ताज्या घडामोडी - भाग १९
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे.
http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-military-aid-to-pakistan/1/1121799.html
वाचने
40255
वाचनखूण
प्रतिक्रिया
151
The United States has
In reply to The United States has by श्रीगुरुजी
या निमित्ताने ते ट्वित पहून
https://mumbaimirror
ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
शि जिनपिंग
In reply to शि जिनपिंग by अमितदादा
साम्राज्यवादी या
In reply to साम्राज्यवादी या by श्रीगुरुजी
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
काय सांगता.
शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.=== डोकलाम मध्ये भारताने थोडा कठोर पावित्रा घेतला म्हणून, नाहितर चीनचे सैन्य थेट आसाम पर्यंत आले असते.In reply to काय सांगता. by प्रसाद_१९८२
:)))
In reply to :))) by अमितदादा
लष्करी व आर्थिक सामर्थ्य
कोणाचीहीभूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही असे म्हणता आणि पुढील प्रतिसादात म्हणता "यामुळे चीन ने भारतच्या भागात घुसखोरी केली न्हवती हे लक्ष्यात घ्या" ===== ====== तुम्ही शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही या प्रश्नाला मी उत्तर दिले, अर्थात भारताने डोकलाम मध्ये मध्यस्थी केली नसती तर तो भाग त्यांनी केंव्हाच बळकावला असता. निदान तुम्ही स्वत: दिलेले प्रतिसाद तरी नीट वाचत जा.In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by प्रसाद_१९८२
शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन
In reply to शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन by अमितदादा
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची
आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची माहिती करून घ्या, हा भाग चीन च्या de-facto ताब्यात आहे पूर्वीपासून शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून. चीन च तिथ नेहमी पेट्रोलिंग चालायचं आता वाद झाला तो रस्ते बांधणीमुळे. यामुळे status-qao बदलतो हा भारताचा आक्षेप होता. त्यामुळे शि जिनपिंग अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून हा भाग त्यांच्याच ताब्यात आहे.डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर चीन म्हणाला होता की रस्तेबांधणी बद्दल भूतानला पूर्वसूचना दिलेली होती. हा जर चीनचाच भाग होता तर इतरांना सांगायची गरजच काय?In reply to आधी तुम्हीच डोकलाम प्रकरणाची by श्रीगुरुजी
डोकलाम वाद सुरू झाल्यानंतर
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
असहमत, साम्राज्यवाद हे
असहमत, साम्राज्यवाद हे माथेफिरूचे लक्षण नाही, इतिहासात अनेक सत्ता साम्राज्यवादी होत्या म्हणून त्या माथेफिरू न्हवत्या. उदारणार्थ> इंग्रज, पोर्तुगीज, अमेरिका. साम्राज्यवाद हा अनैतिक, अयोग्य असेल परंतु माथेफिरू च लक्षण नाही. शि जिनपिंग अध्यक्ष असताना चीन ने कोणाचीही भूमी लष्करी ताकतीवर किंवा बळजबरी करून बळकावली नाही, त्यांनी त्यांची भूमी मात्र इंच इंचाने जपली. शि जिनपिंगची कार्यपद्धती पहा, त्याचं बोलण पहा आणि मग मत बनवा.साम्राज्यवाद हे माथेफिरूचेच लक्षण आहे. उदा. हिटलर. चीन अनेक आघाड्यांवर प्रयत्न करीत असतो. शक्य असेल तिथे आर्थिक सामर्थ्यावर, नाहीतर निव्वळ दमदाटी करून दबाब आणून किंवा मग लष्करी सामर्थ्य वापरून. आपल्याकडे मुळातच प्रचंड भूमी असताना शेजारील राष्ट्रांची भूमी बळकावण्याचा सातत्याने प्रयत्न करणे व त्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. तिबेट गिळंकृत करून ढेकर दिल्यानंतर चीनची नजर आता इतर प्रदेशांकडे वळली आहे. चीनने भारताप्रमाणे व्हिएटनामचाही काही भाग गिळला आहे. चीनने याआधी भूतानला भूमी अदलाबदलीची लालूच दाखवून डोकलामची भूमी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर चीनने लष्करी सामर्थ्ये वापरण्याचा प्रयत्न केला. भारताने डोकलाममध्ये विरोध केल्यामुळे तो प्रयत्न फसला. मागील आठवड्यातच चीनने अरूणाचलप्रदेश मध्ये घुसखोरी करून आपला माथेफिरूपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार वापरून साम्राज्यविस्तार करायचा हेच चीनचे धोरण आहे.In reply to असहमत, साम्राज्यवाद हे by श्रीगुरुजी
चीन ने तिबेट गिळला, भूतान,
In reply to चीन ने तिबेट गिळला, भूतान, by अमितदादा
शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे
In reply to शि जिनपिंग यायच्या आधी चीनचे by श्रीगुरुजी
ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त
In reply to ब्रिटिश व चिनी हे जास्त धूर्त by अमितदादा
मी आधी लिहिलेली वाक्ये
साम्राज्यवाद व येनेकेनप्रकारेण दुसर्या देशांची भूमी बळकावणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे. ते एखाद्या व्यक्तीचे असले किंवा देशाचे असले तरी तो माथेफिरूपणाच आहे.मार्ग कोणताही वापरला तरी सातत्याने साम्राज्यवाद हेच धोरण ठेवून त्याप्रमाणे कृती करणे हे माथेफिरूचेच लक्षण आहे.In reply to मी आधी लिहिलेली वाक्ये by श्रीगुरुजी
अवघड आहे...
In reply to अवघड आहे... by अमितदादा
दुस-या देशांची भूमी घशात
In reply to लष्करी व आर्थिक सामर्थ्य by अमितदादा
असहमत, साम्राज्यवाद हे
In reply to शि जिनपिंग by अमितदादा
काल
In reply to काल by आनंदयात्री
लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ
In reply to लिस्टमधलं कोणीच माथेफिरू इ by arunjoshi123
प्रतिमा
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव
In reply to पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव by अभिजीत अवलिया
मला वाटते
In reply to मला वाटते by प्रसाद_१९८२
मला त्या अग्रलेखात फारसे नवल
In reply to पाकिस्तानविरूद्ध इतकी भरीव by अभिजीत अवलिया
तो अग्रलेख जाऊ द्या..
In reply to तो अग्रलेख जाऊ द्या.. by चिनार
अहो नुसतं ट्विट उडवण्याबद्दल
In reply to ट्रंपने पाकिस्तानविरूद्ध अजून by श्रीगुरुजी
शि जिनपिंग यांच्याबद्दल
वसंत डावखरे वारले
In reply to वसंत डावखरे वारले by गामा पैलवान
हो, मलापण तीच गोष्ट आठवली.
(एकजण आहे म्हणा.)देशात आधार कार्ड ची सक्ती
अर्थव्यवस्थाGovt lowers
ट्रंप अध्यक्श असेपर्यंत
<code>चारा घोटाळा</code>
In reply to <code>चारा घोटाळा</code> by प्रसाद_१९८२
अरेरे, अजून एक निधर्मी आणि
In reply to <code>चारा घोटाळा</code> by प्रसाद_१९८२
९०० कोटींचा घोटाळा केलेल्या
In reply to ९०० कोटींचा घोटाळा केलेल्या by सुबोध खरे
विचारपूर्वक गुंतवणूक केली
ही एक गमतीशीर बातमी -http:/
In reply to ही एक गमतीशीर बातमी -http:/ by आनन्दा
हे सार्वजनिक गुपित आहे.
नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये
In reply to नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये by अमितदादा
फाट्यावर मारायच्या लायकीचे आहेत
In reply to नवीन पिढीच्या शीख तरुणांमध्ये by अमितदादा
परदेशातील विशेषतः कॅनडातील
एन.पी.ए चे ऑगस्ट १७
हा हन्त हन्त . . .
तोगाडिया
In reply to तोगाडिया by गॅरी ट्रुमन
सुरवात झालेली दिसते
हाज अनुदान बंद!!!!!!!
आमदार बच्चू कडूला अचलपूर
https://www.loksatta.com
डोकलाम
In reply to डोकलाम by कपिलमुनी
आश्चर्य नाही
In reply to डोकलाम by कपिलमुनी
म्हणजे
In reply to म्हणजे by प्रदीप
तुम्हाला नक्की काय अभिप्रेत
In reply to तुम्हाला नक्की काय अभिप्रेत by माहितगार
कपिलमुनींना सांगूदे
In reply to कपिलमुनींना सांगूदे by प्रदीप
जागतिक राजकारणात, गल्लीतील
जागतिक राजकारणात, गल्लीतील गणिते लागू नाहीत, हे त्यांना कोण सांगणार?बैलाचा डोळा ! खरं तर हे सगळे माहिती असले तरीही, भारतात हीच मानसिकता (देशाचे हित गेले खड्ड्यात असे मनातल्या मनात म्हणत) गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाखवली जात आहे (दुर्दैवाने) ! (कपाळावर हात मारणारी स्मायली) :(In reply to म्हणजे by प्रदीप
ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत.
In reply to ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. by सुबोध खरे
दुर्लक्ष
In reply to दुर्लक्ष by प्रदीप
+ १
In reply to ते कपिलमुनी मोदी रुग्ण आहेत. by सुबोध खरे
मोदींना जबाबदार धरून
In reply to डोकलाम by कपिलमुनी
>>> डोकलामचे फेक ऑर्गझम
In reply to डोकलाम by कपिलमुनी
केजरीवालच्या उदयानंतर बऱ्याच
मतदान
In reply to मतदान by कपिलमुनी
मग काय पैसे वाटत फिरायचं
In reply to मतदान by कपिलमुनी
>>> पुन्हा ते कामधन्दे सोडून
लहान आय घालण्याची कारणे
In reply to लहान आय घालण्याची कारणे by कपिलमुनी
लहान आय घालण्याची कारणे
अग्नी ५ या आंतरखंडीय
In reply to अग्नी ५ या आंतरखंडीय by सुबोध खरे
भारतासाठी अतिशय अभिमानाची बातमी
In reply to भारतासाठी अतिशय अभिमानाची बातमी by उपाशी बोका
Though Agni 5 is said to have
In reply to अग्नी ५ या आंतरखंडीय by सुबोध खरे
अभिनंदन
https://www.rbth.com/articles
आपचे २० आमदार
In reply to आपचे २० आमदार by गॅरी ट्रुमन
राज्यसभा निवडणूक
In reply to राज्यसभा निवडणूक by महेश हतोळकर
मतदारांची संख्या कमी होणे
In reply to मतदारांची संख्या कमी होणे by गॅरी ट्रुमन
मला वाटते आआपचे तीन खासदार
In reply to मला वाटते आआपचे तीन खासदार by हतोळकरांचा प्रसाद
हे माहित नव्हते
In reply to हे माहित नव्हते by गॅरी ट्रुमन
https://economictimes
In reply to मला वाटते आआपचे तीन खासदार by हतोळकरांचा प्रसाद
राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला
In reply to राज्यसभेसाठीच्या निवडणूकीला by डॉ सुहास म्हात्रे
समजा... (अ) आमदारांनी दिलेली
समजा... (अ) आमदारांनी दिलेली एकूण वैध मते १४० आहेत आणि (आ) राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणुक होत आहे. तर...विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/४) + १ = ३६.दुरूस्ती - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = (१४०/५) + १ = २९. यासाठी असलेले सूत्र - विजयासाठी आवश्यक असलेली किमान मते = { (एकूण आमदार / (निवडणुकीच्या जागा + १) } + १In reply to समजा... (अ) आमदारांनी दिलेली by श्रीगुरुजी
बरोबर आहे तुमचे. धन्यवाद.
In reply to राज्यसभा निवडणूक by महेश हतोळकर
या आमदारांच्या मतदारसंघांत
In reply to या आमदारांच्या मतदारसंघांत by डॉ सुहास म्हात्रे
पोटनिवडणुक
In reply to पोटनिवडणुक by गॅरी ट्रुमन
बहुतेक कोर्टात आव्हान देता
In reply to बहुतेक कोर्टात आव्हान देता by हतोळकरांचा प्रसाद
हो
माकडचाळ्यांना सुरवात
In reply to माकडचाळ्यांना सुरवात by गॅरी ट्रुमन
ऑन लाइटर नोट
In reply to माकडचाळ्यांना सुरवात by गॅरी ट्रुमन
सोनिया गांधींना पण २००५साली
In reply to सोनिया गांधींना पण २००५साली by अनुप ढेरे
हो
In reply to हो by गॅरी ट्रुमन
असे प्रश्न विचारणार्यांना
निवडणुक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिलेली भेट
...
In reply to ... by manguu@mail.com
गळ्यातले ताईत
In reply to ... by manguu@mail.com
मोगा खान नवी आय डी घेऊन आले
केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंहांचा दावा
In reply to केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंहांचा दावा by कपिलमुनी
वैदिक विमाने उडवणार
In reply to केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंहांचा दावा by कपिलमुनी
या तद्दन पोरकट प्रतिसादावरून
In reply to या तद्दन पोरकट प्रतिसादावरून by श्रीगुरुजी
तेवढीच कामे
In reply to तेवढीच कामे by कपिलमुनी
इथे काथ्या कुटत बसणे एवढेच
HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह
In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by अमितदादा
हे तेच ना ?
In reply to हे तेच ना ? by बबन ताम्बे
ते असे म्हणाले होते का याची
In reply to हे तेच ना ? by बबन ताम्बे
असे काही ते म्हणाले याची मला
In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by अमितदादा
हे तेच ना ?
In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by अमितदादा
१. “Nobody, including our
१. “Nobody, including our ancestors, in written or oral, have said they saw an ape turning into a man,”यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?२. “No books we have read or the tales told to us by our grandparents had such a mention,”यात काय चूक आहे? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले होते का?३. “Darwin’s theory (of evolution of humans) is scientifically wrong. It needs to change in school and college curriculum. Since the man is seen on Earth he has always been a man,”डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावर अनेक शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे. हा सिद्धांत वादग्रस्त असून जगन्मान्य नाही. त्यामुळे वरील वाक्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. (बादवे, माकडापासून माणूस झाला असेल तर अजून माकडे अस्तित्वात कशी?) असो.असा माणूस जर HRD राज्यमंत्री असेल तर देशाला शिक्षणामध्ये नवीन दिशा देण्याऐवजी त्याची दुर्दशाच करू शकतो. एका माजी IPS अधिकार्याकडून असे statement यावे हे तर दुर्दैवी आहे. मोदी नि अश्या यडछांप लोकांना मंत्रिमंडळातून कडून टाकल पाहिजे किंवा त्यांना दुसर खात ज्यामध्ये त्याचं expertize आहे असे खाते दिले पाहिजे.जे सत्य आहे तेच सत्यपाल सिंह यांनी बोलून दाखविले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे शिक्षणाची दुर्दशा कशी होईल? माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस झाला असे आपले पूर्वज म्हणाले नव्हते आणि तेच त्यांनी सांगितले आहे. डार्विन सिद्धांत वादग्रस्त आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर बोलणे हेसुद्धा चुकीचे नाही. ते केवळ मोदी मंत्रीमंडळात आहेत व आपल्याला न आवडणारे ते बोलले आहेत म्हणून लगेच त्यांना काढून टाकण्याची मागणी करणे हे असहिष्णुतेचेच लक्षण आहे.In reply to १. “Nobody, including our by श्रीगुरुजी
(बादवे, माकडापासून माणूस झाला
In reply to १. “Nobody, including our by श्रीगुरुजी
अरेरे काय हे...मोदी सरकारची
In reply to अरेरे काय हे...मोदी सरकारची by अमितदादा
सत्यापालसिंह जे काही बोलले
In reply to अरेरे काय हे...मोदी सरकारची by अमितदादा
अरेरे काय हे...मोदी सरकारची
अरेरे काय हे...मोदी सरकारची अनेक चांगली कामे आहेत त्याचे समर्थन आपण करू शकता ना. चुकीच्या विधानांची कशासाठी समर्थन करायचे.त्यांची विधाने चुकीची आहेत हे कधी सिद्ध झाले किंवा हे कोणी ठरविले? डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धात हा वादग्रस्त असून त्यावर मतभेद आहेत व त्याला जगन्मान्यता नाही. ज्या विषयाला एकापेक्षा जास्त बाजू आहेत त्यावर कोणत्यातरी एका बाजूने बोलणे हे चुकीचे विधान कसे?त्यांची सर्व वाक्ये एकत्र घेवून वाचा प्रत्येक वाक्य आणि शब्द वेगळे घेवून न्हवे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता कि आपल्या पूर्वजांनी वेदामध्ये उत्क्रांती बद्दल काही सांगितले नाही म्हनुन डार्विन चुकीचा, आपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे. ते असे म्हणतात माणूस हा कधी उत्क्रांत झाला नसून पूर्वीपासून माणूसच आहेआपण फक्त आपले पूर्वज वेदात काय म्हणाले तेच सत्य मानायचे असे ते म्हणालेले नाहीत. त्यांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी याबद्दल सांगितलेले किंवा लिहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे व तीच त्यांनी सांगितली आहे.Since the man is seen on Earth he has always been a manयात काय चुकीचे आहे?डार्विन काय म्हणतोय हे या मंत्री महोदयांनी आयुष्यात वाचले नसेल.डार्विन काय म्हणतोय यापेक्षा तो जे म्हणतोय ते १०० टक्के बरोबर आहे का हा मुख्य मुद्दा आहे. समजा मंत्रीमहोदयांनी डार्विन काय म्हणतोय हे वाचलेही नसेल, परंतु जगातील ज्या अनेक शास्त्रज्ञांनी डार्विनचा सिद्धांत मान्य न करता त्यावर आक्षेप घेतले आहेत त्यांनी तरी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी डार्विनचा सिद्धांत नक्कीच नीट वाचला असेल.त्यामुळे शब्दांचे खेळ करून त्यांना समर्थन देण्याचे काही अर्थ नाही असे वाटते.डार्विनविरूद्ध बोलले म्हणजे लगेच त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका अशा मागणीतही काही अर्थ नाही. एकतर त्यांना स्वतःचे विचार सार्वजनिक करण्याचे विचारस्वातंत्र्य आहे, दुसरं म्हणजे त्यांचे हे विचार प्रक्षोभक, बेकायदेशीर इ. नाहीत आणि तिसरं ज्याला एकापेक्षा जास्त बाजू आहेत अशा विषयावर त्यांनी एका बाजूने मत मांडले आहे. त्यांनी स्वतःचे मत मांडले आहे व स्वतःच्या मतामागील कारणमीमांसाही सांगितली आहे. त्यांचे मत वैज्ञानिकदृष्ट्या खोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यावर आभाळ कोसळल्यासारखे लगेच आकांडतांडव करण्याची गरज नाही आणि ते योग्यही नाही. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/satyapal-singh-opposed-for-claiming-darwins-theory/articleshow/62589415.cms वरील बातमीत लिहिलंय की "उत्क्रांतीच्या सिद्धांतप्रकरणी सत्यपाल यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, यासाठी वैज्ञानिकांनी त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केलीय. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुले पत्र लिहिण्यात आले असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वैज्ञानिकांनी केले आहे. " ही तर शुद्ध गुंडगिरी आणि झुंडशाही झाली. एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आता मत मांडायचीही चोरी आहे कारण शास्त्रज्ञांना न आवडणारे मत कोणी व्यक्त केले तर लगेच ते अशी मोहीम सुरू करणार. भारतीय वैज्ञानिक इतके बंदिस्त व कोत्या मनोवृत्तीचे असतील असे वाटले नव्हते. सत्यपाल सिंह यांच्यासारख्या सॉफ्ट टारगेट विरूद्ध अशी सवंग मोहीम सुरू करता येईल, परंतु जगातील ज्या शास्त्रज्ञांनी डार्विनच्या सिद्धांताविरूद्ध मत व्यक्त केले आहे त्यांच्याविरूद्ध भारतातील वैज्ञानिक काय करणार? त्यांच्याविरूद्ध अशी मोहीम सुरू करण्याची यांच्यात हिंमत आहे का?In reply to अरेरे काय हे...मोदी सरकारची by श्रीगुरुजी
यात काय चुकीचे आहे?
In reply to यात काय चुकीचे आहे? by अमितदादा
सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं
सगळं चुकीचं आहे. पूर्ण चुकीचं वाक्य आहे.ते कसं काय?डार्विन काय म्हणतो हे समजावून न घेता त्याचा सिद्धांत पुस्तकातून काडून टाकणे का तर आपल्या पूर्वजांनी हे सांगितलं नाही आपल्या वेदात हे नाही म्हणून. हा भंपकपणा आहे, वैज्ञानिक मतभेद न्हवेत. आणि अश्या शिक्षण मंत्र्याला पदावर राहणे शोभून दिसत नाही. जर त्यांना मंत्रिपद वरून हटवणे अतिशोयक्ती वाटत असेल तर त्याचे खाते बदला, हा उपाय मी सुचवलेला आहे.जो सिद्धांत सर्वमान्य नाही व ज्याच्या सत्यतेविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत तो पुस्तकात असावा का? हा सिद्धांत आपल्या पूर्वजांनी सांगितलेला नाही हे बरोबरच आहे. अशा वादग्रस्त सिद्धांताविषयी आपले मत व्यक्त केले म्हणून लगेच त्यांना काढून टाकायचे किंवा खाते बदलायचे?मी वैज्ञानिक रित्या त्यांचं वाक्य खोडलेल आहे आणि सनदशीर मार्गाने मागणी केली आहे त्यांना हटविण्याची. माझ्या सारख्या इतर लोकांनी केलेल्या मागणीला गुंडगिरी म्हणणे चुकीचे आहे. सरळ सरळ सनदशीर आणि योग्य पद्धतीने केलेली मागणी आहे.हटविण्याची मागणी सनदशीर आहे तसेच त्यांचे मतसुद्धा सनदशीर आहे. आपले मत व्यक्त केल्यानंतर लगेच "तुमची विधाने मागे घ्या" म्हणून ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे व दबास आणणे हे माझ्या दृष्टीने गुंडगिरी व झुंडशाहीचे लक्षण आहे. इतर देशातील अनेक वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्याविषयी भारतातील वैज्ञानिकांची काय भूमिका आहे? वैज्ञानिकांनी बंदिस्त विचार न करता प्रत्येक शक्यतेचा विचार खुल्या मनाने केला पाहिजे. मुळातच जो सिद्धांत वादग्रस्त आहे त्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त केल्यानंतर लगेच ऑनलाईन मोहीम वगैरे सुरू करणे याला माझा आक्षेप आहे. असे करण्याऐवजी वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे वैज्ञानिक आधारावर खोडून काढावे. ज्याप्रमाणे इतर क्षेत्रात असहिष्णुतेचा नसलेला बागुलबुवा उभा करून भाजप सरकारविरूद्ध कांगावा केला जात आहे त्यात आता हे वैज्ञानिकही सामील होत आहेत असे चित्र दिसते आहे.In reply to यात काय चुकीचे आहे? by अमितदादा
अमितदादा,
In reply to यात काय चुकीचे आहे? by अमितदादा
@श्रीगुरुजी
In reply to @श्रीगुरुजी by अमितदादा
पाठ्यपुस्तकातून काढायला हवे
In reply to पाठ्यपुस्तकातून काढायला हवे by अमितदादा
हो तेच म्हणतोय, अजून काढले
In reply to हो तेच म्हणतोय, अजून काढले by बिटाकाका
>>> त्यांनी फक्त मत केले
In reply to @श्रीगुरुजी by अमितदादा
एका सर्वमान्य नसलेल्या,
In reply to एका सर्वमान्य नसलेल्या, by श्रीगुरुजी
सिंग म्हणाले म्हणून कोणी
In reply to सिंग म्हणाले म्हणून कोणी by sagarpdy
सिंग यांच्या विधानाविरूद्ध
सत्तापक्षातील लोकांना उगाच वाद निर्माण करायला आवडतात असं वाटायला लागलाय (अंजिराची झाड, गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती - अजून काय काय काढतील कोण जाणे!?)सत्तापक्षातील माणसे वाद निर्माण करतात यापेक्षा सत्ताधार्यांच्या विधानामधून विनाकारण नसलेला वाद निर्माण करून राजकीय अजेंडा राबविला जातो असे दिसते.In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by अमितदादा
मुद्दा ग्रहण करावा
In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by अमितदादा
HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह
HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत, त्यांची काही विधानेआधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल सिंह यांना स्वतःचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी व्यक्त केलेले मत कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक, समाजात दुफळी पाडणारे, घटनाद्रोही, दंगली माजविणारे, एखाद्या जातीधर्माचा अपमान वगैरे करणारे इ. नाही. मुळात जो दावा अजून वैश्विक सत्य झालेला नाही व ज्याविषयी वैज्ञानिकांमध्येच मतभेद आहेत, अशा दाव्यावर कोणत्या तरी एका बाजूने मत व्यक्त करण्याचे विचारस्वातंत्र्य त्यांना आहे. एखाद्याला त्यांचे मत आवडले नसले तरी लगेच "त्यांनी अकलेचे तारे तोडले" अशी टिप्पणी योग्य वाटत नाही.In reply to HRD राज्यमंत्री सत्यपाल सिंह by श्रीगुरुजी
आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल
In reply to आधी लिहिल्याप्रमाणे सत्यपाल by अमितदादा
वरील प्रतिसाद वाचून "दीवार"
आआपच्या आमदारांना अपात्र ठरवायचा निर्णय
सावरकर आणि टनाटणी
In reply to सावरकर आणि टनाटणी by कपिलमुनी
विज्ञानवादी व विज्ञानाचा अभ्यासक
टनाटनी विधाने करायची जुनीच
https://m.maharashtratimes
Indians are worse off under
Scientists respond to MoS HRD
In reply to Scientists respond to MoS HRD by अमितदादा
डार्विनचा सिद्धांत ?
In reply to Scientists respond to MoS HRD by अमितदादा
1. We, the scientists,
1. We, the scientists, science communicators and scientifically-oriented members of the public, are deeply pained by your claim. It is factually incorrect to state that the evolutionary principle has been rejected by the scientific community. On the contrary, every new discovery adds support to Darwin’s insights.जगातील अनेक वैज्ञानिकांनी डार्विनचा सिद्धांत मान्य केलेला नाही. त्यामुळे सत्यपाल सिंहांनी केलेलं विधान factually correct आहे. विज्ञानात अनेक नवीन सिद्धांत शोधले जातात, काही जुन्या सिद्धांतांना आव्हान देऊन ते अंशतः किंवा पूर्ण चुकीचे ठरविले जाऊ शकतात, काही जुन्या सिद्धांतात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे जो सिद्धांत वैज्ञानिकांनी अजून निर्विवाद मान्य केलेला नाही त्या सिद्धांतावर कोणी आक्षेप घेतला असेल तर त्यामुळे deeply pained होण्याची गरज नाही. इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा, डार्विनचा सिद्धांत पूर्ण सत्य असून सत्यपाल सिंहांचे विधान चुकीचे आहे हे विज्ञानाच्या भाषेत सांगितले असते तर ते जास्त योग्य झाले असते.2.Statements such as “humans did/did not evolve from monkeys” is an overly simplistic and misleading representation of evolution.असू शकेल. परंतु शालेय पुस्तकात डार्विनच्या सिद्धांताची माहिती देताना जे चित्र दाखविले जाते त्यात आधी एका माकडाचे चित्र दाखवून ते हळूहळू उत्क्रांत होऊन त्याचे माणसात रूपांतर झाले असे दाखविले जाते. त्यामुळे माकडापासून माणूस झाला असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबले गेल्यास आश्चर्य नाही. सत्यपाल सिंहांना दोष देण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धांत कशा प्रकारे शिकविला जातो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.3.When a minister working for human resource development in the country makes such claims, it harms the scientific community’s efforts to propagate scientific thoughts and rationality through critical education and modern scientific research. It also diminishes the image of the country at the global level and reduces faith of the international historical research community in the genuine research by the Indian researchers.आक्षेप घेणारा एखादा मंत्री असला तरी, एखाद्या वादग्रस्त सिद्धांतावर आक्षेप घेतल्याने वैज्ञानिक संशोधनाची व विज्ञानाची हानी कशी होईल? आक्षेप घेणारा मंत्री उच्चविद्याविभूषित आहे. ते रसायनशास्त्रात एम.एस.सी व एम.फिल. असून वेगळ्या विषयात एमबीए व पीएचडी आहेत. त्यांना विज्ञानाची थोडीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा जगातील इतर वैज्ञानिक सुद्धा हा सिद्धांत अजून जसाच्या तसा मान्य करीत नाहीत, तेव्हा एखाद्याने (तो मंत्री असला तरी) तसाच आक्षेप घेणे यामुळे विज्ञानाची हानी कशी होणार? इतर वैज्ञानिकांनी आक्षेप घेतले होते तेव्हा विज्ञानाची हानी झाली नव्हती का? या आक्षेपामुळे जगात भारताची प्रतिमा खालावेल हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय वैज्ञानिकांकडून ही अपेक्षा नव्हती. ज्याप्रमाणे एका ठराविक वर्गाने पुरस्कार-परतीच्या मार्गाने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रयत्न काही वैज्ञानिक करीत आहेत असा संशय येऊ लागला आहे. मागील वर्षी काही वैज्ञानिकांनी सरकारविरूद्ध मोर्चा वगैरे काढला होताच. आता ही पुढची पायरी दिसते.पुढे जायचे की मागे ते ठरवा, डार्विनच्या सिद्धांत नाकारण्यावरून काकोडकरांचा टोलाएखाद्या वादग्रस्त, सर्वमान्य सिद्धांतावर आक्षेप घेण्यामुळे आपण मागे कसे जाणार? न्यूटनच्या काही प्रमेयांवर आइनस्टाईनने आक्षेप घेतले होते तेव्हा जग पुढे गेले होते का मागे? नंतर आईनस्टाईनच्या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले तेव्हाही जग पुढे गेले का मागे? विज्ञान हे कायम प्रवाही असते. ते कायमच पुढे जात असते. पुढे जात असताना नवीन शोध लागणे व मागील शोधात सुधारणा करणे हे स्वाभाविक आहे.In reply to 1. We, the scientists, by श्रीगुरुजी
न्यूटन च्या सिद्धांताच्या
In reply to Scientists respond to MoS HRD by अमितदादा
प्रकाश जावडेकर याचं अभिनंदन
In reply to प्रकाश जावडेकर याचं अभिनंदन by अमितदादा
प्रजा आणि सत्यपाल सिंग
२०१९ च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार
In reply to २०१९ च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार by गॅरी ट्रुमन
उद्धटरावांचा मूर्खपणा
In reply to उद्धटरावांचा मूर्खपणा by श्रीगुरुजी
अंशतः सहमत.
In reply to अंशतः सहमत. by राघव
कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार
In reply to कदाचित २०१९ नंतर सत्तेत येणार by सुबोध खरे
राष्ट्रवादीवर राळ उठवूनच
In reply to २०१९ च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार by गॅरी ट्रुमन
फार छान झालं.
In reply to फार छान झालं. by अर्धवटराव
रालोआ ऑफीशिअली फुटायला
रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली.कधीपासून झालं हे? उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे. अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे. मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत.शिवसेना बर्याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.In reply to रालोआ ऑफीशिअली फुटायला by श्रीगुरुजी
कथाकथन.
In reply to फार छान झालं. by अर्धवटराव
तुमचा प्रतिसाद कळला नाही
In reply to तुमचा प्रतिसाद कळला नाही by तेजस आठवले
असाच एक अंदाज बांधला.
केंद्रात काँग्रेस जर १००
In reply to केंद्रात काँग्रेस जर १०० by सुबोध खरे
अगदी ताणण्याचे ठरवले तरी
अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.+ २० लाख पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.(No subject)
बिजद नेते जय पांडा पक्षाबाहेर