आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
वाचने
73767
प्रतिक्रिया
349
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही आकडेवारी
रस्त्यावर येऊन जाळपोळ करणारा
आता नेमकी सुगीच्या काळात
घेतला संप मागे.
संप मागे.
दुधाचे भाव आणि अल्पभूधारकांचे
In reply to संप मागे. by मोदक
आता इथे संपाच्या बाजूने
आपण न्यायाधीश असल्याच्या
In reply to आता इथे संपाच्या बाजूने by मोदक
कार्पोरेट शेतीला परवानगी द्यावी
चला संप मिटला तर
जाउद्याना
शेतकरी व समाज एक गुंतागुंत
सिंचनाचा प्रश्न इतका
In reply to शेतकरी व समाज एक गुंतागुंत by चौकटराजा
सरकारने खरे तर इतर
In reply to शेतकरी व समाज एक गुंतागुंत by चौकटराजा
आमच्या परीने खुलासा ..
In reply to सरकारने खरे तर इतर by मार्मिक गोडसे
अखेर संप मागे घेतला आहे
एक विचारायच होतं
माझे काही बालिश प्रश्न...
शेती आणि दूध विकणे हे
संप मिटला नाही.
शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील
बाकीच्यांचे सोडा हो निष्पक्ष
In reply to शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील by निष्पक्ष सदस्य
संप सुरुच आहे, चर्चा सुरुच
एक कळत नाही. जिथला शेतकरी
काय ठरलं मग संपाचं?
सगळे प्रतिसाद नाही वाचले.
मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.असे म्हणता ? ब्वारं !
In reply to मी शेतकरी नाही. मी कर भरतो. by मोदक
ओके. शहरीद्वेषाचा आरोप
In reply to असे म्हणता ? ब्वारं ! by खटासि खट
शंभर रूपयाने दूध
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
आज दूध ५३रू लिटरने घरात येतं
In reply to शंभर रूपयाने दूध by कुंदन
तुमच्या मते आडते व दलाल हाच
In reply to आज दूध ५३रू लिटरने घरात येतं by खटासि खट
शेतकरी द्वेष नावाचा शब्दप्रयोग मात्र इथे दिसत नाही. का बरे ? प्रतिसाद वाचले तर तसंच दिसतेय.बरोबर आहे, इथे वादविवाद घालणार्यांचा रोख संपावर आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राजकारण करणार्यांवर आहे, शेतकर्यांवर नाही. कारण पिझ्झा खात असले तरी त्यांची बुद्धी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधलेली नसते.किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल
In reply to तुमच्या मते आडते व दलाल हाच by मोदक
कसे असते.. हवेत आरोप केले आणि
In reply to किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल by खटासि खट
माफ करा. चुकून तुम्हाला एकदम
In reply to कसे असते.. हवेत आरोप केले आणि by मोदक
खटासी खट साहेब
In reply to सगळे प्रतिसाद नाही वाचले. by खटासि खट
आपण शब्दश: वर्ड टू वर्ड
In reply to खटासी खट साहेब by सुबोध खरे
मित्रा खटासि खट
In reply to आपण शब्दश: वर्ड टू वर्ड by खटासि खट
शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक
कोअर कमिटीचे सर्वात सिनिअर
In reply to शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक by एकुलता एक डॉन
आपला तो बाब्या तसं या
ते आंदोलन काँग्रेसविरोधात
In reply to आपला तो बाब्या तसं या by खटासि खट
ते आंदोलन काँग्रेसविरोधात होते असे म्हटले तर ? ( हा फोलपणा आहे ).जनलोकपाल आंदोलन हे काँग्रेसविरोधातच होत. तत्कालीन सरकार निर्णय घेत नाही म्हणून आंदोलन झाले होते. असा माझा समज आहे. चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे. माझ्यामते जे संपाला विरोध करत आहेत ते शेतकर्यांना विरोध करत नसून अवास्तव मागण्यांना विरोध करत आहेत याचमुळे तुमचे सर्वांनी बरोबर येण्याचे आवाहन सरसकट कोणीच मान्य करणार नाही - आणि जे बरोबर नाहीत ते शेतकरीविरोधी आहेत अशी सोयीस्कर विभागणी झालेली आहेच. बाकी इतरांचे विचार इथे आणून चिकटवत असलात तर त्याच्याशी तुम्ही १००% सहमत आहात असा अर्थ निघतो.शेतकरी कर भरत नाही???
// दरडोई करमुक्त उत्पन्न तीन
In reply to शेतकरी कर भरत नाही??? by खटासि खट
अहो साहेब जरा मोठ्या
In reply to // दरडोई करमुक्त उत्पन्न तीन by जयंत कुलकर्णी
आपल्या प्रचंड अभ्यासाबद्दल
In reply to अहो साहेब जरा मोठ्या by खटासि खट
काका, काही नविन शोध तुम्हाला
In reply to आपल्या प्रचंड अभ्यासाबद्दल by जयंत कुलकर्णी
आम्हाला पण हे नवीन शोध समजले...
In reply to काका, काही नविन शोध तुम्हाला by अप्पा जोगळेकर
सर्वाना माहीत असावेत असे
??
In reply to सर्वाना माहीत असावेत असे by खटासि खट
कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा
खटासि खट जी..!!
In reply to कर्जमाफी हआ चुकीचा पायंडा by खटासि खट
कारण किती तान्ही बाळ असतील जी
In reply to खटासि खट जी..!! by विशुमित
ओपेकचे उदाहरण गैरलागू आहे.
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर
<<<तुम्ही उगाच काळजी करु नका.
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर
विशुमित साहेब
In reply to <<<तुम्ही उगाच काळजी करु नका. by विशुमित
आता त्यांना नाकारून या
In reply to विशुमित साहेब by सुबोध खरे
खरे साहेब---
In reply to विशुमित साहेब by सुबोध खरे
एकच निर्धार केला आहे बांधावर
In reply to खरे साहेब--- by विशुमित
एकच निर्धार केला आहे बांधावर शेतीमाल विकायचा. बघू किती यश मिळतंय त्याला.स्त्युत्य निर्णय. पत्ता द्या. (हे पत्त्याचे सिरीयसली लिहिले आहे. त्या ठिकाणी येणे जाणे होत असेल तर चांगल्या गुणवत्तेचा माल मार्केटरेटनेच घेईन. )धन्यवाद..!!
In reply to एकच निर्धार केला आहे बांधावर by मोदक
माझ्या एका मित्राने पंढरपूर
In reply to धन्यवाद..!! by विशुमित
तुमच्या कळकळी विषयी आभार ...
In reply to माझ्या एका मित्राने पंढरपूर by अप्पा जोगळेकर
नक्की काय
In reply to तुमच्या कळकळी विषयी आभार ... by विशुमित
वरची उपरोधिक प्रतिक्रिया होती
In reply to नक्की काय by सुखीमाणूस
तुमच्या २ एकर शेती वाल्या
In reply to तुमच्या कळकळी विषयी आभार ... by विशुमित
विशुमितसाहेब,
In reply to खरे साहेब--- by विशुमित
कारण नोकरीमुळे माझी होल्डिंग
In reply to विशुमितसाहेब, by जयंत कुलकर्णी
त्या चावरे पाटलांना सांगा जरा
In reply to कारण नोकरीमुळे माझी होल्डिंग by विशुमित
दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत?
In reply to कारण किती तान्ही बाळ असतील जी by अप्पा जोगळेकर