Skip to main content

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/03/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचने 54034
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by चित्रगुप्त

फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे का?) विरोध का होता, हे वाचायला आवडेल.
डोळ्यांचा त्रास आपणांस आहे याबद्दल खेद वाटतो, परंतु डोळ्यांचा त्रास असूनही, आपण हा लेखं वाचून, त्यांवरील प्रतिक्रिया वाचून, पुढे प्रतिक्रिया देण्याचे श्रम घेतलें, म्हणून . फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला विरोध (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरेना अजिबात नसून) , तो नक्की कशाला आहे, हे वाचण्यासाठी सदर लिंक दिलेली आहे. माझ्या वरील प्रतिक्रियेतून, मी या धाग्यावर अकस्मात हुक्की येवोन, मराठी काव्यविषयावर भाष्य करू इच्छित आहे, असा आपला समज झाल्याबद्दल सुद्धा खेद आहे.

In reply to by पगला गजोधर

या पुस्तकात ब्राह्मणद्वेष्टे फुले भारतीय कॅलेंडर मेंटेन करायच्या कामालाही शिव्या घालतात, अपशब्द वापरतात. धन्य आहेत. ==================== तरीच म्हटलं विवेकी, पुरोगामी लोकांचा विवेक कोणत्या स्रोतानं वाहवत जातो.

In reply to by पगला गजोधर

संपूर्ण पुस्तकात वाक्यावाक्यात ब्राह्मणद्वेष ओतप्रोत भरलेला आहे. पुस्तकात सरासरी प्रत्येक पानावर किमान ४ वेळा ब्राह्मण हा शब्द येतो. त्या काळात सर्वच जाती अस्पृश्यता पाळत होत्या. त्यात ब्राह्मण जेमतेम ३-४ टक्के असतील. अस्पृश्यता पाळणारी सर्वाधिक मोठी जात मराठा. अस्पृश्यता पाळणार्‍या माळी जातीची संख्या सुद्धा ब्राह्मणांपेक्षा जास्त होती. त्यामुळे पुस्तकात "ब्राह्मणवाद", "ब्राह्मणी कावा" असले शब्द वापरण्याऐवजी "मराठावाद किंवा माळीवाद", "मराठा कावा किंवा माळी कावा" हे शब्द वस्तुस्थितीशी जास्त प्रामाणिक ठरले असते. परंतु मुळातच ब्राह्मणांचा द्वेष करायचा असल्याने वाक्यावाक्यातून ब्राह्मणांना शिव्या हासडलेल्या आहेत. पुस्तकाचे नाव "शेतकर्‍यांचा आसूड". नावावरून पुस्तक शेतकर्‍यांविषयी असणार असे वाटले होते. परंतु संपूर्ण पुस्तकात शेती, शेतकर्‍यांच्या समस्या, त्यावर उपाय इ. वर लिहिण्याऐवजी ब्राह्मणांना झोडपून काढले आहे. पुस्तकातील काही वाक्ये - - आर्य ब्राह्मण मूळचे इराणचे - त्यावर‍ काही काळ‍ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिपाई आर्य भटांचे कृत्रिम धर्मासहीत सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीने विध्वंस करून शूद्र शेतकर्‍यांस आर्यांच्या या कपटातून मुक्त करू लागल्यामुळे, भट ब्राह्मणांमधील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकर्‍यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहीत महंमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम‍ या‍ नावाचा साधु शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला.‍ तो‍ शेतकर्‍यांस त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभट्टाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पॄह तुकारामबोवांचा स्नेहभाव वाढून दिला नाही. (वरील उतारा एखाद्या ब्रिगेडी पुस्तकातील वाटेल. या उतार्‍यानुसार शिवाजी महाराज हे अक्षरशून्य व अज्ञानी आणि ते रामदास स्वामी व महाधूर्त गागाभट्टांच्या काव्याला बळी पडले. मुळात तुकाराम महाराज गेले ते १६४९ मध्ये. गागाभट्ट व शिवाजी महाराजांचा संबंध आला तो १६७४ मध्ये. एकीकडे ब्रिगेडी म्हणतात रामदास स्वामी व शिवाजी महाराजांची कधीही भेट झाली नव्हती, तर हे म्हणतात की १६४९ मध्ये देहावसान झालेल्या तुकाराम महाराजांना महाराजांपासून दूर ठेवण्यासाठी रामदास स्वामी व गागाभट्टांनीच कारस्थान केले. निदान महाराजांचे कान भरताना तरी रामदास स्वामी व महाराजांच्या अनेक भेटी झाल्या असतील ना. ) फक्त २ उदाहरणे दिली आहेत. प्रत्यक्षात या पुस्तकात प्रत्येक वाक्यात ब्राह्मणांविषयीचा जळफळाट ठासून भरलेला आहे व पुस्तकाचे नाव शेतकर्‍यांचा आसूड असे असले तरी त्यात शेतीबद्दल चकार शब्द नाही. - ,

In reply to by manguu@mail.com

आर्य द्रविड या मूर्खसिद्धांताचे बळी राश्ट्रवादी आणि अराजकवादी असे दोन्ही लोक होते असं दिसतंय.

In reply to by arunjoshi123

अहो कितीवेळा जगाला मूर्ख म्हणणार ? तुम्ही मागेच डिक्लेअर केलाय नं ? जगात तुम्हालाच एकट्याला अक्कल आहे मी मानतो की तुम्ही जन्मजात ज्ञानवंत , तुम्ही कधी कुठे कधी काय शिकायलाच गेला नाही, तुमचे सर्व ब्रम्हज्ञान उपजतच ... तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.

In reply to by पगला गजोधर

हा प्रतिसाद वाचेपर्यंत आपल्या विरोधी विचारसरणीचे जे अनेक लोक आहेत त्यांपैकी कित्येकांना आपल्यासारखीच अक्कल असू शकते असे वाटायचे. आता तो ही स्कोप तुम्ही काढून टाकलात. प्रत्येक गोष्टीचा अभिप्रेत नसलेला अर्थ घेण्याची हातोटी महान गोष्ट आहे. मनःशांतीसाठी आवश्यक असलेले असले सारे अवगुण शिकवणार्‍या शाळेचे नाव आम्हालाही सांगा. =====================================
तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.
तुमच्या धुरीणांनी स्वतःचे कोणते सामर्थ्यही न वापरता अनस्तित्वातून अखिड ब्रह्मांडास जन्म दिला आहे असे तुम्हांस वाटते. अशा नरश्रेष्ठांसमोर आमचा काय पाड?

In reply to by श्रीगुरुजी

पान क्र ४
शालेय‍ शिक्षण चालू असताना जोतीरावाांनी‍ अनेक‍ मित्र मिळवले .‍ सदाशिव बल्लाळ गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे , मोरोपंत विठ्ठल वाळवेकर ,
इ. मित्र शेवटपर्यंत ज्योतिरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीत सहकारी म्हणून चिकटून राहिले.
जर ज्योतिराव ब्राम्हणविरोधी असते, तर मला नाही वाटत, वरील मित्र /सहकारी त्यांच्याबरोबर चळवळीत शेवटपर्यंत साथ देत राहिले असते.

In reply to by पगला गजोधर

यातले वाळवेकर मराठा आणि गोवंडे कोण याची कल्पना नाही. शेकापचे जेधे कट्टर ब्राह्मणद्वेष्टे असूनसुद्धा काकासाहेब गाडगीळ त्यांचे सहकारी होते, तसेच आढाव-वैद्य ही जोडी माहिती असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्यामते जर वरील लोकं जर ब्राम्हणविरोधी मग , कदाचित तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" असावा.

In reply to by पगला गजोधर

>>> तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे हीच ती अत्यंत विकृत ब्रिगेडी विचारसरणी. याची पाळेमुळे वरील पुस्तकात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही उत्तर दिले नाहीत , की तुमच्यामते ब्राम्हण-सपोर्ट लोकं कोण ? ... नुसतं 'हे ब्राम्हण-विरोधक' , 'ते ब्राम्हण -विरोधक' असं रेमटुन बोलून कसं चालेल ?

In reply to by पगला गजोधर

जग फक्त ब्राह्मण विरोधक किंवा समर्थक या दोन गटातच विभागलेले नाही हे कळेल तो सुदिन.

In reply to by पगला गजोधर

तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना. ============= याला सुस्पष्ट ब्राह्मणद्वेष्टाच म्हणत असावेत.

In reply to by arunjoshi123

तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना.
संदर्भ द्या...

In reply to by पगला गजोधर

Dr. Ambedkar: Life and Mission - Page 89 - Google Books Result https://books.google.co.in/books?isbn=8171542379 Dhananjay Keer - 1995 - ‎India The non-Brahmin leaders of Maharashtra, Javalkar and Jedhe, declared their whole-hearted support for the proposed struggle on condition that all the Brahmins should be weeded out from it, that the struggle should be non-violent and that it should be staged on a mass scale after convening a conference at Mahad in this ...

In reply to by arunjoshi123

१०-१२ वर्षांपूर्वी शिवधर्म नावाचं एक ब्रिगेडी फ्याड आलं होतं. ब्राह्मणांच्या प्रगतीमुळे जळफळाट होणा-या काही फ्यासिस्ट ब्रिगेडींनी हे फ्याड काढलं होतं. त्या शिवधर्मात म्हणे ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश घ्यायची परवानगी होती. या दुस्वासाचं मूळ वरील उता-यामुळे समजलं.

In reply to by arunjoshi123

संदर्भासाठी धन्यवाद .. बाकी खालील वाक्य , प्रतिसाद देण्याच्या व्यस्ततेतून निसटले असावं ...
that the struggle should be non-violent

In reply to by पगला गजोधर

ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" हे कोणी सांगितले/ठरवलं?

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे "तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा" असावा.
. मूळ प्रतिसादातील हायलाईट केलेले शब्द वगळून, तुम्ही दिशाभूल करू इच्छित आहात कदाचित.

In reply to by श्रीगुरुजी

मग तुमच्यामते... ""तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे, व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा"" . हे ब्राम्हण-विरोधक होते का ?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुमच्या काल्पनिक ब्राह्मणद्वेष्टेपणाच्या व्याख्येवर , विचारले जाणारे प्रश्न तसेच असणार ....

In reply to by पगला गजोधर

अशा नवविधवा नि अशा वासना फुल्यांच्या माळी जातीत नसतात का? असतीलच की. मग ते स्वतःही ब्राह्मणच झाले कि!

In reply to by arunjoshi123

अशा नवविधवा नि अशा वासना फुल्यांच्या माळी जातीत नसतात का? असतीलच की. मग ते स्वतःही ब्राह्मणच झाले कि!
. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ? फुले, "ब्राह्मणद्वेष्टे" होते की "ब्राम्हण" होते ?

In reply to by श्रीगुरुजी

हे जर खरच ज्योतीबा फुल्यांचं लिखाण असेल तर ज्योतीबा फुले अत्यंत कोत्या वृत्तीचा, मतिमंद मनुष्य होता असं म्हणावं लागेल.

In reply to by अर्धवटराव

पुरोगाम्यांचे सगळे स्रोत असलेच असतात. एकतर हे गावात राह्यलेले नसतात. ह्यांना जातीची समीकरणं माहीत नसतात. असली पुस्तकं वाचून डोकं नासवून घेतात आणि जालभर विष ओकत फिरतात.

In reply to by श्रीगुरुजी

ज्ञानेश्वरांना शेतकर्‍यांची डोकी भ्रष्ट करणारा कपटी ब्राह्मण म्हणणारे फुले ज्या लोकांचे प्रेरणास्रोत असतील त्या पुरोगामी लोकांची डोकी २०१८ मधे कशी चालत असतील? ================ ह्या माणसानं १७ व्या शतकात पुण्यात इतकं लिहिलं, लिहू शकला नि म्हणे त्याकाळी भयंकर जीवघेणा जातीयवाद होता.

In reply to by arunjoshi123

ह्या माणसानं १७ व्या शतकात पुण्यात इतकं लिहिलं, लिहू शकला नि म्हणे त्याकाळी भयंकर जीवघेणा जातीयवाद होता.
भयंकर जीवघेणा जातीयवाद होता, याबद्दल अजिबात शंका घेऊ नका. तो तर होताच होता. नाहीतर, महात्मा फुलावर मारेकरी घालणारे कोण ? सावित्रीबाईवर शेणमारा करणारे कोण ? इंग्रज ?

In reply to by पगला गजोधर

भयंकर जीवघेणा जातीयवाद होता, याबद्दल अजिबात शंका घेऊ नका.
भारतात कधीही जातीयवाद नावाचं काहीच नव्हतं. पुरोगाम्यांना अभिप्रेत असलेला नीचतेनं माखलेला जातीयवाद भारतात कधीच नव्हता. एक धार्मिक मूर्खता होती. आणि जगात अन्यत्र होती त्यापेक्षा १००० पट कमी होती. ती अन्यायकारक, त्रासदायक इ इ होती पण अशी ऑर्गॅनाइझ्ड, प्लॅन्ड, व्हिशस, ट्रेचरस, इ इ अजिबात नव्हती. ----------------------------- पुरोगाम्यांचं डोकं आसुड इ वाचून या दिशेनं थिजलेलं असतं (शब्दसौजन्य - यनावाला). ब्राह्मणांना देखील एवढा जबर्‍या गिल्ट आणि गंड असतो कि ते ही या दिशेनं विचार करत नाहीत. ----------------------------- तुमचं सरकार आलं तर तुम्ही सगळे बलात्कार ब्राह्मणांनी केले, सगळे खून ब्राह्मणांनी केले, सगळे भ्रष्टाचार ब्राह्मणांनी केले असा आजचा इतिहास लिहाल. कारण ८०% गुन्हेगार दलित मुस्लिम असले तरी खापर ब्राह्मणांवर फोडणं तुम्हाला मस्त जमतं. तुमचा ऑडीयन्स बेअक्कल आहे इतकीच कामाची अक्कल तुम्हाला आहे. ============================== काँग्रेसच्या जन्माआधी भारतात जातीयवाद अजिबात नव्हता.

In reply to by पगला गजोधर

डरकारी‍डवथ‍खात्याांनन‍ब्राह्मण कामगाराांचा ें‍ प्राबल्य‍अडल्यामुळें‍ त्याांचा े‍ स्वजातीय‍ स्वाथी‍ भटब्राह्मण ूपले‍ मतलबी‍ िमाथचा े‍ तमषानें‍ अज्ञानी‍ शेतकर्‍याांड‍ इतकें ‍ नात तात‍ क , त्याांड‍ूपली‍ लिान‍ तचा टकु लन‍ मुलें‍ शाळेंत‍ पाठतवण्याचा न‍ डािनें‍ रिात‍ नािनत‍ व‍ एकाद्याड‍ तडेंडािन‍ अडल्याड‍ याांच्या‍ दुरूपदेशानें‍तशी‍इच्छा‍िोत‍नािन.
हे पहिलेच वाक्य आहे. आजतर तर इतके नाडीतात कि विचारता सोय नाही. आज ५०% आरक्षण आहे आणि सरकारी खात्याला ब्राह्मणी असं अजिबात म्हणता येणार नाही. आर्मी आणि न्यायपालिका सोडून कोणत्या खात्यातला ब्राह्मण आपल्या मुलाला 'तू ही इथेच नोकरी कर' म्हणेल हा प्रश्नच आहे. वरची स्थिती आजही लागू आहे. फुल्यांनी खापर अधिकार्‍याच्या जातीवर फोडले आहे. फुले आसूड लिहिताना अधिकारी/ ब्राह्मण किति प्रामाणिक होते नि आज किती आहेत याचा रेशो काढला तर फुले पुस्तकाचं नाव काय देतील? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं स्टॅटिस्टिक्स (पुस्तक लिहायच्या वेळचं आणि आताचं) फुलेंना वाचायला मिळणार नाही पण मिळालं असतं तर लै फ्रस्टेट झाले असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यांचा रोख "ब्राम्हणी कावा" इकडे आहे... 'ब्राम्हणी काव्य" इकडे नाही
....धत्तेरी... म्हणजे आमचा मामा बनला म्हणायचा. नशीब, आम्हाला ही 'काव्या' नाही वाटली: ... काव्या माधवन.

In reply to by पगला गजोधर

महात्मा फुले हे आजकालच्या कोणत्याही ब्राह्मणद्वेष्ट्यापेक्षा फार काही वेगळे वाटत नाहीत. फक्त आद्य आहेत म्हणून महात्मा आणि महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांचा विरोध राजकीय दृष्ट्या महाग आहे म्हणून आजचे राजकारणी लोक त्यांच्यावर टिका करत नसावेत. जगभर हत्या आणि गुलामीकरण करत सुटलेल्या ब्रिटिशांचे गोडवे गात स्थानिक ब्राह्मणी अस्पृश्यतेचा विरोध करणं एकतर अज्ञान आहे किंवा दांभिकता आहे. भारताचं नशीब की आंबेडकर जन्मले आणि दलितोद्धारक प्रवाह राष्ट्रप्रेमी बनला. ब्राह्मणांना सुधारण्यापेक्षाही ब्रिटिशांना घालवणे महत्त्वाचे म्हणणारे आंबेडकर होते म्हणून फुले आणि पेरियार टाईपची विचारधारा भारतात निराधार बनली. ===================== 'आपले नि त्यांचे' करणारी आजची सवर्ण/अवर्ण/दलित मुले आंबेडकर, पेरियार, फुले यांच्यात फरकच करत नाहीत. त्यांना हे सगळे एका माळेचे मणि वाटतात. हे चूक आहे.

In reply to by arunjoshi123

मुसलमान अन ब्रिटिश ह्यांच्या येण्याने इथले वरचे दोन वर्ण जास्त दुखावले गेले. कारण ते येण्यापूर्वी वरचे दोन वर्ण १ , २ नंबरला होते. इतर दोन वर्ण ३,४ ला होते. बाहेरुन आलेले लोक १,२ च्या वर गेल्याने १,२ च अधिक दुखावले गेले. कारण त्यांची पोझिशन गेली. ३, ४ तसेही खालीच होते , ते ४,५ ला गेले . त्याना फारसा फरक पडला नाही , ते तसेही खालीच होते. म्हणजे ३ खान होते , आणि ऋतिक रोशन आला , तर खानाना फरक पडायची भीती आहे. दीपक तिजोरीला काय फरक पडला ? तो तसाही १० नंबरलाच होता. म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते. ( वाद समाप्त)

In reply to by manguu@mail.com

त्यामुळे फुल्यांचे इंग्रजीप्रेम , भिमा कोरेगाव ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ( आणि तसेही १८५७ नंतर कितीतरी स्वाभिमानी संस्थानिक , सरदार इंग्रजांची पेन्शन खात होतेच , उगाच फुल्याना कशाला याबद्दल दोष द्यायचा ? )

In reply to by manguu@mail.com

म्हणून बहुजनांचे इतर धर्मांशी पटते , पण उच्चवर्णियांशी कमी पटते. >>>> हे तुम्ही कसे ठरवले? साधारण चालीरीती सर्व हिन्दु धर्मियान्मधे समान आहेत. लग्न लावण्यासाठी नवरा व नवरी गळ्यात हार घालतात ईत्यादी सर्व जातीत सारखे आहे. आता राजकीय पक्ष जातीयता वाढवतात आणि ईतर धर्मांचे फालतु लाड करतात त्याला तुम्ही जवळीक म्हणत असाल तर खर आहे तुमच!!

एकाच धाग्यावर "दोन" सदाहरित द्वेष विषय निर्माण करण्यासाठी सर्व हातभारी (कारभारी) लोकांचे अभिनंदन आणि किमान तीनशे ची बेगमी करण्यासाठी अकुंतर्फे आभार. शेतकर्‍यांना पिळवणूक करणारा त्यांचाच तथाकथित नेता, पुढारी जाणता ? (पिल्लावळी) आहे हे माहीत असूनही शहरी भागातील ग्राहकांना सरसकट दूषणे देत बसणारे व ह्या समस्येतही ब्राह्मण द्वेष सांडणार्या जीवांची मनस्वी चीड असलेला अतिसामान्य सदस्य नाखु पांढरपेशा

या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही.
. मला कळत नाही, वरील वाक्य स्पष्टपणे लिहिलेलं असताना, बळच ओढून ताणून स्वतः वर ओढून घेऊन, हिंग लावून बॉम्बलण्यात काय हशील ? मला कल्पना नाही, स्वतःच्या शाब्दिक गटाराला, गंगा समजून, इतरांनी सदर साहित्याची लिंक दिलेली असताना, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली असेल काय ? इतरांवर गटारीगंगेचे शिंतोडे उडवण्याआधी ....

In reply to by पगला गजोधर

>>> विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. हे अत्यंत फसवे वाक्य आहे. खरा विरोध ब्राह्मणांनाच होता व आहे.

In reply to by पगला गजोधर

विरोध फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही ... हा आधी केलेला दावा सिद्ध करा.

In reply to by श्रीगुरुजी

सदर साहित्याची लिंक दिलेली असताना, आपण, किमान ते डोळ्याखालून वरचेवर चाळण्याची तसदी तरी घेतली आहें काय ?

In reply to by पगला गजोधर

ब्राह्मण्य, ब्राह्मणवाद, ब्राह्मणत्व हे एखादा ब्राह्मण मुसलमान झाला तेव्हाच त्यागू शकतो. भारतीयत्व त्यागून लोक भारतीय कसे असू शकतात? ================== सरसकट निराधार द्वेष करणारांना भारतीय कुत्रंही खात नाही. म्हणून जातीद्वेष तर करायचा पण थातूरमातूर काहीतरी सांगायचं म्हणून असली वाक्य पाडायची. ========================== आणि फुल्यांपेक्षा औरंगजेब जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हे लॉजिक सांगणारांच्या दृश्टीनं).

In reply to by arunjoshi123

आणि फुल्यांपेक्षा औरंगजेब जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हे लॉजिक सांगणारांच्या दृश्टीनं).
शक्यता नाकारता येत नाही, औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं , शिक्षा ठरवली... तरी ती मनुस्मृती प्रमाणे इम्प्लिमेंट करणारे औरंगजेबाच्या आजुबाजुचेच असतील ना ... औरंगजेबच कशाला अफझल खान सुद्धा जास्त ब्राह्मणप्रेमी असेल का? (मंजे भोवताली किती ब्राह्मण होते हा औरंजेबी तर्क पुढे नेला तर ), तर याचीही शक्यता नाकारता येत नाही , कारण शिवाजीवर वार करणारे (अफझलच्या बाजूने व त्याच्या आजूबाजूचे) पाहावे लागतील. .

In reply to by पगला गजोधर

अच्छा... तर हा स्त्रोत आहे होय तुमच्या आर्ग्युमेण्ट्सचा. मग ठीक आहे. मला वाटायचं मंगुची आणि तुमची गल्ली थोडीतरी वेगळी असेल. असो.

In reply to by अर्धवटराव

वरील कुठल्या प्रतिसादाच्या प्रित्यर्थ, मी ह्या अश्या प्रतिसादाचा सत्यनारायण घातला, हे जरा "पूर्णपणे" पाहण्याची तसदी घ्या अर्धवटराव. . बाकी "अर्धवटराव" नावाच्या बाहुल्याच्या खेळात, त्याच्या आत घुसवलेला हात, रामदास पाध्येंच्या असतो ह्याची जशी कल्पना होती, त्याचप्रमाणे तुमची व श्रीगुरुजीची गल्लीच काय, बेडरूम्समधली भिंतही सामायिक असावी, या बाबत माझ्या मनात शंका नाही.

In reply to by पगला गजोधर

ब्राह्मणांना विरोध नसून ब्राह्मण्याला विरोध या बुरख्याआड खरा विरोध ब्राह्मणांनाच आहे व होता या बाबत माझ्या मनात शंका नाही.

पगला गजोधर, तुम्ही दिलेल्या ज्योतिबा फुल्यांच्या पुस्तकाबद्दल धन्यवाद. संपूर्ण वाचलं नाही. ५३ पैकी पहिली २० पानं वरवर चाळली. त्यांतून जे सापडलं त्यावर माझं म्हणणं मांडतो. १.
पान १५ : शिवाजी शूद्र होता. गागाभट्टाने त्याला जानवे घातले तेव्हापासून शूद्र जानवी वापरू लागले.
हे ओढूनताणून सांगायची गरज काय? २.
पान १९ : शूद्र हजारो वर्षे ब्राह्मणांमुळे खितपत पडले.
म्हणजे हजारो वर्षांपासून शूद्र तसेच मूर्ख राहिले. हा शूद्रांच्या बापजाद्यांचा अपमान नव्हे का? ३.
पान २० : सोमनाथ लुटणारा कत्तलखोर गझनीचा महमूद शूद्रांचा मुक्तिदाता होता
फार छान. याला मिंधेपणा म्हणतात. असले झिम्मी जिझिया द्यायच्या लायकीचेच आहेत. ४.
पान २० : शिवाजीमहाराज अक्षरशून्य होते!
बरोबरे. शिवाजी शूद्रांचा राजा. आणि फुलेरी तर्कटाप्रमाणे शूद्र तर हज्जारो वर्षे अज्ञानात खितपत पडलेले होते. मग शिवाजीला अंगठाछाप बनवायलाच पाहिजे, बरोबर किनई? असो. उरलेलं पुस्तक वाचायची इच्छा नाही. फुल्यांच्या सामाजिक कार्याविषयी आदर आहे. मात्र त्यांची इतिहासविषयक मतं मी गांभीर्याने घेणार नाहीये. परंतु तरीही 'इंग्रजी धोरणाने शेतीस विपन्नावस्था आली ' या पान क्रमांक ६ वर केलेल्या विधानाशी मी सहमत आहे. आ.न., -गा.पै. जाताजाता : शिवाजीमहाराजांचा असा अपमान केल्याबद्दल निलेश राणे फुल्यांचा पुतळा उखडणार का? हिंमत असेल तर दाखवावाच उखडून.

In reply to by गामा पैलवान

गा पै व्हर्जन
"पान १५ : शिवाजी शूद्र होता. गागाभट्टाने त्याला जानवे घातले तेव्हापासून शूद्र जानवी वापरू लागले."
प्रत्यक्ष पुस्तकातील व्हर्जन
पान १५, शूद्र लोकात जानवे घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता, गागाभट याने शिवाजीराजापासून सुवर्णतुला दान घेऊन त्यास जानवे घातले, तेव्हापासून ही चाल पडली आहे
गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.