जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी,तुमच्या आईवडिलांशी,इतर नातेवाईकांशी,मित्रमंडळींशी नव्हेतर तुमच्या शत्रूशी सुद्धा बोलता, तेव्हा, किंवा उगवलेल्या नव्या दिवसाच्या नव्या समस्या आल्यावर,किंवा दिवसाच्या शेवटी माथं टेकताना हे विसरूं नका की आपण सर्व शिक्षक आहोत आणि आपण एकमेकासाठी पण शिक्षक आहोत
सुंदर लेख.
शेखर
त्या माणसाजवळ जे होतं ते आम्हाला देण्यासाठी होतं. परंतु त्याने माझा अवमान करण्याचा प्रकार केल्याने मला त्याच्यावरच्या विश्वासाला बाधा आली.माझी कुचेष्टा झाली,मी खूपच रागावली आणि नंतर दुःखी झाली.
नंतर माझ्या लक्षात आलं.त्याच्या चारित्र्याची सत्यता माझ्याशी संवाद करीत होती पण मला तो संवाद ऐकायचा नव्हता.मला जे हवं ते मी त्याच्यात हुडकण्याचा प्रयत्न करीत होते.पण तो माणूस खराच कसा होता ते मी पहात नव्हते.
अगदी खर आहे. सुंदर लेखन सामंत साहेब
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
सुंदर
छान लेखन..
हो अगदी खरं..
संवाद
आभार