मला वाटते अरियल असावा.
अवांतरः अनेक उत्तम देवनागरी फाँट इथे मिळतील(मुक्त). बरेचसे युनिकोड आहेत.
(त्यातला माझा सर्वात आवडता म्हणजे "सांतीपूर" आणि त्या खालोखाल "संस्कृत २००३")
विनायक, छान लेख!!!
आबोका अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. ४०० च्या वर प्रयोग होऊनही आजसुद्धा हा कार्यक्रम हाऊसफुल होतो. सहा तासांचं आबोका पाहिलं आहेस का? ते पण छान आहे. अजिबात कंटाळा येत नाही. फक्त सीडी ऐकून तुला एवढी आवडली असेल तर प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिलास तर वेडाच होशील.
काही वेळा, कार्यक्रमाच्या शेवटी ते इतर कवी/कवयित्रीची एखादी कविता सादर करतात. त्यांनी सादर केलेल्या बा.भ बोरकरांच्या दोन कविता मला प्रचंड आवडल्या. १. तव नयनांचे दल हलले ग आणि २. संधीप्रकाशात अजुन जो सोने तो माझी लोचने मिटो यावी.
(अवांतरः प्रत्येकाची रात्र आणि साहेब म्हणतो ह्या दोन कविता सं-स कार्यक्रमात सादर करत नाहीत. कारण त्या एवढ्या लोकप्रिय झाल्या नाहीत. )
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर
<< तव नयनांचे दल हलले ग<<
माझे ही आवड्ते गाणे !!!
मस्तच आहे
"पानांवरच्या दवबिंदू परी, त्रिभूवन हे डळमळ्ले ग !
तव नयनांचे दल हलले ग !"
"हृदयी माझ्या चकमक घडली"....
*केवळ अप्रतिम*
आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे आम्हाला अशी खमंग उत्तरे आवडतात.
मिपा प्रशासनाने आम्हाला मुदत दीलेली नव्हती पण एखादी गोष्ट रहिली की राहुन जाते व तीचे महत्व संपुन जाते .असो वर माफी मागीतलेली आहे चाता पुन्हा एकदा.
असो आता या प्रतिक्रिये वर्न माझे मान्सीक स्वास्थ्य ठरवा .बाकी आम्ही काय इतरांसारखे अनुभव संप्पन नाही वा आमच्याकड तेवढी कल्पनाशक्ती नाही आम्ही कोण्या मोठ्या माणसाना ओळखत नाही त्यामुळे व्यक्तीचीत्र नाहीत त्यामुळे असे लिहित राहतो .आणि हो हे काही शिळे नाही हो आज मिपावर अनेक जणाना अजय अतुल माहित नव्हते मग सलील संदीप्चे काय घेवुन बसलात.
आता इतराना-
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार तसा ह्या लेख रुचलेला नाही हे २४७ वाचने व ७ प्रतिक्रिया यावरुन स्पष्ट होतेच.
असो-
भाग्यश्री जी लिखाण सोउमित्रचेच आहे पण त्याचे अभिवाचन सचिन खेडेकर यानी केलेले आहे.
फोंट -श्री लिपी ही प्रतिक्रिया उपहासात्मक नाही ना.
अहो सुचेल तसे-
मी सदरचा कार्यक्रम २ वेळा पाहिला आहे मात्र अजुन कोल्हापुरात ६ तासाचा झालेला नाही.
मला तोखुप आवडतो याशिवाय सलील संदीप यांचे वैयक्तीक व एकत्र से जवळ्जवळ सर्व अल्बम माझ्या कडे आहेत
अगदी कधी हे कधी ते पासुन संधीप्रकाशात पर्यंत.
आणि हो मी त्यांच्याशी क्वचीत कधीतरी फोनवर बोलतो देखील.
ज्याना नवीन गाणी हवी आहेत त्यानी मेल आय डी द्यावा हळुहळु पोचती होतील असो
आभार
छानसे वाचलेलेविनायक पाचलग
दिवस असे की आणि मी गातो एक गाणे समोर आयुष्यावर बोलु काही हा अल्बम जरा गंडलेलाच वाटतो.
बाकी निबंध ठिक. सर्किटशी सहमत फाँट छान आहे.
अवांतरः म्हणूनच शेवटी पाल्हाळ न लावता येवढीच प्रार्थना करावीशी वाटते की.......
शोले मधल्या बसंतीची आठवण आली. डोळ्यातून पाणी काढलस. तोडलस मित्रा तोडलस!
कवटी
http://www.misalpav.com/user/765
प्रतिक्रिया
चांगले
लेख छान
फाँट
मला वाटते
विनायक,
<< तव
छान
प्रतीक्री
आभार
दिवस असे