Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २६

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 15/03/2018 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)

वाचने 41198
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by manguu@mail.com

अरे देवा, टक्केवारी कशी काढतात ते माहित असेल अशी अपेक्षा आहे माझी. नसेल माहित तर सांगतो, त्यात काय एवढं! -------------------------------------- बातम्या तरी स्वतःच्या दाव्याला साजेशा देत जावा. बाहेरून आलेल्या सात पैकी ५ हरले म्हणे, दोनच जिंकले. अशा बाहेरून येऊन हरलेल्या लोकांमुळे सरकार बनतं होय, चान चान!! यावरून तरी भाजपला धडा मिळाला असेल, ९९ ऐवजी १०४ झाले असते. --------------------------------------- भाजपमधून नाराज होऊन बाहेर गेलेल्यांची यादी माहित नसेलच, त्याची काय आवश्यकता म्हणा! याशिवाय ते का त्यांचे पक्ष सोडून जातात हे तर अतिशयच गौण आहे!

In reply to by बिटाकाका

मी काय सगळ्या भारताचा सेन्सस घेऊन बसावं की काय ? प्रत्येकजण आपल्याला माहीत असेल तितकी माहिती देत राहील. यावेळची गुजरात एलेक्शन अटीतटीची ठरली. त्यात जो डिफ्रन्स भाजपाने घेतला almost तितकेच उमेदवार बाहेरुन आले होते , असे कुठेतरी वाचले होते. आता या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न केला.

In reply to by manguu@mail.com

७०% चा अर्थ कळतो का? त्यांच्या त्या प्रतिक्रियेवर समर्थनार्थ तुम्ही मला हि लिंक दाखवण्याचे कारण काय? मी भाजपमध्ये दोन चार जण बाहेरून आले हे नाकारले आहे काय? असे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे भाजपने सुरु केले काय? इतर पक्ष याबाबतीत काय करतात? मग हा मुद्दा तुमच्या भाजपद्वेषाचा निकष कसा काय बनू शकतो? यामुळे तुमची भाजप विरोधाची दांभिकता उघडी पडत नाही काय?

In reply to by बिटाकाका

मी त्यांच्या ७० % समर्थनासाठी लिहिलेले नाही. काही उमेदवार आले आहेत , मी याबद्दल लिहिले . त्यांच्या ७० % चा हिशोब त्याना विचारा.

In reply to by manguu@mail.com

व्हय मालक, त्यांस्नीच इचारलं व्हतं! तुमास्नी फट्याक्कन पर्तिसाद द्यायची जणू सवयच हाये त्याला आपुन काय करणार?

In reply to by बिटाकाका

In 2013, the BJP had forfeited its deposit in 49 of the 50 seats it contested, bagging less than two percent of the vote. This time around, it swept to a comfortable majority winning 43 seats with an ally, ousting the long-serving Communist Chief Minister of the state, Manik Sarkar. Biplab Deb, a young BJP leader with a background in the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), is expected to be the state’s new CM. The BJP’s strategy of switching from Nagaland’s dominant regional party, Naga People’s Front, and allying with former CM Neiphiu Rio-led new formation, Nationalist Democratic Progressive Party (NDPP), seemed to have paid off. Madhav tweeted on Saturday evening, “NDPP BJP Alliance has secured 30 seats. With the support of one independent, we are comfortably placed to form the government.” ================================================ The BJP has had mixed success with its strategy of first calling incumbent parties corrupt and then ‘importing’ their disgruntled members to gain power in the State. It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark. Notable among such candidates were “giant-killers” like Sunil Deshmukh who won from the prestigious Amravati constituency defeating Congress leader and former President Pratibha Patil’s son Raosaheb Shekhawat. Deshmukh had left the Congress after being denied ticket. Dr. Vijaykumar Gavit, who was ousted from the NCP, retained his traditional stronghold of Nandurbar for the BJP this time. Former NCP member Kisanrao Kathore, who filed his nomination from Murbad as a BJP candidate, won against the NCP candidate with a margin of over 25,000 votes. Former Congressman Prashant Thakur, who left the party on the issue of toll plazas, won the Panvel seat for the BJP. Not all ‘imported’ candidates were successful. Former NCP strongman and ex-minister Babanrao Pachpute, who crossed over to the BJP claiming he was insulted by another NCP stalwart, could not win the Srigonda constituency. Former Minister and ex-Congressman Sanjay Deotale, who joined the BJP after being denied a ticket, lost to Shiv Sena candidate in Warora (Chandrapur). Former NCP leader Ajit Ghorpade, who joined BJP and contested from Tasgaon, lost to former Home Minister R.R. Patil. Of the nearly 51 candidates imported by the BJP in the hope of cashing in on their local clout, around 35 were from the Congress and the Nationalist Congress Party. The BJP also drew about a dozen candidates from the Shiv Sena. Some independents who were sure to win were given offers.

In reply to by पगला गजोधर

संपूर्ण पूर्वोत्तर भारतातली भाजप उधारीवर आणलेली आहे. पण तिथे खूपकाळापासून सतरंज्या उचलणारे लोक नव्हतेच म्हणून फरक पडत नाही.

In reply to by पगला गजोधर

असं बघा गजोधर साहिब, भाजप कडे १२२ आमदार आहेत, त्यातील ७०% म्हणजे साधारण ८६ आमदार आपल्या म्हणण्यानुसार दुसऱ्या पक्षातून आलेले असायला हवेत नाही का? आता जे आले आणि हरले ते तर सोडूनच देऊ कारण त्यांचा इथे संदर्भ देण्याचा आपला उद्देश नसेल असे मी गृहीत धरतो. आता हे ८६ आमदार कोणते हे जरा कृपा करून सांगाल का? ------------------------------------- भाजपमध्ये आलेले आणि निवडून आलेल्यांपैकी किती लोकांना त्यांच्या पक्षाने तिकीट द्यायचे ठरवले होते? तिथे त्यांना डावलले म्हणूनच ते भाजपमध्ये आले असे नाही का? ------------------------------------ बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांपैकी जिंकलेल्यांचे प्रमाण सुद्धा ४५% नाही, तुम्ही एकूण आमदारांच्या ७०% बाहेरून आलेले आहेत हा हास्यास्पद दावा करत आहात. पहिल्यांदाच २८८ जागा लढवणाऱ्या या पक्षांनी २८८ उमेदवार द्यायचे कुठून होते? तुमचा भाजपद्वेष तुम्हाला फक्त भाजपचे आकडे दाखवतोय, पण एकदा बाकीच्यांचे आकडेही बघून घ्या. भाजपने स्वतःचे २०९ उमेदवार उभे करून १०० जागा जिंकल्या तर बाहेरचे ५१ उमेदवार (हे सगळे निवडणुकीआधी ४ ते ० वर्षे आधी भाजपात आले असावेत) उभे करून २२ जागा जिंकल्या. या ५१ मध्ये ४ अपक्ष उमेदवार बाहेरून आले होते, एक मनसे, एक लोकसंग्राम असे सहा छोट्या पक्षांचे उमेदवार होते. ते भाजपचं काय जिंकण्याची संधी असेल तर कुठेही गेले असते. ------------------------------------- उरलेले जे ४५ आहेत त्यातले किती नावाजलेले होते, आधी आमदार किंवा मंत्री होते कि संधी मिळत नाही म्हणून ते भाजप मध्ये आले होते याच्याशी काहीही देणे घेणे न ठेवता सरसकट आरोप करणे हा अंधविरोधाचा कळस आहे. उलट, जी मोठी नवे भाजपमध्ये आली होती ती बहुतेक सगळी २०१४ मध्ये हरली आहेत. बाकी सुज्ञास सांगणे न लगे.

In reply to by पगला गजोधर

>>> 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. थापेबाजी नको. भाजपने २०१४ मध्ये २५२ जागा लढविल्या होत्या. यातील १७६ आयात केलेले उमेदवार सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark.
परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . त्यामुळे ७०% च्याऐवजी , वरील प्रतिक्रियेत फक्त ४२% आयात असे वाचावे. साहित्य संपादक वरील प्रतिक्रियेत ७०% बदलून ४२% करावे ही विनन्ति.

In reply to by पगला गजोधर

असु द्या हो. संपादक करतील दुरुस्त . ( राजकारण्यांचं मूळ अन कूळ शोधू नये. नाहीतरी तसेही राष्ट्रीय सेवक संघच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरून फुटलेल्या लोकानी स्थापन केला आहे म्हणे. म्हणजे सगळे कुठून ना कुठून काँग्रेसवालेच झाले. )

In reply to by manguu@mail.com

इतका व्यवस्थित समन्वयवादी विचार अजून ऐकला नव्हता. ================ संघाचे सगळे पापं अंगावर घ्यायचा इतका प्रामाणिकपणा देखील मागे बघितला नव्हता.

In reply to by पगला गजोधर

५१ पैकी २२ जिंकले आहेत, ५१ पैकी ५१ जिंकले म्हणे, हाहाहा. "It was the winners among the 51 “imported ...... ”" ------------------------------ या २२ पैकी स्वतःच्या नावावर जिंकणारे २५% पण नाहीत, मोठी नवे तर हरलीच आहेत. म्हणजेच या २२ जणांच्या विजयात मोठा वाट भाजपचा आहे.

In reply to by पगला गजोधर

असु द्या हो. संपादक करतील दुरुस्त . ( राजकारण्यांचं मूळ अन कूळ शोधू नये. नाहीतरी तसेही राष्ट्रीय सेवक संघच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरून फुटलेल्या लोकानी स्थापन केला आहे म्हणे. म्हणजे सगळे कुठून ना कुठून काँग्रेसवालेच झाले. )

In reply to by पगला गजोधर

प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. :))

In reply to by पगला गजोधर

प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. :))

In reply to by प्रसाद_१९८२

>>> प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. + १

In reply to by पगला गजोधर

https://m.maharashtratimes.com/india-news/karnataka-government-has-give… >>> परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . पुन्हा थापेबाजी

http://www.newindianexpress.com/nation/2018/mar/16/two-youths-arrested-… व्हिडिओचे सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. पोलिसानी पूर्ण ताकतीने प्रयत्न करुन गुन्हेगाराना अटक करावी. जर व्हिडिओ खरा असेल तर देशद्रोही लोकाना अटक करावी. जर व्हिडिओ खोटा असेल तर तो तयार करणार्यांवरही कारवाई व्हावी.

In reply to by manguu@mail.com

जर व्हिडिओ खरा असेल तर देशद्रोही लोकाना अटक करावी. जर व्हिडिओ खोटा असेल तर तो तयार करणार्यांवरही कारवाई व्हावी.
काय खरं हे कसं कळणार?

In reply to by manguu@mail.com

विकिपिडिया साभारः https://en.wikipedia.org/wiki/AltNews.in
AltNews.in is an Indian fact checking website, run by former software engineer Pratik Sinha.[2] The website was launched on 9 February 2017 to combat the phenomenon of fake news,[3][4][5] and Sinha has compiled a list of more than 40 of what he describes as fake news sources, most of which he says support right wing views.[6] Pratik Sinha is the son of Mukul Sinha, who was a lawyer, human rights activist, and political opponent of Narendra Modi.[7][8] In 2017, Pratik Sinha was invited to the Google NewsLab Asia-Pacific Summit to discuss potential solutions to fake news.[2] Since launching the website, he has received threats to his life, demanding that he stop producing content.[9][10] Exposés by Altnews have occasionally received coverage in the mainstream media. Altnews identified the individuals running the Hindu right-wing website DainikBharat.org.[11] Sinha demonstrated that a video purportedly of a Hindu man being lynched by Muslims in Bihar was in fact from Bangladesh. He also showed that a video allegedly depicting a Marwari girl married to a Muslim man being burnt to death for not wearing a burqah was Guatemalan in origin.[2][12][13][14] According to the BBC, a report by Altnews in June 2017 demonstrating that the Indian Home Ministry had used a picture of the Spanish-Moroccan border to claim it had installed floodlights on India's borders led to the ministry facing online mockery.[13][14]
आणी https://twitter.com/free_thinker/status/975630748907483137 ====================== द्वेष्ट्याला द्वेष्ट्याचा पुरावा.

In reply to by manguu@mail.com

The legal entity behind AltNews.in is a not for profit (Section 8) company called Pravda Media Foundation (CIN: U93030GJ2017NPL099435). =========== https://www.facebook.com/media.pravda/ =============== ही तर स्टॅलिनभक्तांची पत्रिका!!!!!!! ============ बरोबरे, तुम्ही फक्त स्वतःचेच स्रोत मानत असणार. सरकारी म्हणणं तुम्हाला कसं मान्य असेल? =================================================== तर काय करायचं? खोटा व्हिडिओ बनवणारांची शिक्षा पक्की कॉमी अदालतीत?

विक्रम मजिठिया आणि नितीन गडकरींपाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कपिल सिब्बल यांचीही माफी मागितली. या सगळ्यांनी आपल्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेण्यासाठी ही माफी मागण्यात आली. कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचीही त्यांनी माफी मागितली आहे. हे दोघे केजरीवाल यांच्याविरोधाताला अब्रू नुकसानाचा दावा परत घेण्याची शक्यता आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-apologises-to…

In reply to by सिद्धार्थ ४

अरुण जेटलींचीही माफी मागायला तयार असल्याच्या बातम्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

स्वतंत्र धर्माची मान्यता द्या , असे सांगायला लोक सरकारकडे गेले की काँग्रेस त्यांच्याकडे गेली होती ?

व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. या वर्षाअखेर ही सेवा भारतात सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. Vietjet ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. पण, असं असलं तरी या विमानसेवेला व्हिएतनामी प्रवाशांची मात्र तुफान प्रसिद्धी लाभली आहे. साधरण जुलै ते ऑगस्टमध्ये दिल्ली ते व्हिएतनाम अशी ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्याच्या पेहरावावरून ही विमानसेवा जगभरात चर्चेत आहे. सवंग प्रसिद्धीमुळे ही विमानसेवा व्हिएतनामधली दुसऱ्या क्रमांकाची विमानसेवा ठरली आहे. भारत व्हिएतनाम संबंधांना ४५ वर्षे पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर ही विमानसेवा सुरू होणार आहे. नवी दिल्ली ते व्हिएतनाममधील Ho Chi Minh शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. ही विमानसेवा भारतात वादात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिकिनी किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या एअर होस्टेस असणं ही संकल्पनाच अनेकांना न रुचणारी आहे त्यामुळे यावरून वाद होऊ शकतो.