या विधानात दोनदा येणारा सिविल शब्द बरोबर आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

हे काम त्यामानाने सोपे आहे. स्क्र्रू शोधणे, पाना शोधणे, स्क्रू ड्रायवर शोधणे, डोक्यात ते घट्ट बसवणे हे संभव आहे. पक्षाचा जो विस्तार आहे त्यामानानं सुरुवातीला सत्ता मिळाली की प्रत्येकाने या पक्षात विवादित बयानं दिली आहेत वा डाव्या माध्यमांनी तसा अर्थ काढला आहे. पण अनेक जण हळूहळू निवाले आहेत. पुढेही असंच चालू राहिल. ========================= पण अगदी सर्वोच्च पातळीला नेत्याचे डोकेच नसताना डोके नसणारांनी डोके असणारांसमोर डोके असल्याचा आभास उत्पन्न करणे किती अवघड काम आहे???!!!! https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk मोदीला मत न देऊन ह्या गाढवाला पंतप्रधान करणारे कोणत्या पातळीचे गाढव? ओ भाऊ, ते पद देशाच्या पंतप्रधानाचं आहे .... लै मोठ्ठं पद आहे ते. आणि मोदीला मत न देणं म्हणजे सरळ या गाढवाला त्या खुर्चीवर बसवणं आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. विश्वे . . . विश्व . . . विश्वराया! बिंगो!!!!!!

In reply to by श्रीगुरुजी

पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही. तुम्हाला कुठे तसं आढळल्यास दाखवून देणे. उगाच मन की बात ठोकू नका.

In reply to by मार्मिक गोडसे

आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही.
२०१४ मध्ये आपण नरेंद्र मोदींना मतदान केलंत तेव्हा आपण बर्‍याच मुक्त मनाचे आहात हे मान्य आहेच. पण आज मोदीला मत नाही म्हणजे राहुलला आहे हे स्पष्ट समीकरण आहे. मोदी तुमचे लाडके नाहीत इतकंच पुरे. राहुल तुमचा लाकडा हा त्याचा ऑटोमॅटिक अर्थ आहे. मत तुम्ही मतदान सातव्या नि आठव्या आघाडीला करा नैतर नोटाला करा. ----------------------- ताटातला भात मी अजिबात खाणार नाही असं म्हणण्यात अर्थ नाही. दुसरं काहीतरी खालच ना? कितीवेळ उपाशी बसणार आहात? ---------------------------- कि मोदी तुमचे नावडत्यांत सर्वात आवडते नेते आहेत? दुसर्‍या कुणाचं नावही घ्यायला तयार नाहीत म्हणून विचारलं.

In reply to by arunjoshi123

युक्तिवाद करताना लॉजिक पार गंडलय तुमचे. स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. नोटाला मत दिल्यास कसं काय बुवा कोणत्या लाडक्या नेत्याला मत दिलं असं तुम्ही सिध्द करणार. उगाच कोणालातरी वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःच गटांगळ्या खाऊ लागलात. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन हैl तुम्ही एकदा असा अयशस्वी प्रयत्न करून बघितला होता, परंतू उगाच हट्टीपणा चालू आहे.

In reply to by manguu@mail.com

तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.
का रे भाऊ? कॉमर्स सेक्रेटरी हा बी ए इतिहास पेक्षा एम बी ए इंटरनॅशनल ट्रेड बराच ना? कॉमर्स वाढण्यासाठी इतिहास पेक्षा ट्रेड वाल्यांनी आय ए एस केलेलं बरं म्हटलं तर काय चूकलं?

In reply to by arunjoshi123

सिव्हिल सर्विसेसवाला फक्त 'सेतु बांधा रे ! ' इतके एकच काम करत असतो की काय ? https://www.quora.com/What-are-the-powers-and-responsibilites-of-an-IAS-officer उदाहरण म्हणून IAS घेतले आहे , इतरांचे शोधून पहावे.

In reply to by manguu@mail.com

अरे भाऊ, त्याने वाक्यरचना "बांधकाम प्रकल्पांसाठी" अशी चालू केली आहे. ------------------ इतर गोष्टींसाठी कुणी करावं हे तो बोलत नव्हता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, तुम्हाला आभास व्हायचं बंद झाल्यावर ते नक्की काय म्हणाले नि नंतर त्यांनी नक्की काय स्पष्टीकरण दिलं ते सांगा.
He said that if civil engineers enter civil services, they can help with construction projects, whereas mechanical engineers will not be able to do so.
हे विधानही अत्यंत उचित आहे. खूप शासकीय सेवा या सिविल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मोडतात. एक तर मेकॅनिकल इंजिनिअर नि वर आय ए एस असल्यावर ही मंडळी बांधकाम प्रकल्पांची वाटच लावून टाकतात. अर्थात या महाशयाने फक्त मेकॅनिकल इंजिनिअर्सना का टार्गेट केलं आहे हे कळत नाही. नाहीतर मैथीली भाषा शिकून "काहीही" सांभाळणारे लोकही असतात म्हणा. त्या अर्थाने यांचे विधान चूकीचे मानता येईल. https://byjus.com/free-ias-prep/how-many-optional-subjects-in-ias-mains

In reply to by arunjoshi123

एक तर मेकॅनिकल इंजिनिअर नि वर आय ए एस असल्यावर ही मंडळी बांधकाम प्रकल्पांची वाटच लावून टाकतात.
अनेक आय.ए.एस. अधिकारी अर्थशास्त्र किंवा ईतिहास विषय घेऊन पदवीप्राप्त आहेत्/होते.अनेक कॅबिनेट सेक्रेटरी(सर्वोच्च पद) अर्थशास्त्र्/ईतिहास घेऊन मग आय.एस.एस. झाले आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Cabinet_Secretary_of_India ह्या लोकांनी तर अनेक बांधकाम प्रकल्पाचे वाटोळेच केले असणार मग कारण ते अभियंतेही नाहीत. उगीच भाजपाचा नेता काहीतरी बोलला म्हणून लंगडे समर्थन नको. १) बी.कॉम पदवीधर अधिक चांगला आय.आर.एस. होऊ शकेल. २) जास्त मित्रमंडळी असणारा चांगला मार्केटिंग मॅनेजर होऊ शकेल. ३) उत्तम पोहणारा बोटीचा चांगला कॅप्टन होऊ शकेल.. असे विचार कट्ट्यावर बोलायला बरे .. नीट अभ्यास केल्याशिवाय मोठ्या पदावरील माणसाने बोलू नये असा संकेत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई असे बघा, त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. तसे करावेच असा अध्यादेश नाही काढला. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहास बदलला तरी त्याबद्दल बोलू नका असं म्हणणारा आपला देश! घेऊ द्या कि जरा स्वातंत्र्य देब ना पण! एवढी असहिष्णुता काय कामाची? ------------------------------------- डिग्र्यांवरून खाते ठरवणाऱ्या महाभागांना तूर्तास माफ करू!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मी गेली १७ वर्षे नागरी सेवा नि बांधकाम प्रकल्प याच विषयांवर टेक्नोकमर्शियल काम करत आलेलो आहे. माझा केंद्रातल्या नि राज्यातल्या किमान ५०-६० आय ए एस अधिकार्‍यांसोबतचा काम करायचा अनुभव आहे. ही मंडळी सगळं काम (आमच्या सारख्या) कंसलटंट्सना आउटसोर्स करतात. सरकारनी दट्टा केलेल्या नमामि गंगेचे साधी टेंप्लेट काँट्रॅक्ट डॉक्यूमेंट बनायला ४ वर्षे लागतात. आजही ती सर्वमान्य, सर्वस्वीकृत नाहीत !!! मंजे निरुपयोगी आहेत. बजेट असून (संस्थागत) क्षमता नाही ही नेहमीचीच बोंब आहे. याला वाट लावणे नाहीतर काय म्हणावे? याबद्दल सांगायसारखं बरंच आहे, पण मी हे काम केवळ रिटायर झाल्यावर करू शकतो. ============================
उगीच भाजपाचा नेता काहीतरी बोलला म्हणून लंगडे समर्थन नको.
उगीच भाजपाचा नेता बोलला म्हणून अंध मतप्रदर्शन नको. ============================= काहीही ज्ञान नसलेल्या आय ए एस अधिकार्‍यांना डिपार्टमेंटचा प्रमुख करण्याचा सपाटा सरकार नेहमी लावते. म्हणून शेकडो कंपिटंट लोक भारतात सरकारी सेवाच सोडून गेलेले आहेत. सिविल रिफॉर्म्सची आवश्यकता अनेकांनी मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना दलित बहुल भागात जाऊन तिथे वेळ व्यतीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षापासून दलित समाज दूर जाऊ नये हा यामागचा उद्देश आहे. मोदींचा आदेश तात्काळ अंमलात आणणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा आता यावरून एका वादात अडकले आहेत. राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबाने केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे. राणा आणि भाजपाचे अनेक नेते अलिगढ जिल्ह्यातील लोहगढ येथे राहणारे रजनीश कुमार यांच्या घरी रात्री ११ च्या सुमारास गेले. मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने रजनीश यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व काही पुर्वनियोजित पद्धतीने करण्यात आले. मला घरी बसण्यास सांगण्यात आले होते. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-yogi-adityanath-government-minister-suresh-rana-controversy-dinner-dalit-house-1672485/

In reply to by manguu@mail.com

एकाच बातमीतील दोन परस्परविरोधी वाक्ये - मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. आणि राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबाने केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे. Presstitutes!

In reply to by श्रीगुरुजी

http://m.lokmat.com/national/minister-visits-dalit-house-eats-food-cooked-hotel/ भाजपाचे नेते आपल्याला न कळवताच घरी येऊन धडकले. मला घरी थांबायला सांगितले होते, परंतु असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा होता, असे रजनीश यांनी सांगितले. मात्र, सुरेश राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी घराच्या हॉलमध्ये बसून रजनीश यांच्या घरात बनवलेले जेवण खाल्ले. परंतु, माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते, असे राणा यांनी सांगितले.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते
ही शक्यता जास्त आहे. मिडियापण डँबिस आहेच. बाहेरून पदार्थ मागवले नसते तर "भाजपा मंत्र्याचा दलित नागरिकास १०० लोकांचे जेवण बनवायचा आदेश' अशा मथळ्याची बातमी आली असती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी मंगूसाहेबांना केव्हाचा सांगतोय की तो पवित्र पेपर वाचू नकात. बहुतेक त्या पवित्र पेपराचे संपादक तत्त्वज्ञ गिरिश कुबेर आहेत. आणि पुढल्या खेपेला राज्यसभेचं तिकिट मिळण्यासाठी कोणती पातळी सुयोग्य ते ते चाचपत असतील. ----------------- हाच पातळीशोध उजवीकडे चालू झाला तर मज्जाच मज्जा येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी बरोबर बोललात माई. Presstitutes दोन्ही बाजूने बोलून आग पेटवायचा प्रयत्न करीत असतात.

In reply to by mayu4u

https://www.google.com/amp/s/www.thequint.com/amp/story/videos%252Fnews-videos%252Fuma-bharti-on-dalits-madhya-pradesh ही बातमी वाचा आणि ठरवा तो शब्द का वापरला.

In reply to by mayu4u

उमा भारती नेमक्या काय म्हणाल्या? I am not Lord Ram who will be able to purify Dalits by eating with them. When Dalits come to our house and eat together, it is then that we will become pure. My house would become blessed when I serve the Dalits at my house with my hands. Uma Bharti, as quoted by ANI आम्ही पवित्र होऊ, म्हणजे सध्या नाहीत असा अर्थ होतो. आमच्या पवित्रतेत भर पडेल असं त्यांनी विधान केलं असतं तर मी काढलेला अर्थ चुकीचा ठरू शकला असता.

In reply to by mayu4u

पवित्र = holy आता त्यांचा व्हिडिओ ऐका. काय शब्द वापरलाय ते बघा. आणि शांत व्हा.

In reply to by मार्मिक गोडसे

आता तुम्ही उगाचच मुद्दा पुढे रेटताय असे दिसते. त्यांच्या एकूणच पूर्ण वक्तव्याचा अर्थ दलितांबद्दल पॉजिटीव्ह आणि शुद्ध हेतू दाखवतोय. खासकरून "My house would become blessed when I serve the Dalits at my house with my hands." हे वक्तव्य सगळ्याच गोष्टी अगदी स्पष्ट दाखवतंय. ------------------------------------------- भारतींना दलित विरोधी दाखवण्याची घाई नडल्यावर तोंडावर आपटलेली माध्यमे यावर आता काही बोलताना दिसत नाहीत. पण सुज्ञ लोकांनीही असलेच फालतू मुद्दे पुढे रेटण्याचा प्रयत्न करावा हे खेदजनक आहे. उलट अशा वक्तव्यांना पाठिंबा देऊन त्याचे एका चळवळीत रूपांतर करणे गरजेचे आहे जेणेकरून उरलासुरला भेदभावही नष्ट करता येईल.

In reply to by बिटाकाका

आता तुम्ही उगाचच मुद्दा पुढे रेटताय असे दिसते. हॅलो, उगाचच रेटत नाहीये, इथे एका सदस्याला मी वापरलेला शब्द खटकला होता, त्यांना तो अस्थानी वाटला होता. त्याकरता मला खुलासा करणे गरजेचे वाटले. तुम्ही उमा भारतींचे पूर्ण वक्तव्य वाचले/ऐकले आहे का? नसेल तर जरूर वाचा आणि स्वतःचे मत बनवा. त्या अमुक एक पक्षाच्या आहेत म्हणून आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काय फायदा? हे तुम्हीच म्हणाला होता ना? आता माझे मत मी काही लपवून ठेवलेले नाही. कोणी कसा अर्थ काढावा हे तुम्ही ठरवणार का? भारतींना दलित विरोधी दाखवण्याची घाई नडल्यावर तोंडावर आपटलेली माध्यमे यावर आता काही बोलताना दिसत नाहीत. माध्यमे तोंडावर आपटलेली नाहीयेत. नुसतं बोलण्यापेक्षा कृती केली असती तर वाद झालाच नसता. आता करतील खाण्यापिण्याची नाटकं , चमकोगीरी करायची हौस फिटवून घेतील. एकजात नाटकी आहेत. आणि अशा लोकांचे फालतू समर्थन मी तरी करणार नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्ही उमा भारतींचे पूर्ण वक्तव्य वाचले/ऐकले आहे का? नसेल तर जरूर वाचा आणि स्वतःचे मत बनवा. त्या अमुक एक पक्षाच्या आहेत म्हणून आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काय फायदा? ---------------------------------- वाचले असूनही तुम्ही हे अपवित्र वगैरे लिखाण करत असाल तर त्याला जाणूनबुजून केलेले खेडसाळपणाचे वक्तव्य का गणले जाऊ नये? ---------------------------------- कमीत कमी यावेळेस तरी माध्यमांनी केलेला हा आक्षेपार्ह्य प्रकार मान्य करण्यात कसली अडचण असू शकते काय?

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नुकतेच १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान दिले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असे त्यांनी मोदींना सांगितले आहे. ते चामराजनगर येथील निवडणूक रॅलीदरम्यान बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मोदींनी राहुल गांधी यांच्याबरोबरच सिद्धरामय्या यांना देखील आपल्या प्रचारसभेत टार्गेट केले होते. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करतात. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती. अशा टिप्पण्या करून मोदी एखाद्या ट्रोलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. --------- एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.

In reply to by manguu@mail.com

आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते,
मंगू साहेब, स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!!

In reply to by arunjoshi123

The most common causes of excessive daytime sleepiness are sleep deprivation, obstructive sleep apnea, and sedating medications. Other potential causes of excessive daytime sleepiness include certain medical and psychiatric conditions and sleep disorders, such as narcolepsy. Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness.

In reply to by थॉर माणूस

ओके. -------------------- आमच्या ओळखीची अशी मंडळी आहे. त्यांना कामाच्या वेळी झोप येत नाही. ड्रायविंग लायसन्स देताना ही टेस्ट केली जात नाही. कारखान्यात कामासाठी नाही. कंटाळ्याच्या वेळी "नकळत" झोप येते. तरीही सिद्धरमैयांचं ठिक आहे. ============================== त्यांच्या बॉसला पण तोच रोग? https://www.youtube.com/watch?v=XwuK-pPMiss तो तर फार मोठ्या पदावर बसणार आहे.

In reply to by arunjoshi123

ते तुम्ही आणि मंगु बघून घ्या... तुमच्या शंकेचे मला माहिती असलेले उत्तर देण्याचे काम मी केले. त्यावर काही मुद्दे, प्रश्न असतील तर परत या इथल्या उप-प्रतिसादावर. नाहीतर आमचा रामराम.

In reply to by arunjoshi123

अरेरे डाॅ ना सुद्धा ह्या रोगाबद्दल कळु नये ? बाकी मेडीकल सोडुन कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात हे !!

In reply to by डँबिस००७

बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्य एका विशिष्ट पक्षाबाबत कायम लिहितात. ते तसे लिहून थांबत नाहीत, तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अशा सर्व सदस्यांना ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करणे थांबवावे, अन्यथा कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्र येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे, यासाठी हा प्रयत्न आहे. आपणा सर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी, अशी अपेक्षा आहे. @संपादक मंडळः तुमच्या सुचनेत वैयक्तिक हल्ले नसल्यामुळे असे वैयक्तिक प्रतिसाद मिपाधोरणात बसत असावेत का? या आयडीने यापुर्वी देखील वैयक्तिक हल्ले आणि आरोप केलेले आहेत, प्रतिसादाला पंख लागल्यानंतर देखील सुधारण्याची इच्छा नसलेल्या आयडी विषयी काही धोरण आहे का मिपावर?

In reply to by थॉर माणूस

या वादात मी पडणार नव्हतो परंतु मंगू यांनी श्री मोदींविरुद्ध अस्थानी टीका केली आहे हे स्पष्ट आहे आणि तुम्ही त्यांची साथ देत आहात. यात कुठे तरी स्कोअर सेटलिंगचा भाग आहे हे स्पष्ट आहे. स्लीप अप्निया हा आजार काय आहे या बद्दल तुम्ही लिहिले आहेत परंतु याच मुख्यमंत्रांचे सचिव किंवा पोलीस किंवा मुलकी अधिकारी जर त्यांच्या अधिकारीक बैठकीत असेच झोपलेले आढळले तर मुख्यमंत्री त्यांना

तडकाफडकी निलंबित करतील किंवा बदली करतील

याबद्दल शंका नाही.

तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत असताना व्यासपीठावर झोपणे हे किती अनुचित आहे हे सांगण्याची गरज नाही

परंतु केवळ मोदी द्वेषातूनच श्री मंगू यांनी हा प्रतिसाद दिला आहे हे स्पष्ट आहे. एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले. हे मंगू यांचे वाक्य ठळकपणे हा द्वेष दाखवते आहे. ही खिल्ली आजारपणाची नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे कारण त्यांना स्लीप ऍपनिया आहे हे काही श्री मोदी याना स्वप्नात येणे शक्य नाही. आणि स्लीप ऍपनिया असला तरीही व्यासपीठावर बसून झोपणे हे किती अनुचित आहे हे उघड आहे. Treatment may include lifestyle changes, mouthpieces, breathing devices, and surgery.[1] Lifestyle changes may include avoiding alcohol, losing weight, stopping smoking, and sleeping on one's side हे आपणच लिहिलेल्या विकिपीडियाच्या दुव्यात आहे. स्लीप ऍपनियाचा आजार काही एक दिवसात बरा होणारा रोग नाही किंवा तो त्यांना आताच झालेला नाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते आहे. आणि आजार आहे म्हणून सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही.

In reply to by सुबोध खरे

सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही. http://indianexpress.com/article/trending/trending-in-india/after-rahul-gandhis-sleeping-fiasco-twitterati-dig-out-narendra-modi-and-smriti-irani-napping-in-parliament-2927539/

In reply to by सुबोध खरे

परंतु मंगू यांनी श्री मोदींविरुद्ध अस्थानी टीका केली आहे हे स्पष्ट आहे आणि तुम्ही त्यांची साथ देत आहात. यात कुठे तरी स्कोअर सेटलिंगचा भाग आहे हे स्पष्ट आहे.
मंगू यांनी मोदींवर टीका केली आहे किंवा नाही याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. ना मोदी माझे कुणी लागतात ना मंगू. मिसळपावच्या धोरणाला धरून वरचा डँबिस यांचा प्रतिसाद नाही असं वाटलं ते मी लिहीलं, बरोबर आहे का हे तुम्ही सांगा. जमलंच तर त्यांनी जे केलंय ते स्कोअर सेटलिंग नाहीच, व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन नाहीच हे ही जाहीर करून टाका. तसाही माझा आक्षेप कारवाई करण्यायोग्य वाटला नाही तर संपादक मंडळ दुर्लक्ष करेलच. पण आज यांनी मोदींवर टीका केली म्हणून हा प्रतिसाद योग्य ठरवलात तर उद्या कुणी गांधींवर अस्थानी टिका करेल तिथे या जात्यातल्यांवर वैयक्तिक चिखलफेक होईल ते ही योग्यच ठरवावं लागेल मग. कारण तिथे कारवाई केली की लोक हा इथला प्रतिसाद रेफरन्स म्हणून वापरणार. काय धाग्यांचं गटार करूनच थांबायचं का? कुठेतरी सीमारेषा आखायला नको? बाकी मी त्यांची साथ देतो वगैरे फालतू आरोप तुमच्या कडून अपेक्षित नव्हते. एक काम करा... माझा ट्रॅक चाळून पहा आणि असे प्रतिसाद किती आहेत ते दाखवा जिथे मी कुठल्याही सदस्याचा अकारण विरोध केलाय, साथ दिली आहे की स्कोअर सेटलिंग का काय म्हणताय ते केलंय. माझे कुठले प्रतिसाद आहेत जिथे लोकांची खाजगी माहिती उघड झाली? कुठे व्यक्तिगत आरोप केले? अकारण अपमानास्पद प्रायवेट आणी काँफेडेन्शीअल वगैरे प्रतिसाद दिले? कुठल्या सदस्याशी एकेरीवर आलो? कुठे असंसदीय झाली भाषा की असभ्य झालो? असो, इथे इतरही अनेक आयडी आहेत जे कुण्या एका बाजूची साथ वगैरे देतात, भरपूर स्कोअर सेटलिंग वगैरे करतात, सदस्यांचा अपमान करतात किंवा वैयक्तिक होतात. अशा सदस्यांच्या प्रतिसादांना बळी पडणार्‍या सदस्यांसाठी गटातटांचा विचार न करता इतक्याच हिरीरीने पुढे येऊन बोलाल ही अपेक्षा. तेवढेच आपल्या सगळ्यांचे मिपास्वच्छता अभियान. मिपा धोरण... ज्या आधारावर मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहे. कुणी विसरले असल्यास वाचून घ्या: ४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी. ५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल. आणि वरच्या प्रतिसादात मी लिहीलेच आहे. आधी देखील बर्‍याचदा पुढे लिहितोय ते सांगून झाले आहे, कुठल्या नेत्याला कोण काय म्हणाले मला काही फरक पडत नाही. तुम्हा लोकांच्यात ज्या जुगलबंदी चालू आहेत त्या चालू द्यात. वातावरण प्रमाणाबाहेर गढूळ झाले तर वाईट वाटण्याइतपत आणि ते दाखवण्याइतपत प्रेम अजूनही आहे मिपावर आणि म्हणून ते दाखवत रहाणार. जिथे माहिती देणे, माझे ज्ञान इतरांबरोबर शेअर करणे किंवा तपासून घेणे शक्य आहे ते देखील करणार. उगा कुणाच्या प्रतिसादाला उत्तर दिले किंवा आक्षेप घेतला म्हणून दुखत असेल आणि मग तिसर्‍या ठिकाणी येऊन भडास काढत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.

In reply to by थॉर माणूस

एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात

, हे पाहून वाइट वाटले. हे मंगू यांचे वाक्य यात केवळ द्वेषामुळे मोदींवर टीका करण्यासाठी मंगू यांनी टाकलेली पिंक आहे हे स्पष्ट आहे. त्यावर अजो यांच्या प्रतिसादावर आपण अधोरेखित केलेले वाक्य Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness. काय दर्शवते? ते स्पष्ट आहे. त्यासाठी मेगाबायटी प्रतिसादाची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

माझा आक्षेप डँबिस यांच्या प्रतिसादावर आहे, ही उपचर्चा त्याखाली चालू आहे, मी तक्रार इथे केली आहे अजोंच्या प्रतिसादाला नाही, इथल्या माझ्या प्रतिसादावरून तुम्ही काय ते वादात पडला आहात म्हणे. विसरलात काय? या डँबिस यांच्या प्रतिसादाविषयी बोलताय ना साहेब? तरी... इथे तुम्हाला तिथल्या विषयी बोलायचेच आहे तर... अजोंच्या प्रतिसादात काय लिहिले होते त्यावरचे स्पष्टीकरण होते ते...
मंगू साहेब, स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!!
या वाक्याच्या प्रतिसादादाखल मी दिलेला उतारा चूक आहे का? डॉक्टर आहात आपणच सांगा. राग शांत झाला की पुन्हा नीट वाचा संपूर्ण उप-धागा. त्यांच्या प्रतिसादाखाली अक्षरशः स्पष्ट शब्दात आणखी एक प्रतिसाद सुद्धा आहे माझा, राजकीय धुळवडीत न उतरण्याची इच्छा स्पष्ट करणारा.
ते तुम्ही आणि मंगु बघून घ्या... तुमच्या शंकेचे मला माहिती असलेले उत्तर देण्याचे काम मी केले.
हे सगळे इग्नोर मारून आरोप करत आहात. :) असो, अक्षरशः सिलेक्टीव रीडींग आणि क्वोटींग चालू आहे त्यामुळे तुम्हाला काहीही सिद्ध करून दाखवण्यात आता मला कसलाच इंटरेस्ट नाही. चालूद्यात...

In reply to by थॉर माणूस

खरेसाहेबांचे इंद्राय तक्षकाय स्वाहा असे स्पष्ट धोरण दिसते आहे इंद्र तक्षकास मदत करायला गेला तर अर्जुन बोलला इंद्राय तक्षकाय स्वाहा . म्हणजे तक्षक आणि इंद्र दोघेही स्वाहा होऊ देत. तसे , कुणी माझी बाजू घेतली की ते त्यालाही सोडत नाहीत

In reply to by manguu@mail.com

हिंदू धर्मावर उठसुठ टिका करणारे आज त्यातील पुराणातले दाखले देत आहे, 1400 वर्षे जुन्या पवित्र पुस्तकात हा दाखला मिळाला नाही? कमाल आहे!

In reply to by सुबोध खरे

काय भारी लॉजिक लावताय हो! :D कसे काय जमत बुवा? अजो यांचा प्रतिसाद "स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!" त्यावर थॉर यांचे जे वाक्य आपण एकदम लॉजिकल निष्कर्ष काढायला वापरले ते "Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness." या दोन्ही मध्ये आपल्याला मोदी, द्वेष, टीका, स्कोर सेटलिंग वगैरे दिसत असेल तर दिव्यदृष्टी वगैरे असावी नाहीतर एका आयडीने काय कावीळ आणि जग पिवळे दिसणे सांगितले होते वरती तसे काही असावे! असो आपण मंगू या आयडीचा किती द्वेष करता हे वेळोवेळी दिसत असतेच, त्याला तुमची काही करणे असतील. मंगू जर मोदींचा द्वेष करत असेल तर त्याला त्यांची काही करणे असतील! कोणी कोणाचा द्वेष करावा यावर काही बंदी वगैरे आली का हल्ली? पातळी सोडली कि नाही हे संपादक मंडळ बघून घेईल! आम्हीच फक्त सोज्वळ हे दाखवायला इथे बरेच लोक तयारच असतात तर कोणी त्याची सर्टिफिकेट वाटतात... चालायचंच! तोपर्यंत बाकीच्यांनी... जागते रहो! ;)

In reply to by थॉर माणूस

उगा कुणाच्या प्रतिसादाला उत्तर दिले किंवा आक्षेप घेतला म्हणून दुखत असेल आणि मग तिसर्‍या ठिकाणी येऊन भडास काढत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.>>> ==>> मागे मी मंगू यांच्या एका चमत्कारिक प्रतिसादाला हसून दाद दिली म्हणून काही सदस्यांना रुचले नव्हते. तो प्रतिसाद आता सापडत नाही आहे. सापडल्यावर चिटकवतो.

आजार आहे म्हणून सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही. सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर एखाद्याच्या झोपेचे कारण माहीत नसताना उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. निवडणुकीच्या प्रचाराने थकले असतील ते, किंवा आजारी असतील. एखाद्याने त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली असती. एखादा गंभीर आजार असता असे नंतर समजले असते तर त्यांना तर ही टिंगल महागात पडली नसती का? मुंह मे आया बक दिया...

In reply to by मार्मिक गोडसे

आपण

व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत

यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या. श्री भीमसेन जोशी याना भारतरत्न मिळाले म्हणून त्यांचा सत्कार आहे आणि तेथे व्यासपीठावर बसलेली व्यक्ती झोपली हे दृश्य डोळ्यापुढे आणून पहा असे असूनही आपल्याला ते योग्य वाटत असेल तर बोलणेच खुंटले. उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. मुंह मे आया बक दिया... काय वाक्ये आहेत? वा !

In reply to by सुबोध खरे

थकल्यावर किंवा कंटाळा आल्यावर होतं असे कधी कधी. सदानकदा झोपलेलाच असतो असे होत नाही सहसा. पंतप्रधानांनी अशी अनावश्यक टिपणी करून त्या पदाची गरिमा कमी करू नये, असे वाटते. (एकदा तर मिटिंग मध्ये आमच्या चेरमन समोर माझा डुलका लागला होता. नैसर्गिक क्रिया आहे, त्यात काय एवढे?)

In reply to by सुबोध खरे

व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या. डॉक्टर साहेब ,तुम्ही त्या प्रचार सभेत श्रोते/प्रेक्षक असता, आणि सदर घटना घडली असती तर तुम्ही काय निष्कर्ष काढला असता? उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. मुंह मे आया बक दिया... काय वाक्ये आहेत? वा ! ! ते वाफेच्या इंजिनाला उद्देशून होते, तुम्हाला नव्हे. तुम्ही उगाच लोड घेऊ नका.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपवाले झोपल्याचे फोटो आले तर भाजप भक्त म्हणता होते की ती योगनिद्रा होती म्हणुऊन त्यांना योगनिद्रा माफ असते इतरांना झोपणे आलाऊड नाही

In reply to by manguu@mail.com

आपण व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या.

In reply to by manguu@mail.com

नेते कधीही कोणत्याही सभागृहात झोपत नाहीत. झोप सिद्ध करण्याकरिता व्हिडिओ टाकावा लागतो. नेत्यांचे पापणी लवल्याचे अनेक फोटो झोपेचे म्हणून दाखवले आहेत. --------------- पुरोगामीकंठमणिंचा एक व्हिडिओ फेमस आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पंतप्रधानांच्या मागील व्यक्ती ही त्यांच्या पक्षातील नसणार, कारण ती व्यक्ती डावीकडे डोके झुकवून 'वाम' कुक्षी घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर होते. तिथून आल्यावर मोदी व त्यांचे मंत्री कर्नाटकमधील प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे कावेरी पाणीवाटप योजनेचा आराखडाच तयार करता आलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता (अॅटर्नी जनरल) के के वेणूगोपाल यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिली. कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. फेब्रुवारीत सुप्रीम कोर्टाने नद्यांवर राज्यांचा एकाधिकार नाही, असे स्पष्ट करत तामिळनाडूच्या वाट्यात कपात केली होती. हा निर्णय पुढील १५ वर्षांसाठी असेल. मात्र, केंद्र सरकारने या पाणीवाटपाची एक योजना आखावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-travelling-due-to-elections-not-free-to-prepare-draft-scheme-on-cauvery-centre-in-supreme-court-1673233/

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे कोणता पंतप्रधान निवडणूकीआधी असे निर्णय घेईल? तो प्रश्न गेले २०० वर्षे चालू आहे. आमच्याकडे पाणी आहेच कुठे तामिळनाडूला द्यायला ? असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारामय्या म्हणतात. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/where-is-the-water-to-release-siddaramaiah-reacts-to-scs-cauvery-order/articleshow/64012991.cms

In reply to by manguu@mail.com

कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
भारतीय पत्रकारितेचा शिरोमणि, मराठीचं भूषण, अनेक ज्ञान्यांचा ज्ञानस्रोत श्री श्री श्री अभिलोकअभिसत्ता यांचे मते कावेरीजलवितरणवाद हा सह्याद्रीच्या पर्वतराजींना घड्या पडून समाजसेवाभावीब्रह्मापुत्रीकावेरी पृथ्वीतलावर अवतरू पाहत होती त्यापूर्वीचा आहे. आणि ट्रेंचेश कुबेरांनी वेळीच दर्शवून दिलंय कि त्यापूर्वीपासून भारतस्यप्रधान्यमंत्रिणानरेंद्रमोदीमहाभागस्य विमान विदेशी हवेतच आहे.

In reply to by arunjoshi123

खरे तर बातमीत वेणूगोपाळ "परदेश दौरे' असे म्हणालेच नाही आहेत. लोकसत्ताने तो 'मसाला' टाकला आहे असे ह्यांचे मत. http://www.thehindu.com/news/national/karnataka-campaign-delays-drafting-of-cauvery-scheme-centre-informs-sc/article23757987.ece Because of the Karnataka elections, the Prime Minister and Ministers are all in Karnataka. Have the case a day after the Karnataka elections... they are all travelling, परदेश दौरा.. हे खास लोकसत्ताकडून..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब हा आयडी अत्यंत विखारी मोदीविरोधक आहे असं ३-४ महिन्यांपूर्वी ऐकलं होतं. हा केवळ अपप्रचार होता असं जाणवत आहे.

In reply to by arunjoshi123

वर्तमान पत्र मराठीतील झी न्युज आहे. कश्याही खोट्या-नाट्या बातम्या देण्यात लोकसत्ताचा हात, सध्यातरी कुठलेही मराठी वर्तमान पत्र धरु शकत नाही. वर ह्या बातम्या, त्या बातच्या खरेखोटेपणाची कोणतेही शहानिशा न करता इतरत्र पसरवणार्‍यांच्या बुद्धीची देखिल तितकीच किव वाटते.

भारतीय राजकारणाचा दर्जा उंचावला आहे. लोकांना भ्रष्टाचार इ इ चे आरोप करण्याऐवजी झोपाझोपीचे आरोप करावे लागतहेत म्हणजे कमाल आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

महात्मा गांधींच्या 'त्या'खाजगी गोष्टी समजल्यापासून अरूण बेचैन झाला असावा रे मार्मिका.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रिय मार्मिकजी, कशाला स्क्रीन शॉट घेताय? राजकीय वादावादी करणारांची भांडणे सहसा खालील विषयांवर असतात. १. तत्त्वज्ञान देशास घातक असणे. २. एखादा निर्णय अत्यंत चूकीचा असणे. ३. वादग्रस्त विधान करणे. ४. देशाची अवस्था (आर्थिक, इ) चांगली नसणे. ५. भ्रष्टाचार ६. लफडी (बायकांसोबत झोपणे) - बलात्कार ते अनैतिकता ७. गैर प्रकारे निवडणूक लढवणे ८. खोटे आरोप करणे ९. फाईलींवर झोपणे १०. अकार्यक्षमता ११. देश तोडणे यापेक्षा सौम्य काही आरोप असतील. त्यातला साध्या झोपेचा विषय हा वादाचा मुख्य विषय झालाय मिपावर!!!!!!!!!!!!! ही एक अत्यंत सामान्य प्रतिक्रिया आहे.

Aadhaar doesn't pose any privacy issue: Bill Gates WASHINGTON: India's Aadhaar technology does not pose any privacy issue and the Bill and Melinda Gates Foundation has funded the World Bank to take this approach to other countries as it is worth emulating, Microsoft founder Bill Gates has said. The 62-year-old multi-billionaire entrepreneur and philanthropist said Nandan Nilekani, Infosys founder who is considered as the chief architect of Aadhaar, was consulting and helping the World Bank on the project. Asked if India's Aadhaar technology is worth emulating by other countries, he replied, "Yes". "The benefits of that (basic ID -- Aadhaar) are very high," he told . More than a billion people in India have enrolled in Aadhaar, the world's largest biometric ID system. "Yes, countries should adopt that approach because the quality of governance has a lot to do with how quickly countries are able to grow their economy and empower their people," Gates said in response to a question. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/aadhaar-doesnt-pose-any-privacy-issue-gates/articleshow/64012833.cms चला आता तरी देशातील कोर्टाला आधार बद्दल खात्री होईल, एकदंरीत, अटलजी नीं सुरु केलेली " आधार "सारखी सेक्युरीटीची प्रणाली भारता साठी अत्यावश्यक आहे पण देशातल्या काही लोकांना ह्या आ धार कार्ड मुळे निराधार झाल्या सारख व्हायला लागलेल आहे. त्यामुळे आधारला विरोध करत आहेत. !!